केईएम, नायर रुग्णालयातील ढिसाळ कारभाराबाबत आज अधिवेशनात आ. अतुल भातखळकरांनी मुद्दा उपस्थित केला. महानगरपालिकेच्या अधिपत्याखालील नायर आणि केईएम ही फार महत्वाची आणि मोठी रुग्णालये आहेत. या दोन्ही ठिकाणची मशीनही कित्येक महिन्यापासून बंद आहेत. आणि त्याच्यामुळे खाजगी एमआरआय चालवणारे लोकं त्याठिकाणी येणाऱ्या गरीब लोकांची लूटमार करतायेत. असा खुलासा त्यांनी यावेळी केला.
Read More