पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय जनमानस प्रक्षुब्ध आहे. त्यामुळे पाकिस्तानला अद्दल घडवण्याच्या मागणीने जोर धरलेला दिसतो. पाकिस्तान सध्या चहु बाजूंनी विविध संकटांनी वेढला आहे. याचा फायदा घेत, पाकिस्तानला अद्दल घडवता येऊ शकते. त्यासाठी असलेले मार्ग आणि उपाययोजना यांचा घेतलेला आढावा...
Read More
भविष्यात दहशतवादी संघटना आणि त्यांचे पाकिस्तानस्थित ‘हँडलर सायबर ऑपरेशन्स`चा वापर अजून तीव्र करण्याची शक्यता आहे. चार पारंपरिक युद्धांव्यतिरिक्त, पाकिस्तानने गेल्या तीन दशकांमध्ये काश्मीरमधील ‘प्रॉक्सी`बंडखोरीला समर्थन दिले आहे. आता ते अत्याधुनिक झाले आहे. त्यानिमित्ताने भारत-पाक सायबर युद्धाचे स्वरुप आणि त्यावरील उपाययोजना यांचा आढावा घेणारा हा लेख...
युद्ध म्हटलं की, वित्तहानी आणि जीवितहानी ही अटळ! सायबरयुद्धाच्या या नव्या युद्धनीतीमध्ये, तर शत्रूची अपरिमित ‘डिजिटल’ हानी करण्याचे सामर्थ्य! त्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेलाही नख लावण्याचे उद्योग सायबर युद्धखोरांमार्फत सध्या जोमात आहेत. याला बलाढ्य रशियाही अपवाद नाही आणि युद्धग्रस्त युक्रेनही. दोन्ही देशांच्या सायबर फौजांनी युद्धारंभ झाल्यापासून सायबर हल्ल्यांनीही एकमेकांना चोख प्रत्युत्तर देण्याची रणनीती अवलंबलेली दिसते. त्यामुळे यापूर्वीचे जागतिक संघर्ष आणि सध्याचे रशिया-युक्रेन युद्ध यामध्ये हा मूलभूत फ
समाजमाध्यमे आणि संकेतस्थळांवरून इस्लामिक दहशतवादाच्या विषपेरणीचा उघडकीस आलेला आणखीन एक प्रयोग चिंताजनक म्हणावा लागेल. यापूर्वी केवळ ‘सायबर हल्ले’ आणि मुस्लीम तरुणांची माथी भडकावून जिहादी विचारसरणीला ऑनलाईन खतपाणी घातले गेले. पण, आता ‘मुस्लीम ब्रदरहूड’ची मजल भारताची जागतिक पातळीवर आर्थिककोंडी करण्यापर्यंत गेली आहे, ज्याचा वेळीच बंदोबस्त करायला हवा.