होम चार्जिंग’ पॉईंट हे सध्या इलेक्ट्रिक कार चार्ज करण्याचे सर्वसामान्य माध्यम. सुसज्ज असलेल्या खासगी पार्किंगच्या जागेत चार्जिंगसाठी परवानगी असलेले ईव्ही मालक रात्रभर आपली गाडी या पॉईंटवरुन चार्ज करू शकतात. ‘होम चार्जिंग’च्या उपलब्धतेत लक्षणीयरित्या बदल होत आहेत. हे बदल शहरी, उपनगरी आणि ग्रामीण लोकसंख्येनुसार आणि त्यांच्या आर्थिक उत्पानांशी जोडलेले आहेत.
Read More
टाटा पॉवर राजस्थानमध्ये मोठी गुंतवणूक करणार असून पीएम सूर्य घर योजनेची मदत मिळणार आहे. टाटा पॉवर तब्बल १.२ लाख कोटींची गुंतवणूक करणार असून या माध्यमातून हजारो नोकऱ्या निर्माण होण्यास मदत होणार आहे. टाटा पॉवरने ऊर्जा क्षेत्रात गुंतवणूक करण्यासाठी राजस्थान सरकारसोबत प्रारंभिक करार केला आहे.
टाटा पॉवर कंपनीची उपकंपनी असलेल्या ' टाटा पॉवर रिन्यूएऐबल एनर्जी (TPREL) कंपनीने महत्वाच्या महानगरात ई बस साठी लागणारे चार्जिंग पॉईंट सुरू करण्याचे ठरवले आहे. ई बसेसच्या सोयीसाठी टाटा पॉवरकडून हा नवा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. कंपनीने मुंबईत देखील अनेक ठिकाणी ही सेवा सुरू केली आहे. मुंबईत बँकबे, वरळी, मालवणी, शिवाजी नगर मानखुर्द या बस स्थानकांवर ही सुविधा सुरू करण्यात आली असल्याचे प्रसारमाध्यमांनी नमूद केले आहे.
अदानी इलेक्ट्रिसिटी मुंबई लिमिटेडने मुंबईत ८५०० चार्जर सुरू करण्याचे ठरवले आहे. इलेक्ट्रिक व्हेईकल ( ईव्ही) चार्जिंगसाठी अदानी इलेक्ट्रिसिटी मुंबई कंपनी प्रयत्नशील आहे.गेल्या काही वर्षात इलेक्ट्रिक कारला भारत सरकाने चालना दिली आहे. तसेच इलेक्ट्रिक वाहन बनवण्यासाठी सरकारने कंपन्यांना सबसिडीदेखील दिली होती. परंतु अपुरे चार्जिंग सुविधा हा कळीचा प्रश्न होता. तो सोडवण्यासाठी अदानी इलेक्ट्रिसिटीने पुढाकार घेत ८५०० चार्जिंग बांधण्याचे ठरवले आहे.
नाशिकमध्ये एक धक्कादायक प्रकार घडला आहे. चार्जिंगला लावलेल्या मोबाईलचा जोरदार स्फोट झाला आहे. यात तिघेजण जखमी झाले आहेत. या घटनेमुळे नाशिक शहरात एकच गोंधळ उडाला आहे. आज सकाळी सहा वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे.
अदानी टोटल एनर्जीज ई-मोबिलिटी लिमिटेड (एटीईएल) ही अदानी समूह आणि फ्रेंच ऊर्जा दिग्गज टोटल एनर्जीजचा समान संयुक्त उपक्रम अदानी टोटल गॅस लिमिटेडची पूर्ण मालकीची सबसिडरी आहे. अदानी टोटलएनर्जीज ई-मोबिलिटी लिमिटेड (एटीईएल) निसर्ग ई-मोबिलिटी (एव्हेरा) या ऑल-इलेक्ट्रिक कॅब एग्रीगेटरस चा मदतीने ईव्ही चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर उभारणार आहेत. या सहकार्यात दिल्लीतील 200 ईव्ही चार्जिंग पॉईंट्स सुपर हबचे एकत्रीकरण केले जाणार असल्याचे समजते. डीकार्बनाइज्ड मोबिलिटीला प्रोत्साहन देण्यासाठी ही धोरणात्मक भागीदारी संपूर्ण भार
नुकतीच बार्सिलोनामध्ये मोबाइल वर्ल्ड काँग्रेसला (MWC) सुरुवात झाली. हा कार्यक्रम २७ फेब्रुवारी ते २ मार्चपर्यंत सुरु राहणार आहे. GSMA (Groupe Speciale Mobile Association) यांच्यामार्फत दरवर्षी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. दरवर्षी फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यामध्ये सुरु होणाऱ्या या भव्यदिव्य कार्यक्रमामध्ये मोबाइल आणि त्यासंबंधित उपकरणे तयार करणाऱ्या जगभरातल्या कंपन्या उपस्थित असतात. MWC च्या पूर्वसंध्येला नोकिया कंपनीने एक मोठी घोषणा केली.
