Ramayana हिंदू संस्कृतीच्या पाऊलखुणा आजही तितक्याच ठळकपणे आग्नेय आशियातील कंबोडियामध्ये दृष्टिपथास पडतात. अंगकोर वाट हे जगातील सर्वांत मोठे हिंदू मंदिरदेखील याच कंबोडियामध्ये. यावरुन कंबोडियातील हिंदू धर्मप्रभाव स्पष्ट व्हावा. त्यात रामकथेच्या अविट गोडीची भुरळ कंबोडियाच्या जनमानसावर आजही स्पष्टपणे दिसून येते. कंबोडियातील रामायणाची कथा काही बदल आणि पात्रे सोडल्यास भारतीय रामकथेशी अगदी मिळतीजुळतीच! तर या लेखात जाणून घेऊया कंबोडियातील रामकथेचा प्रवास...
Read More
व्हिएतनाममधील एका राजाने रामायणाच्या रचनाकारांचे मंदिर उभारले आहे. कंबोडियात इ.स बाराव्या शतकात रामायणाचा अभ्यास सुरु झाला होता. रामायणाची सगळ्यात जुनी प्रत नेपाळमध्ये आहे. मला वाटतं ह्यातील काही गोष्टी आपल्याला माहिती असतील आणि काही नाही. पण अयोध्या , रामायण आणि रामकथा हा भारतीयांचा जिव्हाळ्याचा विषय. पण रामकथा आणि अयोध्या दोन्ही जगाच्या पाठीवर अनेक देशांमध्ये पोहचल्या आहे. खरतर भारतीय व्यापारी, प्रवासी, तत्त्वज्ञान प्रसारक यांच्यामुळे रामकथा आणि अयोध्या हा विषय जगात दूरवर पोहचला. भारताबाहेर एवढ्या व्यापक
भगवान प्रभू श्रीरामाचे, रामसेतूचे अस्तित्व नाकारण्यापासून ते आता राममंदिराचा मुद्दा महत्त्वाचा की बेरोजगारी, महागाई असा प्रश्न काँग्रेस नेते सॅम पित्रोदा यांनी उपस्थित केला. त्यामुळे काँग्रेसपासून ते मॅक्स मुलरसारख्या बनावट विमर्शकार, अगणित कम्युनिस्ट आणि सनातन धर्माचा द्वेष करणार्यांपासून भगवान श्रीरामही वंचित राहिले नाहीत. मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्रीरामांवर शंबुकाची जात पाहून, हत्येचा चुकीचा आरोप नजीकच्या काळात लावला गेला. अशा रचलेल्या खोट्या विमर्शाचा सखोल अभ्यास करून, योग्य माहिती असणे आवश्यक आहे आणि
काही दिवसांपूर्वी एक बातमी झळकली की, जगातले आठवे आश्चर्य हा मान आता कंबोडियातल्या अंगकोर वाटला मिळाला आहे. वास्तविक जागतिक पातळीवर अशी घोषणा करणारी कोणतीही अधिकृत समिती वा संघटना नाही. अगदी इसवी सन पूर्व काळात ग्रीक लोकांनी सात प्रेक्षणीय वास्तूंची नोंद घोषित केली होती. तेव्हापासून अधूनमधून अशा क्रमवारी जाहीर केल्या जातात. 2007 मध्ये 100 दशलक्ष लोकांची मते मागवून 7-7-2007 या जादुई तारखेला सात नवी आश्चर्ये जाहीर केली गेली. चिचेन इत्झा (मेक्सिको), कोलोझियम (इटली), येशूचा पुतळा (ब्राझील), चीनची मोठी भिंत, माचू
‘आसियान’ या दक्षिण पूर्व आशियाई देशांच्या संघटनेतील देशांच्या संरक्षणमंत्र्यांची दोन दिवसीय परिषद नुकतीच इंडोनेशियामधील जकार्ता येथे संपन्न झाली. या बैठकीला रशिया, ऑस्ट्रेलिया यांसारख्या इतरही देशांचे सदस्य निमंत्रित होते. भारतातर्फे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी या परिषदेला हजेरी लावली आणि पुन्हा एकदा हे युद्धाचे युग नसल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विचार त्यांनी यावेळी अधोरेखित केले. या परिषदेत मुख्यत्वे दक्षिण आशियाशी संबंधित प्रश्नांवर चर्चा होणे, त्यावर कायमस्वरुपी उपाय शोधणे अपेक्षित. तशी चर्चा
'कंबूज’ तथा ‘कंबोज’ असे प्राचीन संस्कृत नाव असलेला देश म्हणजे कंबोडिया. १९५५ साली फ्रान्सपासून कंबोडिया स्वतंत्र झाला. दरम्यान कंबोडिया आता पुन्हा एकदा चर्चेत आला असून, तब्बल ३८ वर्षांनंतर कंबोडियाला दुसरा पंतप्रधान मिळणार आहे. चार दशके कंबोडियाचे पंतप्रधानपद सांभाळणारे हून सेन यांनी सत्ताकारणातून निवृत्तीचा निर्णय जाहीर करत आपल्या मोठ्या मुलाला सत्तेत बसवण्याचा निर्णय घेतला आहे.
राम मंदिर शिलान्यास निर्माणाची वेळ ठरवण्यात आली आहे. मात्र, आता मंदिर निर्माणाच्या वेळेवर शंकराचार्य स्वरुपानंद सरस्वती यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. शंकराचार्य यांनी मंदिर भूमिपूजनाचा मुहूर्त अशूभ असल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले, "मी रामभक्त आहे, मंदिर कुणीही बनवावे परंतू मंदिराच्या भूमिपूजनाचा मुहूर्त हा शुभ असायला हवा. मंदिर जनतेच्या मदतीने बनत आहे तर त्यांचेही मत जाणून घेतले पाहिजे."
कॅप्टन निलेश गायकवाड यांच्या संकल्पनेतून सुरुवातीची ५ संमेलने ही स्वा. सावरकरांचे साहित्य या विषयावर आयोजित करण्यात आली होती. या विषयावर अनेक वक्त्यांनी जागतिक स्तरावर आपले विचार मांडत स्वा. सावरकर यांचे चरित्र आणि व्यक्तिमत्त्व खर्या अर्थाने जागतिक पटलावर पोहोचवले. त्यानंतर संमेलनाचे वैविध्य जपण्यासाठी मराठीतील विविध विषयांवरील साहित्य या अनुषंगाने या साहित्य संमेलनाच्या आयोजनाची सुरुवात करण्यात आली.