(Jammu Kashmir Cloudburst) काही दिवसांपूर्वीच उत्तराखंडच्या धराली येथे ढगफुटी होऊन खीरगंगा नदीला पूर आल्याने भयावह परिस्थिती निर्माण झाली होती. अशातच आता जम्मू आणि काश्मीरलाही ढगफुटीचा तडाखा बसल्याची माहिती समोर आली आहे. जम्मू आणि काश्मीरच्या किश्तवाड येथे ढगफुटी होऊन भीषण पूर आल्याचे समोर आले आहे.
Read More
(Minister Girish Mahajan in Uttarakhand) उत्तराखंडमधील उत्तरकाशी जिल्ह्यातील धराली परिसरात झालेल्या भीषण भूस्खलन आणि पूरस्थितीमुळे तेथे पर्यटनासाठी गेलेले राज्यातील १५१ पर्यटक अडकले असून त्यांना सुखरुप परत आणण्याची जबाबदारी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणवीस यांनी आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांच्यावर सोपविली आहे. त्यानुसार रेस्क्यू ॲापरेशनसाठी गिरीश महाजन डेहराडूनमध्ये दाखल झाले आहेत. यापूर्वी पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतरही महाजन त्याच दिवशी ते रात्री श्रीनगरमध्ये दाखल झाले होते.
(Uttarakhand Cloudburst) उत्तराखंडमधील उत्तरकाशीतील धराली गावात मंगळवारी ५ ऑगस्ट रोजी दुपारी झालेल्या ढगफुटीमुळे खीरगंगा नदीला पूर आला. अतिवृष्टी आणि भूस्खलनामुळे डोंगरातून दगड, माती, चिखलासह आलेल्या लोंढ्यामुळे अख्खे गाव वाहून गेले. अवघ्या ३४ सेकंदांत अनेक हॉटेल्स आणि घरे ढिगाऱ्याखाली गाडली गेली. या दुर्घटनेत ४ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच ६० - ७० लोक बेपत्ता असून मदतकार्य सुरू आहे. या दुर्घटनेत लष्कराचे १० जवान बेपत्ता असल्याची माहिती आहे. तसंच येथील हेलिपॅड पूर्णपणे मलब्यात गायब झाले असून लष्करी छावणीचंह
उत्तराखंडमधील उत्तरकाशीतील धराली गावात मंगळवारी दुपारी झालेल्या ढगफुटीमुळे खीरगंगा नदीत पूर आला. पुरामुळे मोठे नुकसान झाले. अनेक हॉटेल्स आणि घरे ढिगाऱ्याखाली गाडली गेली आणि अनेक लोक बेपत्ता असून मदतकार्य सुरू आहे.
(Delhi) दिल्लीमध्ये हवेतील प्रदूषण कमी करण्यासाठी कृत्रिम पावसाचा प्रयोग करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ४ ते ११ जुलै दरम्यान, पहिल्यांदाच क्लाउड सीडिंग (Cloud Seeding) द्वारे कृत्रिम पावसाची चाचणी करण्यात येणार आहे. आयआयटी कानपूरच्या तांत्रिक साहाय्याने हा प्रयोग करण्याची दिल्ली सरकारची योजना आहे. दिल्लीतील प्रदूषण पातळी वाढल्यामुळे, सरकारने हा निर्णय घेतला आहे.
Uttarakhand Cloud Burst राज्यासह देशभरात पावसाने थैमान घातलं आहे. उत्तराखंडमध्ये गेल्या काही दिवसांपासून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. उत्तराखंडमध्ये ढगफुटी झाली आहे. या ढगफुटीमुळे उत्तराखंडमध्ये १२ तर हिमाचल प्रदेशमध्ये ४ म्हणजेच एकूण १६ जणांचा मृत्यू झाला आहे. या पावसामुळे उत्तर प्रदेशचे जनजीवन विस्कळीत झालं आहे.
आजच्या माहिती-तंत्रज्ञान युगात डेटा हेच इंधन. त्यामुळे सर्वच क्षेत्रात कार्यरत कंपन्या या डेटाचा वापर अगदी खुबीने करताना दिसतात. त्यातच ‘अॅमेझॉन वेब सर्व्हिसेस’ व ‘एस अॅण्ड पी मार्केट इंटेलिजन्स’ यांच्या संयुक्त विद्यमाने जाहीर झालेल्या अहवालात, लघु व मध्यम उद्योगांकडूनही व्यवसायवाढीसाठी डेटाचा वापर असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यानिमित्ताने ‘डेटा इंटेलिजन्स’ आणि यशस्वी लघु-मध्यम उद्योगांच्या पाऊलवाटा यांचा धांडोळा घेणारा हा लेख...
भारताच्या आयटी क्षेत्राने जगभरात आर्थिक मंदी असतानाही महसुलात वाढ नोंदवली आहे. भारतात होत असलेले वाढते ‘डिजिटलायझेशन’, ‘एआय’ तसेच ‘मशिन लर्निंग’चा वाढता वापर आणि ‘ई-कॉमर्स’ क्षेत्राची होत असलेली विक्रमी वाढ आयटी क्षेत्राच्या वाढीला हातभार लावणारी ठरली आहे. त्याविषयी...
