मुंबई–अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पात महाराष्ट्रात शनिवार,दि.२० रोजी ठाणे जिल्ह्यातील शिळफाटा बोगद्याच्या ब्रेक थ्रू झाल्यानंतर एक महत्वाचा टप्पा गाठला जाणार आहे. रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या ब्रेक थ्रूसाठी केंद्रीय रेल्वे, माहिती व प्रसारण, तसेच इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव हे मुंबई उपस्थित राहणार आहेत.
Read More
मुंबई–अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी महाराष्ट्रातील समुद्राखालील बोगदा उभारण्याच्या दिशेने महत्वपूर्ण उपलब्धी प्राप्त करण्यात नॅशनल हायस्पीड रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडला यश आले आहे. महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यात घणसोली आणि शिळफाटा दरम्यान ५ किमी बोगदा पूर्ण झाला असून या प्रकल्पाचा ब्रेक थ्रू केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते घणसोली येथे पार पडला. यावेळी वैष्णव यांनी सर्व अभियंते व कर्मचारी, कारागीर यांचे अभिनंदन केले.
आज भारतात अनेक ठिकाणी रस्ते आणि रेल्वे, मेट्रो प्रकल्पांसाठी बोगद्यांतून जाणार्या मार्गांचा पर्याय अवलंबिला जातो. शहरांच्या उदरातून धावणार्या या बोगद्यांच्या उभारणीसाठीचे तंत्रज्ञान नेमके कोणते, याचा आढावा घेणारा लेख...
वाढवण बंदर प्रकल्प, मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प यांसारखे पालघर जिल्ह्याला आंतराष्ट्रीय पातळीवर ओळख मिळवून देणार आहेत. अशा मोठ्या प्रकल्पांसोबतच पालघर जिल्हा आता चौथी मुंबई म्हणून ओळख मिळविण्यासाठी सज्ज होतो आहे. यासाठी पालघर जिल्ह्यातील तरुणांनीही आवश्यक कौशल्ये विकसित करून या विकासधारेत यावे यासाठी पालघर जिल्हाधिकारी कार्यालय प्रयत्नशील आहे. याच मुद्यावर पालघरच्या जिल्हाधिकारी तथा दंडाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांच्याशी दै. मुंबई तरुण भारतने साधलेला संवाद.
Devendra Fadanvis on Bullet train राज्यात २०२८ पर्यंत बुलेट ट्रेन धावणार, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. मुंबईतील भारत-मध्य पूर्व-युरोप इकॉनॉमी कॉरिडॉर समिट २०२५मध्ये ते बोलत होते.
( steel bridge launched bullet train project ) मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या कामांनी गती घेतली आहे. अशा वेळी या प्रकल्पासाठी दहा हजार मेट्रिक टनांपेक्षा जास्त स्टील असलेले सात स्टील पूल लॉन्च करण्यात आले. अशाच प्रकारचा आणखी एक पूल गुजरातमधील वडोदरा येथे दोन ‘डीएफसीसीआयएल’ ट्रॅकवर 70 मीटर लांबीचा स्टील पूल यशस्वीपणे लॉन्च करण्यात आला. मंगळवार, दि. 8 एप्रिल रोजी हा ‘मेक इन इंडिया’ स्टील पूल लॉन्च करण्यात आला.
भारतातील पहिल्या बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी एनएचएसआरसीएलच्या माध्यमातून रेल्वे अहोरात्र काम करत आहे. नुकताच मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी गुजरातमधील NH-48 वर २१० मीटर लांबीच्या पुलाचे बांधकाम पूर्ण झाले असल्याची माहिती नॅशनल हायस्पीड रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडने दिली आहे.
आज जागतिक तापमान वाढीमुळे जगभरात पर्यावरणपूरक प्रकल्प उभारणीकडे ओढा असतानाच, वाहतूककोंडी टाळून देशांतर्गत प्रवासासाठी हायस्पीड रेल्वे प्रकल्पांकडे अनेक देश वळलेले दिसतात. नुकताच कॅलिफोर्नियाचा संपूर्ण हायस्पीड रेल्वे मार्ग लॉस एंजेलिस ते सॅन फ्रान्सिस्को हा बांधकामासाठी पर्यावरणीयदृष्ट्या अधिकृतपणे मंजूर करण्यात आला आहे. जगातील पहिला हायस्पीड रेल्वे प्रकल्प 1964 मध्ये जपानमध्ये सुरू झाला, जो ‘शिंकानसेन’ किंवा ‘बुलेट ट्रेन’ म्हणून ओळखला जातो.
