शत्रूचा शत्रू तो आपला मित्र, हे सार्वकालिक सत्य सर्वांनाच माहिती असेल. आंतरराष्ट्रीय राजकारणातही या रणनीतीचा वापर करून शह-काटशहाचे डावपेच आखले आणि तडीसही नेले जातात. आता भारतानेदखील याच नीतीचे अनुसरण करत पाकिस्तानला तगडा झटका दिल्याचे दिसते. देशोदेशी कटोरा घेऊन भीक मागण्यापर्यंत अधःपतन झालेल्या पाकिस्तानचे भारताने उत्पन्नाच्या व व्यापाराच्या पातळीवर दात घशात घालण्याचे काम केले आहे. पाकिस्तानचा शेजारी देश म्हणजेच अफगाणिस्तानबरोबरील व्यापार घटून निम्म्याच्याही खाली आल्याचे नुकतेच समोर आले असून त्याला कारण ठरल
Read More