केंद्र शासनाच्या संरक्षण कार्य अधिनियम १९०३ अंतर्गत लावण्यात आलेल्या निर्बंधांमुळे जुहू परिसरातील ७५ वर्षे जुन्या २०० इमारती आणि झोपडपट्ट्यांचा पुनर्विकास तब्बल दोन दशकांपासून रखडलेला आहे. या परिसरातील वायरलेस केंद्र बंद केल्यानंतरदेखील त्याच्या ५०० मीटरच्या परिघात कोणतेही बांधकाम किंवा पुनर्विकास करण्यास बंदी कायम आहे. परिणामी, सुमारे १ हजार कुटुंबांचे आयुष्य अंधारात अडकले आहे.
Read More
रिअल इस्टेट डेव्हलपर्स आणि वास्तुविशारदांनी नवीन प्रकल्पांचे नियोजन करताना ’ग्रीन अँड नेट झिरो बिल्डिंग’ संकल्पना स्वीकाराव्यात. कारण पर्यावरणाचा र्हास कमी करण्यात त्यांची भूमिका महत्त्वाची आहे, असे आवाहन पर्यावरण, हवामान बदल आणि पशुसंवर्धनमंत्री पंकजा मुंडे यांनी केले. तसेच बांधकाम व्यावसाईकांनी त्यांच्या प्रकल्पांमध्ये शाश्वत, पर्यावरणपूरक संकल्पना आणि तंत्रज्ञान एकत्रित करण्याची गरज अधोरेखित केली. त्यांनी प्रीफॅब्रिकेटेड तंत्रज्ञानाचे उदाहरण देत ते धूळ, मोडतोड आणि बांधकाम कचरा कमी करून साइटवरील प्रदूषण
हरित इमारती निर्माणाच्या आवश्यकतेनुसार वेगवेगळ्या व्याख्या असल्या, तरी ऊर्जावापर, पाण्याचा वापर, घरातील पर्यावरणीय गुणवत्ता, इमारतीचे उभारण्यात येणार्या जागेवर होणारे परिणाम आणि सामान्यतः इमारतींचे नियोजन, डिझाईन, बांधकाम आणि प्रक्रिया म्हणून सर्वाधिक पर्यावरणपूरक पद्धतीच हरित इमारती म्हणून स्वीकारली जाते. ‘महाराष्ट्र राज्य गृहनिर्माण धोरण - 2025’ नव्या गृहनिर्माण धोरणात अधिकाधिक पर्यावरणपूरक इमारत उभारणीवर भर देण्यात आला आहे. त्याचा आढावा घेणारा लेख...
Environmentally friendly shipbuilding दररोज हजारो महाकाय जहाजे महासागरांमधून धान्य, कपडे, इलेक्ट्रॉनिक्स, आणि अशी असंख्य उत्पादने वाहून नेतात. जवळजवळ 90 टक्के जागतिक मालवाहतूक ही सागरी मार्गाने केली जाते. हे पाहता, आंतरराष्ट्रीय शिपिंग हे जागतिक हरितगृह वायू उत्सर्जनाच्या तीन टक्के भागासाठी जबाबदार आहे. वर्षानुवर्षे आंतरराष्ट्रीय हवामान परिषदांमध्ये ‘जहाजांचे उत्सर्जन’ हा एक जटिल आणि अनेकदा टाळला जाणारा विषय होता. परंतु, एप्रिल 2025 मध्ये जागतिक शिपिंग नियमांचे निरीक्षण करणार्या ‘इंटरनॅशनल मेरीटाईम ऑर्गनाय
Repair of MHADA buildings before monsoon पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील म्हाडाच्या उपकर प्राप्त इमारतींच्या दुरुस्तीचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी आमदार स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्वसन मंडळ (म्हाडा) यांना उद्देशून पाठवलेल्या पत्राला सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे.
