Yogi Adityanath उत्तर प्रदेशातील बहराइच जिल्ह्यात महाराजगंज येथील शहरातील हिंसाचाराची घटना घडली होती. आता त्याच ठिकाणी बुलडोजरची कारवाई केली जाऊ शकते. प्रासरामाध्यमाने दिलेल्या माहितीनुसार, प्रशासनासने बेकायदा बांधकामांना कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. दुसऱ्या वृत्तानुसार दुर्गा विसर्जन मिरवणुकीवेळी हल्ला केला होता. त्यावेळी दगडफेक, विटा आणि काचेच्या बाटल्या फेकण्यात आल्या. या हिंसाचारात १३ ऑक्टोबर रोजी राम गोपाल मिश्राची हत्या करण्यात आली होती.
Read More