शी जिनपिंग यांनी कम्युनिस्ट पक्षाची आणि सत्तेची सूत्रे हाती घेतल्यापासून भ्रष्टाचार्यांवर कारवाईचा बडगा उगारला खरा. पण, या कारवायांचा वापर जिनपिंग यांनी त्यांच्या राजकीय विरोधकांना संपवण्यासाठीही रीतसर करून घेतला. ते लक्षात घेता, भ्रष्टाचाराला केवळ भांडवलवादाची देण समजणार्या साम्यवाद्यांनाही भ्रष्टाचारावर अंकुश लावण्यात अपयश आले, हेच जळजळीत वास्तव!
Read More
जॉर्ज सोरोस... जागतिक पातळीवरील एक चर्चेतले नाव. काहीजणांसाठी सोरोस हा मुक्त विचारांचा प्रणेता म्हणून साक्षात हिरो, तर काहींसाठी राष्ट्रवाद-लोकशाहीच्या मुळावर उठलेला हा पडद्यामागचा एक मुक्त राक्षस. कोणासाठी सोरोस हा मानवतावादी, तर कोणासाठी अराजकवादी! जागतिक अर्थकारण, राजकारणाच्या केंद्रस्थानी असलेले सोरोसचे नाव भारतातही अलीकडे बातम्यांमध्ये झळकू लागले. त्यामुळे साहजिकच हा जॉर्ज सोरोस कोण? भारतातील घडामोडींशी त्याचा संबंध तरी काय? यांसारखे प्रश्न उपस्थित होणे साहजिकच. त्यातच अदानी-हिंडेनबर्ग प्रकरण असेल, राह
‘नॅशनल पॉलिसी स्टडीज इन द लाईट ऑफ एकात्म मानव दर्शन’ या इंग्रजी ग्रंथाचे प्रकाशन पुणे येथे दि. 18 ऑक्टोबर 2013 रोजी सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांच्या हस्ते संपन्न झाले होते. समाजजीवनाच्या प्रमुख क्षेत्रातील समाजहितैषी मान्यवरांच्या प्रदीर्घ विचारमंथनातून हा ग्रंथ सिद्ध झाला. धारणक्षम विकास, समावेशक-समुचित विकास या विषयात रुची असणार्या सर्व विचारी कार्यकर्त्यांच्या छष्ठीने, या ग्रंथाच्या रुपाने एक मौल्यवान दस्तावेज उपलब्ध झाला आहे. याला आता दहा वर्षे होतील. दीनदयाळजींची एकात्म मानव दर्शनावरील मूळ व्याख्यान
भांडवलशाही आणि मुक्त बाजारपेठीय व्यवस्थेत सहभागी होऊन तिला जागतिक महासत्ता बनवले
पर्यावरणाच्या विषयावर विकसित देशांची आजवरची भूमिका ‘सौ चुहे खांके, बिल्ली चली हज को’ अशी राहिली आहे. पर्यावरणाच्या क्षेत्रात भारत तसेच आशिया आणि आफ्रिकेतील अनेक विकसनशील देशांसमोर असलेली आव्हानं एकसमान आहेत. आपल्याला एकमेकांकडून शिकण्यासारखे आणि शिकवण्यासारखे बरेच काही आहे.
दोनशेवी जयंती म्हणून मार्क्सचे स्मरण तर केलेच पाहिजे, पण त्याचबरोबर परिवर्तनाचा वायदा करणार्यांचा बाजार का उठला ? असा रोखठोक सवालही विचारला पाहिजे.
उद्योजकांकडे ‘शोषक’ म्हणून पाहण्यापेक्षा ‘पालक’ म्हणून पाहिले जाते. अशाच प्रकारची मनोरचना आणि समाज व्यवस्था राहील, या दृष्टीने भारतीय अर्थशास्त्र व समाजशास्त्राचा विकास झाला.