भारताची विजयपताका उंचावणारा अजून एक सन्मान भारताच्या सुपुत्राला प्रदान करण्यात आला आहे. इस्रोचे सचिव एस सोमनाथ यांचा आंतरराष्ट्रीय अंतराळवीर महासंघाने पुरस्कार देऊन गौरव करण्यात केला आहे. चांद्रयान ३ या मोहीमेच्या यशासाठी हा पुरस्कार देण्यात आला असून, भारताच्या अंतराळ मोहिमांचे जगभरात कौतुक होत आहे.
Read More
'चांद्रयान ३' आणि 'गगनयान'च्या नुकत्याच झालेल्या यशस्वी चाचणीमुळे भारतातील अंतराळ क्षेत्रात काम करणारे प्रत्येकजण उत्साहित आहे. आता विजयादशमीच्या निमित्ताने दि. २४ ऑक्टोबर २०२३ रोजी इस्रो प्रमुख एस सोमनाथ केरळमधील तिरुअनंतपुरम येथील पूर्णमिकवु मंदिरात प्रार्थना करण्यासाठी पोहोचले. यादरम्यान त्यांनी विश्वाच्या रहस्यांसाठी सुरू असलेल्या आध्यात्मिक शोधाचाही उल्लेख केला. ते म्हणाले की एक अंतराळ शास्त्रज्ञ म्हणून ते अंतराळातील रहस्ये सोडवण्याचा प्रयत्न आम्ही करतो.
चांद्रयान ३ आणि आदित्य एल १ या मह्त्त्वपूर्ण अवकाश मोहिमांनंतर भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्त्रो आणखी एका मोहिमेसाठी सज्ज झाली आहे. येत्या २१ ऑक्टोबर रोजी गगनयान मिशनच्या पहिल्या चाचणीचे उड्डाण केले जाणार आहे. दरम्यान, भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्त्रो)ने यासंदर्भात ट्विट केले आहे.
भारताचे विक्रम लँडर चंद्रावरील ज्या भागात उतरले, त्या भागास आजपासून ‘शिवशक्ती’ पॉइंट या नावाने ओळखले जाईल; त्याचप्रमाणो २३ ऑगस्ट ही दिवस यापुढे ‘राष्ट्रीय अंतराळ दिन’ म्हणून साजरा होणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी केली आहे.
भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्त्रो) नवा इतिहास रचण्याच्या उंबरठ्यावर आहे. भारताची चांद्रयान ३ मोहिम सॉफ्ट लँडिंग करण्याच्या अंतिम टप्प्यात असून भारतीय प्रमाण वेळेनुसार सायंकाळी ०६ वाजून ०४ मिनिटांनी नव्या इतिहासाची नोंद केली जाणार आहे. इस्त्रोने २००८ साली चांद्रयान मोहिमेचा शुभारंभ करून चंद्राच्या पृष्ठभागाचा अभ्यास करण्याचे उद्दिष्ट ठेवले होते. त्यानंतर २०१९ साली चांद्रयान २ च्या माध्यमातून विक्रम लँडरचा शेवटच्या क्षणी संपर्क तुटला होता. परंतु, या मोहिमेत पाठविलेले ऑर्बिटर अद्याप चंद्राच्या कक्षेत फिरत अ
भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात (इस्त्रो) नवा इतिहास घडविणार असून चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यान उतरविण्याचा विक्रम भारत आपल्या नावावर करणार आहे. हा क्षण देशातील १३० कोटी जनतेसाठी अभिमानाचा असणार आहे. यशस्वी लँडिंगसाठी देशभरातून प्रार्थना आणि इस्त्रोला पाठबळ देण्यात समस्त भारत देश गुंतला आहे.
भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्त्रो)ने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर चांद्रयानाचे यशस्वी लँडिंग केले असून अशी कामगिरी करणारा भारत हा जगातील पहिला देश ठरला आहे. त्यानिमित्ताने या महत्वाकांक्षी मोहिमेचा आढावा घेणारा हा लेख....
