केंद्र व राज्य शासन पुरस्कृत ‘अमृत मिशन योजने’अंतर्गत २७ गावांसाठी पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू आहे. या योजनेचे काम डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे महापालिकेने उद्दिष्ट ठेवले आहे. त्यादृष्टीने महापालिका आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी ठेकेदाराला सुरू असलेल्या सर्व जलकुंभाची कामे एप्रिल २०२३ अखेर पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
Read More