नागपूर : महाराष्ट्र झाडे तोडण्याबाबत (नियमन) (सुधारणा) विधेयकाला मुख्यमंत्री ( CM ) देवेंद्र फडणवीस यांनी स्थगिती दिली आहे. मंगळवार, १७ डिसेंबर रोजी कॅबिनेट मंत्री उदय सामंत यांनी सभागृहात हा प्रस्ताव मांडला होता. परंतू, आमदार भास्कर जाधव आणि शेखर निकम यांनी या विधेयकाचा पुनर्विचार करण्याची मागणी केल्याने हे विधेयक तात्पुरते स्थगित करण्यात आले.
Read More
जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील वन क्षेत्रात सुरू असलेले अतिक्रमण रोखण्यासाठी रावेर वन विभागाने कारवाई केली आहे. कुसुंबा, लोहारा आणि गारबर्डी या भागात आरोपींनी अवैध वृक्ष तोड केल्याचे समोर आले होते. निर्गुळी, रायमोनिया अशी झुडपे शेतीच्या उद्देशाने साफ करण्यात आली होती. या मुळे वन क्षेत्रातील झाडांच्या संख्येवर परिणाम झाला आहे. या क्षेत्रावर कोणतेही अतिक्रमण अद्याप उभे राहिलेले नाही. परंतु, या पुढे वृक्षतोड होऊ नये या साठी खबरदारी म्हणून वन विभागाकडून वृक्षतोडीच्या ठिकाणी जेसीबी मशिनच्या सहाय्याने सलग सम
मुंबईला नुकताच संयुक्त राष्ट्र संघाकडून 'जागतिक वृक्षनगरी'चा बहुमान मिळाला असला तरी मुंबई महानगरपालिकेच्या वृक्षसंवर्धन आणि संरक्षण धोरणांवर मात्र स्थानिक वृक्षप्रेमींनी टीकेची झोड उठवली आहे.
कुलाबा परिसरात नगरसेविका हर्षिता नार्वेकर यांनी खाजगी कंपनीच्या 'सीएसआर'अंतर्गत एकूण २४ हजार झाडांचे वृक्षारोपन केले होते. मात्र, आता बागेचे सुशोभिकरण आणि संरक्षणाच्या कामाच्या नावाखाली पालिकेकडून बागेमध्ये लावलेली झाडे कापण्याचा प्रकार होत आहे. नगरसेविका नार्वेकरांनी याबाबत पालिकेकडे तक्रार दाखल केली आहे.
राज्याच्या वनखात्याने माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहिती अधिकाराअंतर्गत मागितलेल्या माहितीत अवैध वृक्षतोडीची धक्कादायक आकडेवारी पुढे
वानरांमुळे होणाऱ्या त्रासाला कंटाळून सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यात मोठ्या प्रमाणात वृक्षतोड सुरू आहे. तालुक्यातील वृक्ष संपदेने संपन्न असलेल्या ग्रामीण आणि दुर्गम भागात ही तोड केली जात आहे. यामध्ये कडुलिंब, जांभूळ, करंज, निलगिरी, आंबा, वड, पिंपळ, उंबर, काटेसावर अशी देशी झाडे कापण्यात आली आहेत.
लाॅकडाऊनंतरच अवैध बांधकामावर कारवाई
कारशेडमधील पुनर्रोपित होणारी ४६१ झाडे जैसे थे
भारताशी व्यापारी व आर्थिक संबंध तोडल्यानंतर पाकिस्तानचे चांगलेच कंबरडे मोडले आहे. आधीच कर्जबाजारी असणाऱ्या इमरान खान सरकारने आता कॉस्ट कटिंग करत सरकारी अधिकाऱ्यांना उपाशी ठेवणारी अजब नियमावली बनवली आहे.
निसर्गाच्या सुंदर दृश्यांना आपल्या जादूई हाताने लहान लहान आकारात त्यांच्या चित्रकृती साकारणार्या ‘टायनी क्वीन’ महालक्ष्मी यांच्या अनोख्या कलेचा प्रवास पाहूया...
११ दिवसांत पेट्रोल २.७५ रुपयांनी घटले
दुष्काळजन्य परिस्थितीतच सध्या आणखी भर पडली आहे ती म्हणजे भारनियमनाची. ऐन सणासुदीच्या काळात राज्यात भारनियमनाचे संकट आले आहे. याचा परिणाम सामान्यांवर तर होणारच आहे. त्यातच याची झळ शेतकर्यांनाही बसणार आहे.
उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे यापैकी ११६ झाडे वाचवण्यात पर्यावरणप्रेमींना यश मिळाले आहे.
वंचितांना शिक्षण मिळाले पाहिजे, त्यांचं भविष्यात आनंदाचे क्षण फुलविले पाहिजेत म्हणून आपण काहीतरी प्रयत्न केले पाहिजेत हा निश्चय घेऊन पुढे 'शांतीवन'च्या कार्याची सुरुवात केली.