महारेराकडे नोंदवल्या जाणाऱ्या गृहनिर्माण प्रकल्पांनी नुकताच ५० हजारांचा टप्पा ओलांडल्यानंतर स्थावर संपदा क्षेत्रात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या एजंटसच्या संख्येनेही महाराष्ट्रात ५० हजारांचा टप्पा ओलांडला आहे. यात केवळ राज्यातील एजंटस आहेत असे नाही तर महाराष्ट्राचे त्यातही विशेषतः मुंबई महाप्रदेश आणि पुणे परिसराचे स्थावर संपदा क्षेत्रातील वेगळे स्थान लक्षात घेता देशाच्या बहुतेक राज्याच्या प्रमुख शहरातील एजंटसनी महारेराकडे नोंदणी केलेली आहे. यात नवी दिल्ली, गुरगाव, प्रयागराज, हैद्राबाद, बंगळुरू, कांचीपुरम, नै
( eknath shinde on iconic building in Mumbai ) ब्रिटिशांच्या काळातील काही विशिष्ट इमारतींमुळे मुंबईची एक वेगळी ओळख आहे. जागतिक दर्जाच्या मुंबई शहरात वैशिष्ट्यपूर्ण ‘आयकॉनिक इमारतीं’ना प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासनाने नवीन धोरण तयार केल्याची घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात केली.
( Guidance camp on self-redevelopment of buildings by cooperative housing societies in Panvel ) पनवेल-सिडको सहकारी गृहनिर्माण संस्था संघ मर्यादित यांच्या विद्यमाने आणि रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ यांच्या सहकार्याने 'सहकारी गृहनिर्माण संस्थाचा इमारतींचा स्वयंपुनर्विकास' या विषयावर उद्या रविवार, २३ मार्च रोजी सकाळी १० वाजता पनवेल शहरातील विरूपाक्ष हॉल, अशोक बाग (वडाळे तलाव पनवेल) समोर मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
३६ दोषी मालक विकासकांच्याविरुद्ध फौजदारी गुन्हे
रशिया आणि युक्रेन युद्ध सुरु होऊन, आता तीन वर्षांपेक्षा जास्त काळ लोटला आहे. लाखोंच्या संख्येने झालेल्या मनुष्यहानीनंतरही, हा संघर्ष थांबण्याचे नाव नाही. अमेरिकेत झालेल्या सत्तांतरानंतर या संघर्षाला पूर्णविराम मिळेल, या आशेवर कोट्यवधी लोक जगत आहेत. युद्ध ही गोष्ट भीषण आहे, पण त्याहून भयावह म्हणजे या युद्धाचा परिणाम! दुसर्या विश्वयुद्धानंतर अनेक राष्ट्रांना स्थिरस्थावर होण्यासाठी, काही दशकांचा काळ जावा लागला. या दशकांमध्ये झालेली राजकीय, सामाजिक, आर्थिक स्थित्यंतरांमुळे, जगभरातील समाजमन ढवळून निघाले. वर्तमा
विजयादशमी २०२४ ते विजयादशमी २०२५ हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेचे शताद्बी वर्ष. त्यानिमित्ताने डोंबिवलीतील ‘टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळा’ने २०२५ या वर्षाची दिनदर्शिका संघ विचारपीठ, संघ व संघ परिवार केंद्रस्थानी ( Personality Building ) ठेवून निर्माण केली आहे. विद्यार्थी, शिक्षक आणि पालक यांच्या सक्रिय सहभागातून संपन्न झालेल्या अशा या अभिनव उपक्रमाविषयी...
ठाणे : बाळकूम, कोलशेत, मानपाडा ढोकाळी येथील मूळ सातबारा उताऱ्यातील क्षेत्र आणि नवीन मालमत्ता पत्रक या दस्तऐवजातील नोंदीत मोठी तफावत असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे तांत्रिक अडचण निर्माण होऊन यशस्वी नगरसारख्या जुन्या वसाहतीतील धोकादायक इमारतींचा पुनर्विकास रखडला आहे. त्यामुळे मूळ सातबारा उताऱ्यातील क्षेत्र आणि मालकी हक्क कायम करून देण्याची मागणी आमदार संजय केळकर ( Sanjay Kelkar ) यांनी औचित्याच्या मुद्याद्वारे अधिवेशनात केली.