गेल्या काही वर्षांमध्ये सरकारने राज्यातील विविध महामार्ग आणि रस्ते विकासाच्या कामावर अधिक भर दिला आहे. आता सरकारकडून येत्या लोकसभा निवडणुका पार पडल्यानंतर तीन नव्या महामार्गाच्या कामाला सुरुवात करण्यात येणार आहे. हे नवे महामार्ग महाराष्ट्रातील वेगवेगळ्या ठिकाणात बनवण्यात येतील. यामुळे वाहतूक कोंडीची समस्या दूर होईल. मुंबई महानगरातील पहिली प्रवेश नियंत्रित अशी विरार अलिबाग बहुउद्देशिय मार्गिका, पुणे रिंग रोड आणि जालना नांदेड महामार्गाच्या उभारणीसाठी ८२ निविदा दाखल करण्यात आल्या आहे. तसेच राज्यातील विकासात आण
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या ५०८.१७ किमीच्या पॅकेज P1(C) साठी त्यांच्या पहिल्या ओपन वेब गर्डर (OWG) ट्रस ब्रिजचे लॉन्चिंग पूर्ण करण्यात यश आले आहे. एम जी कॉन्ट्रॅक्टर्स प्रा. लि.ने मागील आठवड्यात या पुलाचे काम पूर्ण केले.
लांब अंतरावरील प्रवासासाठी वेळेची बचत करणाऱ्या पायाभूत सुविधांना चालना देण्यासाठी, अहमदाबाद-दिल्ली बुलेट ट्रेन लवकरच प्रत्यक्षात येणार आहे. या हाय-स्पीड ट्रेनमुळे प्रवासाचा वेळ १२ तासांवरून केवळ ३.५ तासांवर येण्याची शक्यता आहे. अहमदाबाद-मुंबई बुलेट ट्रेन प्रकल्पानंतर गुजरातमधील हा दुसरा हाय-स्पीड रेल्वे प्रकल्प असेल.
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प ( bullet train project )महाराष्ट्राचं नव्हे तर देशाच्या आर्थिक विकासात आपले योगदान देईल. याअनुषंगाने जागतिक पातळीवर झालेला अभ्यास नेमकं काय सांगतो जाणून घेऊया व्हडिओच्या माध्यमातून
सांडपाण्यावर पुनर्प्रक्रिया करून शुद्ध केलेले पाणी पिण्याव्यतिरिक्तच्या कामासाठी वापरता येऊ शकते. ही बाब लक्षात घेत मुंबई महापालिकेकडून कुलाबा, बाणगंगा, चारकोप, माहूल, चेंबूर या मलजल प्रक्रिया केंद्रांतील पुनर्प्रक्रिया केलेल्या पाण्याची विक्री करण्यात येणार आहे. त्यामुळे लवकरच मुंबईकरांना पिण्याव्यतिरिक्त इतर कामांसाठी वापरण्यायोग्य पाणी उपलब्ध होणार आहे. हे पाणी विकत घेण्याची तयारी कांदिवलीचे अर्थव कॉलेज, बुलेट ट्रेन प्रकल्प राबवणारी ॲफकॉन इंटरनॅशनल कंपनी आणि चेंबूरमधील व्हिडिओकॉन कॉलनीने दर्शवली आहे. महा
आयआरएसई १९८८च्या बॅचचे अधिकारी विवेक कुमार गुप्ता यांनी नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेड या भारतातील पहिला बुलेट ट्रेन प्रकल्प राबविणाऱ्या संस्थाचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून पदभार स्वीकारला आहे.
कांजूरमार्गच्या मेट्रो कारशेडचा मुद्दा सध्या खूप गाजतोय. त्यातच आता केंद्र सरकारच्या बुलेट ट्रेनच्या प्रकल्पाला ब्रेक लागल्याची वार्ता समोर येतेय. त्याविषयी थोडक्यात...