पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाची सुत्रे हाती घेतल्यापासून त्यांच्या सरकारची कामगिरी आणि घेतलेल्या निर्णयांमुळे देश-विदेशात भारताची मान उंचावली आहे. पंतप्रधान मोदी यांचा भक्कम आर्थिक प्रगतीवर आधारित असलेला हा नऊ वर्षांचा कालावधी, भारताच्या सांस्कृतिक गौरवाच्या पुनरुज्जीवनाच्या रुपात इतिहासात कायम स्मरणीय असेल.
Read More