नाशिक : ‘सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी’ संचालित बालक मंदिर (इ.५वी ते ७वी) मराठी माध्यमात शुक्रवार, दि. २९ नोव्हेंबर रोजी ‘साहित्य प्रसार केंद्र प्रतिष्ठान’तर्फे घेण्यात आलेल्या ‘आंतरशालेय किल्ले बनवा’ स्पर्धेत प्रतापगडाची ( Pratapgad ) प्रतिकृती बनविण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांची माहिती विद्यार्थ्यांना व्हावी या मागील मुख्य हेतू असल्याने हा उपक्रम राबविण्यात आला. ‘गड किल्ले संवर्धन’ हा उद्देश ठेवून विद्यार्थ्यांनी घोषवाक्य तयार केली. विद्यार्थ्यांनी किल्ल्याची संपूर्ण माहिती
ठाणे : राज्याभिषेक समारोह संस्था आयोजित दुर्ग बांधणी ( Durga Bandhani ) स्पर्धा २०२४ चा पारितोषिक वितरण सोहळा नुकताच सहयोग मंदिरातील दोन सभागृहात पार पडला. ठाण्यातील १२ आणि महाराष्ट्रातील १२ अशा २४ विजेत्यांना मानपत्र सन्मानचिन्ह आणि राज्याभिषेक दिन महत्व पुस्तक देऊन प्रत्येकाचा गौरव करण्यात आला. या स्पर्धेसाठी देश - विदेशातुन तब्बल २०५ जणांनी नोंदणी केली होती. स्पर्धेचे हे १३ वे वर्ष होते.
(Constituent Building)जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेला देश भारतीय लोकशाहीचा पाया संविधान अर्थात राज्यघटना आहे. या राज्यघटनेचा प्रचार-प्रसार आणि जनजागृती व्हावी, याकरिता देशातील पहिले संविधान भवन पिंपरी-चिंचवडमध्ये उभारले जात आहे. त्यासाठी महानगरपालिका प्रशासनाने सुमारे १२० कोटी रुपयांच्या निविदा प्रक्रियेला सुरुवात केली असून, निविदा प्रसिद्ध केली आहे.
पिंपरी-चिंचवड शहरातील प्रस्तावित भारतीय संविधान भवन आता शहरवासीयांच्या दृष्टीक्षेपात आले असून, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (PMRDA) प्रशासनाने प्रस्तावित जागा पिंपरी-चिंचवड महानगरपालिका प्रशासनाच्या ताब्यात देण्याची प्रक्रिया पूर्ण केली आहे. भाजपा आमदार महेश लांडगे यांच्या पुढाकाराने भारतीय राज्यघटना आणि जगभरातील लोकशाही देशांच्या राज्यघटनांचा अभ्यास करता यावा. तसेच, संविधानाबाबत जनजागृती व्हावी. या करिता भारतातील पहिले संविधान भवन उभारण्यात येत आहे.
ठाणे महापालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाच्या इमारतीला ३० वर्षे झाली असुन इमारत धोकादायक बनली आहे. या इमारतीच्या छताचे प्लास्टर कोसळण्याच्या घटना वारंवार घडत असल्याने रुग्ण आणि रुग्णांचे नातेवाईक तसेच डॉक्टर्स व कर्मचाऱ्यांचा जीवावर बेतण्याची भिती व्यक्त होत आहे. दरम्यान, २०२३ मध्येच महापालिका प्रशासनाने कोट्यवधी खर्चुन रुग्णालयाचे नुतनीकरण केले होते.
मुंबईतील ग्रँड रोड परिसरात रुबिनिसा मंझील नावाच्या इमारतीच्या बाल्कनीचा काही भाग कोसळण्याची घटना घडली. या घटनेत एका महिलेचा मृत्यू झाला आहे. तर तिघे जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरु असल्याची माहिती मुंबई महानगरपालिकेने दिली आहे. हे चारही जण ढिगाऱ्याखाली अडकले होते. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले. जवानांकडून तात्काळ बचावकार्य सुरु करण्यात आले.