सिक्कीममध्ये बुधवारी अचानक ढगफुटी झाल्याने तिस्ता नदीला पूर आला. या घटनेत आतापर्यंत २१ लोकांचा मृत्यू झाला असून शेकडो लोक बेपत्ता आहेत. या पुरात भारतीय लष्कराचे २३ जवानही बेपत्ता झाले होते. अद्याप त्यांचा शोध सुरुच आहे.
क्विक हील या सायबरसिक्युरिटी सोल्यूशन्समधील जागतिक अग्रणी कंपनीने ग्राहक डिजिटल सुरक्षिततेमध्ये नवीन बेंचमार्क स्थापित करत व्हर्जन २४ (v24) लाँच केले आहे. हे प्रगत सिक्युरिटी सोल्यूशन सायबरसिक्युरिटीमधील गुंतागूंतींना सुलभ करते. यामध्ये पहिल्यांदाच ऑन-द-गो क्लाऊड-आधारित सुरक्षितता व्यासपीठ मेटाप्रोटेक्टसह सिक्युरिटी अॅण्ड प्रायव्हसी स्कोअर्स व यूट्यूब कन्टेन्ट कंट्रोल यांसारखी वैशिष्ट्ये आहेत, ज्यामुळे सुलभता व सुरक्षिततेचा शोध घेत असलेल्या वापरकर्त्यांसाठी हे अल्टिमेट सोल्यूशन आहे.
सिक्कीममध्ये बुधवारी अचानक ढगफुटी झाल्याने तिस्ता नदीला पूर आला. या घटनेत आतापर्यंत १४ लोकांचा मृत्यू झाला असून १०२ लोक बेपत्ता आहेत. यात २३ लष्कराच्या सैनिकांचाही समावेश आहे. सिक्कीममधील विवध भागांतील आठ पुल उध्वस्त झाले आहेत.
इलेक्ट्रिक वर चालणारी स्कुटर –मोटार, पुण्यामुंबईत चालणाऱ्या इलेक्ट्रिक बसेस नंतर आता बाजारात इलेक्ट्रिकवर चालणारा ट्रक अवतरला आहे. मोठ्या बांधकामाच्या ठीकाणी वापरला जाणारा धुर ओकणारा टिप्परच आता त्याच्या इलेक्ट्रिक अवतारात बाजारात दाखल होतोय. या बॅटरीवरच चालणाऱ्या टिप्परने बंगलोरच्या इंडिया एनर्जी वीक प्रदर्शनात भेट देणाऱ्या नागरिक आणि उद्योजक तसेच माध्यम प्रतिनिधींमध्ये कमालीची उत्सुकता निर्माण केली.
लंगणचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी केलेला दावा जरी मान्य तरीही ढगफुटी आणि पूरस्थितीमध्ये परकीय शक्तींचा हात असू शकतो का? अशाप्रकारे कृत्रिम ढगफुटी करता येऊ शकते का? या चर्चांचं एक पिल्लू सोडून राव मोकळे झाले. परंतु, देशविघातक किंवा देशविरोधी शक्तींना अशाप्रकारे कृत्रिम ढगफुटी किंवा पूरस्थिती निर्माण करता येऊ शकते का? या शक्यतेचा केलेला हा उहापोह.
अमरनाथ यात्रेदरम्यान पवित्र अमरनाथ गुहेजवळ मोठ्या प्रमाणावर ढगफुटी झाल्याने किमान १६ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच, सुमारे ३०-४० जण बेपत्ता असल्याची माहिती आहे. भारतीय लष्कराच्या हेलिकॉप्टरने विविध बेस कॅम्प्समध्ये अडकलेल्या यात्रेकरूंना बाहेर काढण्यासाठी बचाव कार्य हाती घेतले आहे.
आज दि. १२ रोजी सलग तिसऱ्या दिवशी मुंबईवर ढगाळ वातावरण दिसून आले. हा असनी चक्रीवादळाचा प्रभाव असल्याचे तज्ञांनी सांगितले. भारतीय हवामान विभागानुसार, शहरात पुढील ३-४ दिवस अशीच हवामान स्थिती कायम राहण्याची शक्यता आहे.
सुखना नदीला मोठा पूर; जायकवाडीचे दरवाजे पुन्हा उघडले
'तांत्रिक बिघाडामुळे एनआरसीचा डेटा दिसत नाही. यामध्ये लवकरच सुधारणा केली जाईल.'
उत्तराखंडमध्ये पुरग्रस्तांच्या मदतकार्यासाठी गेलेले हेलिकॉफ्टर कोसळले. या दुर्घटनेत पायलटसह ३ जणांचा मृत्यू झाला आहे.
राज्यातील सर्व गाव नमुना नंबर सातबारा व फेरफार नोंदी नागरिकांना सुरळीतपणे व विनाअडथळा मिळावेत यासाठी ही कागदपत्रे ‘क्लाऊड’वर ठेवावीत.