सांस्कृतिकदृष्ट्या वैविध्यपूर्ण असलेला भारतीय समाज हा ‘इसिस-केपी’च्या रडारवर आहे. शिवाय, ‘इसिस-केपी’च्या इतर अतिरेकी गटांसोबतच्या युतीमुळे भारतीय हितसंबंधांवर हल्ले सुरू करण्यासाठी प्रयत्न होऊ शकतात. त्याचबरोबर ‘आयएस-केपी’ प्रचार आणि भरतीसाठी करत असलेला सोशल मीडियाचा आणि ऑनलाईन प्लॅटफॉर्मच्या वापरामुळे भारताला सायबर धोका निर्माण झाला आहे. याव्यतिरिक्त, ‘इसिस-केपी’द्वारे हिंदू समाजाविरुद्ध मुद्दाम पसरवण्यात येणारी चुकीची माहिती आणि खोट्या बातम्यांचा प्रसार सामाजिक विभाजन वाढवून आणि भारताच्या लोकशाही संस्थांस
Read More