शहराच्या पश्चिमेतील जोशी बाग परिसरातील आझाद नगरातील एक मजली विक्टर मोटरीचा धोकादायक इमारतीचा काही भाग शेजारी असलेल्या जुलेखा चाळीवर कोसळला. या घटनेत चाळीतील घरातील दोन महिला जखमी झाल्या आहेत. हसरत गुलाम हुसेन (८०) आणि नर्सिग शेख (२९ ) अशी या जखमी महिलांची नावे आहेत.
मुंबईतील बहुप्रतीक्षित कामाठीपुरा पुनर्विकासाला गती देण्याच्या दृष्टीने राज्य सरकारने महत्वाचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने मंगळवार दि.२ रोजी कामाठीपुरा येथील मोडकळीस आलेल्या उपकर आणि विना उपकर इमारतींच्या पुनर्विकासाचा एक भाग म्हणून जमीन मालकांसाठी भरपाई योजना जाहीर केली.
मुंबई शहरातील दरडप्रवण क्षेत्रात सेफ्टी नेट बसवून ही क्षेत्रे अधिक संरक्षित करणे आणि तेथील नागरिकांच्या जीविताची काळजी घेणे हे आमचे प्राधान्य असून दरड कोसळण्याच्या घटनांपासून मुक्त मुंबई बनविण्याचे आमचे लक्ष्य आहे. याचबरोबर म्हाडा, महानगरपालिका, एमआयडीसी यासह इतर शासकीय यंत्रणांच्या सहकार्याने धोकादायक इमारतींबाबत धोरण ठरविणार असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
मुंबईतील विक्रोळी आणि भांडूप भागातील डोंगराळ परिसरातील झोपडपट्टीवासियांनी सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे, असे आवाहन मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. पावसाळ्यात भूसख्खलन, दरड कोसळणे यांसारख्या दुर्घटना घडू नये यासाठी पावसाळापूर्वी नागरिकांनी सुरक्षितस्थळी स्थलांतरित व्हावे यासाठी महानगरपालिकेने आवाहन केले आहे.
मुंबई महानगरपालिकेच्या विविध विभागांतर्गत असलेल्या निवासी इमारतींपैकी एकूण १८८ इमारती अतिधोकादायक आणि मोडकळीस आल्या असल्याचे आढळून आले आहे. ‘सी-१’ श्रेणीत मोडणाऱ्या या इमारतींची यादी मुंबई महानगरपालिकेच्यावतीने ही यादी संकेतस्थळावर जाहीर करण्यात आली आहे.
गेल्या सहा वर्षांपासून गोरेगावमधील पालिकेच्या टोपीवाला मंडईच्या पुनर्विकासाचे काम रखडले आहे. मात्र आता या कामासाठी पुन्हा निविदा मागविल्या असून त्यामध्ये या प्रकल्पाचा खर्च ३० कोटींनी वाढविण्यात आला आहे. आता १३० कोटींचा अपेक्षित खर्च १६० कोटींवर गेला आहे. तळमजल्यासह १६ मजल्याची ही इमारत असणार आहे.इमारत परिसरात सीसीटीव्ही,योगा केंद्र,शॉपिंग सेंटर,सभागृह आणि व्यायामशाळा असणार आहे.
शेअर बाजारात ज्यांना थेट गुंतवणूक करावयाची नसते, अशांसाठी म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करणे हा एक पर्याय असतो. फिजिकल सोन्यात ज्यांना गुंतवणूक करावयाची नसते, अशांसाठी देखील हल्ली अन्य बरेच पर्याय उपलब्ध आहेत. तसेच, ज्यांना रिअल इस्टेटमध्ये थेट गुंतवणूक करावयाची नाही, अशांसाठीचा गुंतवणूक पर्याय म्हणजे ‘रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट’ अर्थात ‘रिट्स.’ आजच्या लेखात त्याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया.
संसद सुरक्षा भंग प्रकरणातील चारही आरोपींना पतियाळा हाऊस न्यायालयाने ५ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी वाढवली आहे. त्याचवेळी संसदेच्या सुरक्षेसाठी आता केंद्रीय औद्योगिक पोलिस दलाकडे (सीआयएसएफ) जबाबदारी देण्यात आली आहे.
