भारतात ‘एनटीपीसी’ने कच्छच्या रणात ४७५० ‘मेगावॅट’ क्षमतेचे सौर उद्यान विकसित करण्याचे ठरवले आहे. ‘हायड्रोजन’ हे स्वच्छ इंधन असून त्यादृष्टीने केंद्र सरकारने ‘हायड्रोजन’विषयक धोरण सुनिश्चित केले पाहिजे. वाहतुकीसाठी ‘हायड्रोजन’ इंधनाचा वापर झाल्यास, प्रदूषणाच्या पातळीत नक्कीच लक्षणीय घट होण्यास मदत होईल.
Read More