सध्या जग निर्णायक टप्प्यात आहे आणि बदलाचा कल भारताच्या बाजूने आहे. ग्लोबल साऊथमध्ये भारताचा उदय हा आंतरराष्ट्रीय घडामोडींमध्ये महत्त्वाचा मुद्दा असल्याचे मत हवाईदलप्रमुख एअरचीफ मार्शल व्ही. आर. चौधरी यांनी नुकतेच केले आहे.
Read More