भारताने यदाकदाचित सर्वात मोठी अर्थशक्ती बनली तरी भारताचा मूळ गाभा समजून घेणे तितकेच महत्वाचे आहे. कदाचित हे सगळे स्विकारतील असे नाही पण केवळ एकदा विचार म्हणून करायला काही हरकत नाही. नारायण मूर्ती यांनी मध्यंतरी भारतीय तरूणाईने आठवड्यात ७० तास काम करण्याचे आव्हान केले.' हा आपला देश आहे या भावनेतून किमान ७० तास करून कामाची उत्पादकता वाढवल्यास भारत अग्रगण्य होईल अशा आशयाचे विधान केले. मूर्ती हे कायमच पारंपारिक ओल्ड स्कूल बिझनेसमन म्हणून विचारवंत राहिलेले आहेत. सुधा मूर्तींचा साधेपणा लोकांना भावतो. त्यामुळे एक
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून राष्ट्रीय रोजगार मेळाव्याला संबोधित केले आणि विविध सरकारी विभाग आणि संस्थांमध्ये नव्याने भरती झालेल्या उमेदवारांना ५१,००० पेक्षा जास्त नियुक्ती पत्रे वितरित केली. देशभरातून निवडण्यात आलेले हे उमेदवार रेल्वे मंत्रालय, टपाल विभाग, गृह मंत्रालय, महसूल विभाग, उच्च शिक्षण विभाग, शालेय शिक्षण आणि साक्षरता विभाग आणि आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय यासह विविध मंत्रालये/विभागांमध्ये रुजू होतील. पंतप्रधानांच्या भाषणादरम्यान देशभरातील ३७ ठिकाणे मेळाव्या
मुंबई उपनगरातील कांदिवली पश्चिमच्या महावीर नगरमध्ये वीणा संतूर इमारतीला सोमवारी सकाळच्या सुमारास भीषण आग लागली. इमारतीच्या दोन मजल्यांवर मोठ्या प्रमाणावर आग लागली असल्यामुळे घटनास्थळी प्रचंड धुराचे लोट दिसत होते.
मुंबई उपनगरातील कांदिवली पश्चिमच्या महावीर नगरमध्ये वीणा संतूर इमारतीला सोमवारी दुपारी साडे बाराच्या सुमारास भीषण आग लागली. माहिती मिळाल्यानंतर मुंबई अग्निशमन सेवेने वीणा संतूर इमारतीकडे अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या.
डोंबिवलीत काही दिवसांपूर्वी दोन धोकादायक इमारतीचा भाग कोसळल्याने या इमारतीचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेला आला. या घटनेच्या पार्श्वभूमीवर कडोंमपा प्रशासन खडबडून जागे झाले आहे. अशा संभाव्य घटना टाळण्यासाठी महापालिका प्रशासनाने एका विशेष पथकाची नियुक्ती केली आहे. कडोंमपा आयुक्त डॉ भाऊसाहेब दांगडे यांनी याबाबत लेखी आदेश दिले आहेत.
पश्चिम रेल्वे मार्गावरील मुंबई सेंट्रल ते बोरिवलीदरम्यानची मागील आठ वर्षांपासून रखडलेली सहावी मार्गिका आता लवकरच उभारण्यात येणार असून यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाने आता हिरवा कंदील दाखवला आहे. मागील आठ वर्षांपासून रखडलेली ही मार्गिका सुरू करण्यात येणारा सर्वात मोठा अडथळा म्हणजे रुळालगतची 'श्रीजी किरण' ही इमारत.
त्वचेला सौंदर्यामध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्वचेची लवचिकता, एकसंगता, तेज, तुकतुकी, सुसंगत वर्ण इ. लक्षणे निरोगी स्वास्थ्याची निर्देशके आहेत. आभ्यंतर स्वास्थ्य हे त्वचेवर झळाळते व ते टिकविण्यासाठी आहार, निद्रा व व्यायाम महत्त्वाचे आहे. मागील लेखात आहार व निद्रेबद्दल माहिती घेतली. आज त्वचा व व्यायाम यांतील संबंध व महत्त्व याबद्दल जाणून घेऊया.
