Chandrakantdada Patil

मणिपूर हिंसाचार! गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली बैठक; सरकार मोठे पाऊल उचलण्याच्या तयारीत?

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली सोमवार, दि. १७ जून २०२४ संध्याकाळी मनिपूरमधील सुरक्षा परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी बैठक झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली एनडीए पुन्हा सत्तेत आल्यानंतर केंद्र सरकारची ही पहिलीच उच्चस्तरीय बैठक आहे. या बैठकीला केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला, गुप्तचर विभागाचे प्रमुख तपन डेका, लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे, लष्करप्रमुख (पदयुक्त) लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी, थ्री कॉर्प्सचे जीओसी एचएस साही, मणिपूर सुरक्षा सल्लागार कुलदीप सिंग, मणिपूरचे मुख्य सचिव विन

Read More

आपुलकीच्या धाग्यांनीच सावरेल धगधगते मणिपूर...

मणिपूरमध्ये प्रत्यक्ष राहून शिक्षण संस्थांच्या माध्यमातून अद्वितीय कार्य उभे करणारे आणि अत्यंत प्रतिकूल स्थितीत माणुसकीचा संस्कार रूजवणारे जयवंत कोंडविलकर यांची नुकतीच भेट झाली. त्यांच्याशी साधलेल्या संवादातून मणिपूरमधील कटूसत्य समोर आले. या सत्याचा वेध घेताना अधोरेखित झाले की, सततची आंदोलने, नक्षलवादी कारवाया आणि लोकजीवनातील अशांतता या सगळ्या गोष्टींवर मात करून कला, क्रीडा, आरोग्य आणि शिक्षण या क्षेत्रांत चिकाटीने सुरू केलेल्या प्रयत्नांना आता यश येऊ लागले आहे. कारण, तिथे आपुलकीचे धागे विणणारे काही हात कार

Read More

अडला हरी गाढवाचे पाय धरी! श्रीकांत शिंदेंनी लोकसभेत विरोधकांना धुतलं!

लोकसभेचे कामकाज दि. ८ ऑगस्ट रोजी तहकूब केल्यानंतर दुपारी १२ वाजता पुन्हा सुरू झाले. यादरम्यान अविश्वास ठरावावर चर्चा सुरू झाली. तहकूब केल्यानंतर दुपारी १२ वाजता कामकाज सुरू झाल्यानंतर पुन्हा गदारोळ सुरू झाला. यावेळी अविश्वास प्रस्तावावरील चर्चेदरम्यान विरोधकांच्या प्रश्नांना उत्तरे देताना खासदार श्रीकांत शिंदे म्हणाले की, इंडिया विरोधकांची आघाडी नाही तर विनाशाची आघाडी आहे. काँग्रेसच्या काळात देशात भ्रष्टाचार आणि दहशतवाद फोफावला. त्यामुळेच त्यांना युपीए नावाची लाज वाटत होती म्हणून विरोधकांनी इंडिया आघाडी नाव

Read More

भारताच्या राजमंथनातून विष आणि अमृतप्राप्ती

राजकारणात घडणार्‍या घडामोडींचे एकमेकांशी संदर्भ जोडले की, आपसूकच एक पूर्ण चित्र डोळ्यासमोर उभे राहू लागते. म्हणजे ऐन संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या तोंडावरच मणिपूरमधील ‘त्या’ जुन्या लज्जास्पद व्हिडिओमुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले. मोदींच्या परदेश दौर्‍यावेळी मुद्दाम त्यांच्या विकासपुरूष या प्रतिमेला काळीमा फासण्यासाठी धार्मिक, वांशिक दंगलींच्या घटनांचा अगदी पद्धतशीर वापर केला जातो. याचाच अर्थ, या सगळ्या घटना निव्वळ योगायोग नसून, ते पद्धतशीरपणे देशाविरोधात नियोजित एक षड्यंत्रच आहे. त्यामुळे २०२४ची राजकीय ल

Read More

मणिपूरमध्येही हिंसक गटांकडून महिलांचा वापर; भारतीय सैन्याच्या कारवाईमध्ये अडथळे

नवी दिल्ली : शाहिनबाग आणि कथित शेतकऱ्यांच्या आंदोलनाप्रमाणेच मणिपूरमध्येही हिंसक गटांकडून भारतीय सैन्यासह सुरक्षा दलांच्या कारवाईमध्ये अडथळा आणण्यासाठी महिलांचा ढाल म्हणून वापर होत असल्याचे दिसून आले आहे. मणिपूरमध्ये गेल्या महिन्याभरापासून संघर्षाची स्थिती आहे. तेथे शांतता प्रस्थापित करण्यासाठी राज्य पोलिस, केंद्रीय सुरक्षा दले आणि भारतीय सैन्याच्या तुकड्या कार्यरत आहेत. मात्र, हिंसक गटांकडून भारतीय सैन्याच्या कारवाईमध्ये अडथळे आणले जात आहेत. धक्कादायक बाब म्हणजे हिंसक गटांकडून ढाल म्हणून महिलांचा वापर केला

Read More

मणिपूरमध्ये हिंसाचार सुरूच, केंद्रीय परराष्ट्र राज्यमंत्र्यांच्या घरावर हल्ला

नवी दिल्ली : मणिपूरमध्ये गुरुवारी रात्री उशिरा केंद्रीय परराष्ट्र आणि शिक्षण राज्यमंत्री डॉ. राजकुमार रंजन सिंह यांच्या निवासस्थानावर जमावाने हल्ला केला. जमावाने इंफाळमधील कोंगबा येथील मंत्र्यांच्या निवासस्थानाची तोडफोड केली आणि जाळपोळ केली. हल्ल्याच्या वेळी मंत्री निवासस्थानी उपस्थित नव्हते. या घटनेबाबत त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. सध्याचे राज्य सरकार शांतता प्रस्थापित करण्यात अपयशी ठरल्याचे राज्यमंत्र्यांनी म्हटले आहे. घटनेच्या वेळी मंत्री केरळमध्ये होते. सिंह हे मैतेई समाजाचे आहेत.

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121