इस्रोच्या 'चांद्रयान 3' च्या यशस्वी लँडिंगमुळे भारताने जगभरात भारताचा गौरव केला आहे. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी देशवासियांना संबोधित करताना म्हणाले, “माझ्या सर्व परिवारातील सदस्यांनो, जेव्हा आपण आपल्या डोळ्यांसमोर असा इतिहास घडताना पाहतो तेव्हा आत्मा धन्य होतो. अशा ऐतिहासिक घटना राष्ट्राच्या जीवनाचे चिरंतन चैतन्य बनतात. हा क्षण अविस्मरणीय आहे, हा क्षण अभूतपूर्व आहे, हा क्षण विकसित भारताचा शंख आहे, हा क्षण नव्या भारताचा जयघोष आहे, हा क्षण संकटांचा महासागर पार करण्याचा आहे, हा क्षण विजयाच्या चंद्रमार्गावर
भारताच्या आकांक्षाना नवे आकाश देणारे चांद्रयान ३ आज चंद्रावर उतरले. सर्वच भारतीयांसाठी हा ऐतिहासिक क्षण होता! भारताच्या यशाकडे संपूर्ण जगाच्या नजरा खिळलेल्या होत्या. थेट प्रक्षेपणाच्या माध्यमातून चांद्रयान ३ ची वाटचाल जगाच्या कानाकोपऱ्यात बघितली जात होती. भारतात देखील एकत्र येऊन नागरिकांनी हा ऐतिहासिक क्षण अनुभवला. महाराष्ट्रात सुद्धा विविध ठिकाणी नागरिकांसाठी चांद्रयान ३ च्या सॉफ्ट लँडिंगचे थेट प्रक्षेपण दाखवणारे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी देखील नागरि
रशियाच्या महत्त्वाकांक्षी 'लूना २५' चांद्रयान क्रॅश झाले असून यान लँडिंगच्या शेवटच्या टप्प्यात भरकटले. त्यामुळे रशियाच्या चांद्रयान मोहिमेला मोठा धक्का बसला आहे. दरम्यान, रशियाने भारताकडे या मोहिमेसाठी मदतीचे आवाहन केले होते. परंतु, रशियाचे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरण्याचे स्वप्न आता भंगले आहे. त्यामुळे आता रशियाच्या अयशस्वी चांद्रमोहिमेनंतर भारताच्या चांद्रयान ३ मोहिमेकडे संपूर्ण लक्ष असणार आहे. सध्या भारताचे चांद्रयान चंद्राच्या पृष्ठभागापासून अवघ्या २५ किलोमीटर अंतरावर असून २३ ऑगस्ट रोजी सॉफ्ट लँडिं
चंद्राच्या विविध पैलूंचा अभ्यास हे संपूर्ण जग करत असून चंद्रासोबतच सूर्याच्या देखील विविध पैलूंचा अभ्यास करण्यासाठी जगातील सर्वच स्पेस संस्था प्रयत्न करत आहे. चांद्रयान ३ या भारताच्या महत्त्वाकांक्षी मोहिमेनंतर 'आदित्य L 1' या सूर्याच्या विविध पैलूंचा अभ्यास करण्याऱ्या मोहिमेसाठी इस्रो सज्ज होत आहे. आजच्या भागात आपण याच 'आदित्य L 1' या मोहिमेबद्दल जाणून घेऊ.
वनवासी बांधवांच्या जीवनात परिवर्तन घडविण्यासाठी केंद्र सरकारद्वारे अनेक विशेष कार्यक्रम राबविण्यात येत आहेत. त्यामुळे वनवासी बांधवांनीदेखील आपल्या परंपरा जपून आधुनिकतेचा अंगिकार करावा, असे आवाहन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केले आहे.
भारताला लाभलेली विस्तीर्ण किनारपट्टी, तसेच तीन दिशांना असलेले तीन महासागर ‘मिशन समुद्रयान’ राबवण्यास प्रवृत्त करणारे ठरले, असे म्हटले तर फारसे वावगे ठरणार नाही. ‘ऑपरेशन ब्ल्यू’च्या पहिल्या टप्प्यातील यशानंतर आता याचा दुसरा टप्पा कार्यान्वित करण्यात आला असून, ‘मत्स्य ६०००’ ही पाणबुडी सहा हजार मीटर खोलवर तिघांना आपल्यासोबत घेऊन प्रवास करेल.
चांद्र मोहीम किंवा इतर अवकाश संशोधनांबद्दल जगभरातील अनेक संस्थांकडून विविध संशोधन समोर आले आहे. मागील दोन लेखातही आपण अशाच दोन घटकांबद्दल जाणून घेतले. अपोलो ११ आणि यामाध्यमातून चंद्रावर पहिले पाऊल टाकणारा निल आर्मस्ट्राँग. परंतु या दोन्ही मधील एक मुख्य दुवा म्हणजे अमेरिकेची स्पेस एजन्सी अर्थात नासा. अवकाशातील कोणत्याही मोहिमेबद्दल चर्चा करत असताना नासा बद्दल माहिती असणे आवश्यक आहे. तेव्हा आजच्या लेखातून आपण नासाबद्दल थोडक्यात जाणून घेऊ.
भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्त्रो) च्या शास्त्रज्ञांनी चांद्रयान-३ चे यशस्वीपणे प्रक्षेपण केले आहे. चांद्रयान-३ आपल्या पूर्वनिर्धारित वेळेनुसार २ वाजून ३५ मिनिटांनी चंद्रावर जाण्याचा प्रवासाला निघाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार चांद्रयान-३ ची पहिली पायरी यशस्वीरित्या पार पाडली आहे.
केवळ 'चांद्रयान-२' नव्हे तर अशा अनेक मोहिमा लिलया पेलणार्या के. सिवन यांनी खचून न जाता पुन्हा जोमाने काम करण्याची ऊर्जा सहकार्यांना दिली. लाखो भारतीयांची मने जिंकणार्या या 'रॉकेट मॅन ऑफ इंडिया'विषयी...