हरित उपक्रमांचा पाठपुरावा करणाऱ्या मध्य रेल्वेने महत्त्वाच्या स्थानकांवर इलेक्ट्रिक वाहन (EV) चार्जिंग सुविधा उभारल्या आहेत.
लंगणचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी केलेला दावा जरी मान्य तरीही ढगफुटी आणि पूरस्थितीमध्ये परकीय शक्तींचा हात असू शकतो का? अशाप्रकारे कृत्रिम ढगफुटी करता येऊ शकते का? या चर्चांचं एक पिल्लू सोडून राव मोकळे झाले. परंतु, देशविघातक किंवा देशविरोधी शक्तींना अशाप्रकारे कृत्रिम ढगफुटी किंवा पूरस्थिती निर्माण करता येऊ शकते का? या शक्यतेचा केलेला हा उहापोह.
वरळीच्या ‘बेस्ट’ आगारातील जागेची खासगी कंपनीच्या कर्मचारी आणि संबंधित अधिकार्यांनी पाहणी केली असून त्या जागेवर इलेक्ट्रिक बसेसचे ‘चार्जिंग पॉईंट्स’ बसवण्यात येणार असल्याचे समजते आहे.
महाप्रित व C.E.S.L मार्फत मुंबई शहरात १३४ ईव्ही चार्जिंग स्टेशनच्या पायाभूत सुविधा उभारण्याबाबत मुंबई क्रिकेट असोसिएशन क्लब, वांद्रे येथे आज एक चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते
ई-वाहनांच्या ‘ई-कळा’
महाराष्ट्र सरकारने ‘ई’ वाहनांना प्रोत्साहन दिले असले तरी, मुंबईसह अन्य जिल्ह्यांतही ‘चार्जिंग स्टेशन्स’ची वानवा ही महाराष्ट्राच्या ‘ईव्ही’ धोरणातील सर्वात मोठा कमकुवत दुवा आहे
केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाने ‘ईव्ही चार्जिंग’ पायाभूत सुविधांचा विकास करण्यासाठी नुकतीच मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत. या अंतर्गत देशभरात लवकरच तेल विपणन कंपन्या देशातील प्रमुख शहरे आणि महामार्गांवर 22 हजार ‘चार्जिंग स्टेशन्स’ उभारले जाणार आहेत
विद्यार्थ्यांना शिकण्याचा तसेच एका शाळेतून दुसऱ्या शाळेत प्रवेश घेण्याचा अधिकार आहे. सध्याच्या असामान्य परिस्थितीमध्ये, आर्थिक कारणांमुळे शालेय शुल्क भरू न शकलेल्या अनेक विद्यार्थ्यांना शाळा सोडल्याचा दाखला दिला जात नाही. शाळा सोडल्याचा दाखला नसल्यामुळे विद्यार्थ्यांना इतर शासकीय व अनुदानित शाळांमध्ये प्रवेश नाकारला जात असल्याचेहीं निदर्शनास आले आहे. त्यामुळे विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नयेत, याची मुख्याध्यापकांनी दक्षता घ्यावी. तसे आढळल्यास संबंधित मुख्याध्यापक व शाळाप्रमुख यांच्याविरुद्ध कारवाई केल
भारतीय रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी रेल्वे बोर्ड सतत नवनवीन गोष्टी करत असते. आताही भारतीय रेल्वेने प्रवाश्यांच्या खबरदारीचा उपाय म्हणून नवीन सूचना जाहीर केल्या आहेत. रेल्वेने म्हटले आहे की, यापुढे मोबाईल फोन आणि इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या चार्जिंगसाठी करण्यात येणारा वीजपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.
स्मार्टफोनच्या दुनियेतील ओप्पो कंपनी आपल्या R सिरिजमधील Oppo R17 Pro हा फोन आज लाँच होत आहे.