Building

ग्रीन अँड नेट झिरो बिल्डिंग संकल्पना स्वीकारा : मंत्री पंकजा मुंडे

रिअल इस्टेट डेव्हलपर्स आणि वास्तुविशारदांनी नवीन प्रकल्पांचे नियोजन करताना ’ग्रीन अँड नेट झिरो बिल्डिंग’ संकल्पना स्वीकाराव्यात. कारण पर्यावरणाचा र्‍हास कमी करण्यात त्यांची भूमिका महत्त्वाची आहे, असे आवाहन पर्यावरण, हवामान बदल आणि पशुसंवर्धनमंत्री पंकजा मुंडे यांनी केले. तसेच बांधकाम व्यावसाईकांनी त्यांच्या प्रकल्पांमध्ये शाश्वत, पर्यावरणपूरक संकल्पना आणि तंत्रज्ञान एकत्रित करण्याची गरज अधोरेखित केली. त्यांनी प्रीफॅब्रिकेटेड तंत्रज्ञानाचे उदाहरण देत ते धूळ, मोडतोड आणि बांधकाम कचरा कमी करून साइटवरील प्रदूषण

Read More

महारेराकडील नोंदणीकृत एजंटसची संख्या ५० हजारांवर

महारेराकडे नोंदवल्या जाणाऱ्या गृहनिर्माण प्रकल्पांनी नुकताच ५० हजारांचा टप्पा ओलांडल्यानंतर स्थावर संपदा क्षेत्रात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या एजंटसच्या संख्येनेही महाराष्ट्रात ५० हजारांचा टप्पा ओलांडला आहे. यात केवळ राज्यातील एजंटस आहेत असे नाही तर महाराष्ट्राचे त्यातही विशेषतः मुंबई महाप्रदेश आणि पुणे परिसराचे स्थावर संपदा क्षेत्रातील वेगळे स्थान लक्षात घेता देशाच्या बहुतेक राज्याच्या प्रमुख शहरातील एजंटसनी महारेराकडे नोंदणी केलेली आहे. यात नवी दिल्ली, गुरगाव, प्रयागराज, हैद्राबाद, बंगळुरू, कांचीपुरम, नै

Read More

पुनर्विकासातून म्हाडाला मिळणार ७० हजार चौ.मी. क्षेत्र

३६ दोषी मालक विकासकांच्याविरुद्ध फौजदारी गुन्हे

Read More

विद्यार्थ्यांनी बनवली प्रतापगड किल्ल्याची प्रतिकृती

नाशिक : ‘सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी’ संचालित बालक मंदिर (इ.५वी ते ७वी) मराठी माध्यमात शुक्रवार, दि. २९ नोव्हेंबर रोजी ‘साहित्य प्रसार केंद्र प्रतिष्ठान’तर्फे घेण्यात आलेल्या ‘आंतरशालेय किल्ले बनवा’ स्पर्धेत प्रतापगडाची ( Pratapgad ) प्रतिकृती बनविण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांची माहिती विद्यार्थ्यांना व्हावी या मागील मुख्य हेतू असल्याने हा उपक्रम राबविण्यात आला. ‘गड किल्ले संवर्धन’ हा उद्देश ठेवून विद्यार्थ्यांनी घोषवाक्य तयार केली. विद्यार्थ्यांनी किल्ल्याची संपूर्ण माहिती

Read More

तरूण भारत विशेष: नारायण मूर्तींचे ७० तास काम करण्याचे आवाहन केवळ अर्धवट व एककल्ली विचारांचे

भारताने यदाकदाचित सर्वात मोठी अर्थशक्ती बनली तरी भारताचा मूळ गाभा समजून घेणे तितकेच महत्वाचे आहे. कदाचित हे सगळे स्विकारतील असे नाही पण केवळ एकदा विचार म्हणून करायला काही हरकत नाही. नारायण मूर्ती यांनी मध्यंतरी भारतीय तरूणाईने आठवड्यात ७० तास काम करण्याचे आव्हान केले.' हा आपला देश आहे या भावनेतून किमान ७० तास करून कामाची उत्पादकता वाढवल्यास भारत अग्रगण्य होईल अशा आशयाचे विधान केले. मूर्ती हे कायमच पारंपारिक ओल्ड स्कूल बिझनेसमन म्हणून विचारवंत राहिलेले आहेत. सुधा मूर्तींचा साधेपणा लोकांना भावतो. त्यामुळे एक

Read More

युवकांसाठी रोजगारनिर्मितीच्या संधी निर्माण करणे राष्ट्रनिर्मिती – पंतप्रधान नरेंद्र मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून राष्ट्रीय रोजगार मेळाव्याला संबोधित केले आणि विविध सरकारी विभाग आणि संस्थांमध्ये नव्याने भरती झालेल्या उमेदवारांना ५१,००० पेक्षा जास्त नियुक्ती पत्रे वितरित केली. देशभरातून निवडण्यात आलेले हे उमेदवार रेल्वे मंत्रालय, टपाल विभाग, गृह मंत्रालय, महसूल विभाग, उच्च शिक्षण विभाग, शालेय शिक्षण आणि साक्षरता विभाग आणि आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय यासह विविध मंत्रालये/विभागांमध्ये रुजू होतील. पंतप्रधानांच्या भाषणादरम्यान देशभरातील ३७ ठिकाणे मेळाव्या

Read More

स्वातंत्र्यदिनानिमित्त मुंबई पोलीस यंत्रणा अलर्टवर! ड्रोन वापरावर येणार बंदी!

येत्या स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलीस यंत्रणा सतर्क असून मुंबईत ड्रोन वापरावर लवकरच बंदी घालण्यात येणार आहे. मुंबई पोलीसांनी स्वातंत्र्य दिनावेळी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कठोर पावले उचलली आहेत. त्यानुसार, राष्ट्रीय हिताला बाधा पोहचविणाऱ्या तसेच राष्ट्रद्रोही कारवायांसाठी कारणीभूत ठरतील असे घटक जसे एअर मिसाईल, पॅराग्लाईडर्स, रिमोट कंट्रोल्ड मायक्रोलाईट एअरक्राफ्ट, ड्रोन, पॅरा मोटर्स, हँण्ड ग्लायडर्स हॉट एअर बलून इ. च्या उड्डाण क्रियांना १६ ऑगस्टपर्यंत बंदी घालण्यात आली आहे.

Read More

शिल्लक सेनेवर निशाणा साधत Keshav Upadhye यांचा ठाकरे-राऊतांवर हल्लाबोल!

शिल्लक सेनेच्या सद्यस्थितीवर भाष्य करत केशव उपाध्येंचा (Keshav Upadhye) ठाकरे-राऊतांवर हल्लाबोल!

Read More

ट्विन टॉवर्स का पाडला जातोय? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया...

नोएडाचे प्रसिद्ध ट्विन टॉवर्स 28 ऑगस्ट रोजी पूर्णपणे पाडले जाणार आहेत.

Read More

पत्त्याच्या इमारतीसारखी कोसळली बोरिवलीतील 'ती' इमारत!

बोरिवली पश्चिम येथील साईबाबा नगर येथे चार मजली 'गीतांजली' इमारत कोसळली.

Read More

इमारत पडल्यावर प्रशासन लक्ष देणार का?

इमारत पडल्यावर प्रशासन लक्ष देणार का?

Read More

झोपडपट्टी पुनर्वसन योजनेलाच पुनर्वसनाची गरज?

झोपडपट्टी पुनर्वसन योजनेलाच पुनर्वसनाची गरज?

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121