येत्या स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलीस यंत्रणा सतर्क असून मुंबईत ड्रोन वापरावर लवकरच बंदी घालण्यात येणार आहे. मुंबई पोलीसांनी स्वातंत्र्य दिनावेळी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कठोर पावले उचलली आहेत. त्यानुसार, राष्ट्रीय हिताला बाधा पोहचविणाऱ्या तसेच राष्ट्रद्रोही कारवायांसाठी कारणीभूत ठरतील असे घटक जसे एअर मिसाईल, पॅराग्लाईडर्स, रिमोट कंट्रोल्ड मायक्रोलाईट एअरक्राफ्ट, ड्रोन, पॅरा मोटर्स, हँण्ड ग्लायडर्स हॉट एअर बलून इ. च्या उड्डाण क्रियांना १६ ऑगस्टपर्यंत बंदी घालण्यात आली आहे.
नवी दिल्ली : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतकाळात राष्ट्रार्पित होणारी नव्या संसदेची वास्तू आत्मनिर्भर भारताच्या सूर्योदयाची साक्षीदार आहे. ही वास्तू १४० कोटी भारतीयांच्या आकांक्षांचे प्रतिबिंब असून विकसित भारताचे स्वप्न साध्य करण्याची प्रेरणा आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी भारतीय संसदेच्या नव्या वास्तूच्या राष्ट्रार्पणप्रसंगी केले.
शिल्लक सेनेच्या सद्यस्थितीवर भाष्य करत केशव उपाध्येंचा (Keshav Upadhye) ठाकरे-राऊतांवर हल्लाबोल!
भारताच्या स्वातंत्र्याचे प्रमुख सांस्कृतिक प्रतिक म्हणून १९४७ साली ब्रिटिशांकडून सत्ता हस्तांतरित करणारा ऐतिहासिक राजदंड ‘सेंगोल’ (Sengol) नवीन संसदेच्या इमारतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी दि.२८ मे रोजी स्थापित केला जाणार आहे. त्यांचा इतिहास काय हे जाणून घ्या व्हिडीओच्या माध्यमातून...
नाशिक येथील सांस्कृतिक केंद्र ‘महाकवी कालिदास कलामंदिरा’चे ’स्मार्ट सिटी’अंतर्गत सुमारे २१ कोटी रुपये खर्च करून नूतनीकरण केल्यानंतरही नाट्यमंदिराचे शुक्लकाष्ट संपण्याचे नाव नाही. रविवार, १४ मे रोजी ’कालिदास कलामंदिरा’त एका व्यावसायिक नाटकाचा प्रयोग सुरू असताना ऐन उन्हाळ्यात वातानुकूलित यंत्रणा बंद पडली. त्यावेळी कलामंदिराचे व्यवस्थापक कहाणे जागेवर नव्हते.
रिथ्विक प्रोजेक्ट्स प्रा. लि. व महाराष्ट्र शासन यांच्यात आज ८ हजार १६० कोटींचा सामंजस्य करार करण्यात आला. उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत या करारावर स्वाक्षरी करण्यात आली. कोल्हापूर जिल्ह्यातील आवंडी, लतागाव या ठिकाणी हा प्रकल्प होणार असून त्याद्वारे सुमारे पाच हजार जणांना प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष रोजगार मिळणार आहे.
नितेश राणे : उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमुळे मुंबईतील जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न रखडला होता. ठाकरेंनी केवळ टक्केवारीचे धोरण राबविल्यामुळे हे प्रश्न इतकी वर्षे सुटू शकले नव्हते. परंतु, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे हा प्रश्न मार्गी लागला आहे.
तो लहान मुलांच्या ‘डे-केअर सेंटर’मध्ये घुसला. तिथे एक गर्भवती महिला होती. कोण अगंतुक आला म्हणून तिने त्याला अडवले, तर त्याने तिला गोळी मारली. सेंटरमध्येघुसल्यानंतर त्याने तिथे अंदाधुंद गोळीबार सुरू केला. त्यात १९ मुलं आणि तीन मुली मृत्युमुखी पडल्या काही झोपलेल्या बालकांवर तर त्या नराधमाने चाकूहल्लाही केला. दोन-दोन वर्षांची ती बालके होती. एकच हलकल्लोळ माजला.
