पाकिस्तानमधील १८व्या घटनादुरुस्तीतील वादाचा केंद्रबिंदू म्हणजे केंद्र आणि प्रांतांदरम्यान संसाधने व विधाय शक्तीचे विभाजन हा आहे. १८व्या घटनादुरुस्तीवर टीका करणार्यांच्या मते, यामुळे प्रांत शक्तिशाली झाले नाहीतच, पण केंद्र मात्र दुबळे झाले.
Read More