बिहारमधील सासाराम आणि नालंदातील अनेक गावं दंगलीच्या आगीत होरपळत असून नागरिकांमध्ये मोठी दहशत निर्माण झाली आहे. श्रीराम नवमीनंतर सुरू झालेल्या या दंगलीने मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या कथित सुशासनावर प्रश्न निर्माण झाले. घरांवर दगडफेक, गाड्यांची जाळपोळ आणि मरणाच्या भीतीने सासाराम आणि नालंदातील शेकडो जण आपल्या घरांना टाळे लावून गाव सोडून गेली आहेत. शाळा, महाविद्यालये, इंटरनेट सेवा बंद असून अनेक ठिकाणी ‘कर्फ्यू’ लावण्यात आला. सासाराममधील सैफुलगंज, कादीरगंज आणि शहजलाल पीर येथील दंगलीने भयभीत शेकडो कुटुंबांनी घर
Read More