कुर्ल्यातील नवीन टीळक नगर परिसरात एका रहिवासी इमारतीला भीषण आग लागली आहे. आग लागण्याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. या इमारतीत काही जण अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. अग्नीशमन दलाकडून बचतकार्य सुरु करण्यात आले आहे. दुपारी पावणेतीन वाजताच्या सुमारास ही आग लागल्याची माहिती आहे. १३ मजली इमारतीच्या बाराव्या मजल्यावर ही आग लागल्याची माहिती आहे. पोलीस, रुग्णवाहिका आणि अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून बचावकार्य युद्धपातळीवर सुरु आहे.
टिळकनगर आग : मुंबईच्या टिळकनगरमध्ये अग्नीथरार पाहायला मिळाला. उपनगरात पुन्हा एकदा आगीचा थरार अनुभवायला मिळाला आहे. शनिवार, दि. ८ ऑक्टोबर रोजी टिळकनगरमधील एका इमारतीला लागलेल्या आगीमुळे पुन्हा एकदा शहरातील इमारतींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
पर्यावरण संरक्षण आणि संतुलन हा अत्यंत महत्वाचा विषय आहे; या संदर्भात राज्याचा वन विभाग सतर्क असून निसर्ग पर्यटनाच्या माध्यमातून लोकजागृती करण्याच्या दृष्टीने जागतिक दर्जाचे नैसर्गिक उद्यान अर्थात इको पार्क उभारता येईल का याविषयी राज्याचे वन व सांस्कृतिक कार्य मंत्री श्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज प्रधान सचिव व अधिकाऱ्यांशी चर्चा केली.
बांधकाम व्यवसाय हा देशातील सर्वात मोठ्या उद्योगांपैकी एक. देशातील रोजगार निर्मितीचे एक प्रमुख क्षेत्र. त्यामुळे या क्षेत्रात होणार्या उलाढालींचा साहजिकच देशाच्या अर्थव्यवस्थेवर बरावाईट परिणाम होत असतो. त्यामुळे हा व्यवसाय आपल्या देशाच्या प्रगतीसाठी खूपच महत्त्वाचा मानला जातो. तेव्हा अशाच पद्धतीचा व्यवसाय सुरु करून, त्यात अतिशय नाविन्यपूर्ण संकल्पना राबविणार्या प्रसाद वाकोडेची ही उद्यमगाथा...
पुणे आणि रायगड जिल्ह्याच्या सीमेवर असणार्या खंडाळा घाटातला आणि तब्बल १९० वर्षे जुना ब्रिटिशकालीन अमृतांजन पूल पाडण्यात आला. हा पूल प्रसिद्ध आणि अनेक स्मृती जगविणारा होता, त्यामुळे तो पाडताना हळहळ देखील व्यक्त झाली होती. आता हे आठवण्याचे कारण एवढेच की, आता येत्या काही दिवसांत चांदणी चौकातील जुना पूल पाडण्याचे कामदेखील सुरू होणार आहे. अमृतांजन पूलदेखील स्फोटकांच्या साह्याने जमीनदोस्त करण्यात आला होता.विशेष म्हणजे, त्यावेळी हा पूल पाडण्याचे कारणदेखील एक्सप्रेस- वे वर सातत्याने होणारे अपघात आणि वाहतूककोंडी हेच
नोएडाचे प्रसिद्ध ट्विन टॉवर्स 28 ऑगस्ट रोजी पूर्णपणे पाडले जाणार आहेत.
बोरिवली पश्चिम येथील साईबाबा नगर येथे चार मजली 'गीतांजली' इमारत कोसळली.
इमारत पडल्यावर प्रशासन लक्ष देणार का?
झोपडपट्टी पुनर्वसन योजनेलाच पुनर्वसनाची गरज?