महिला आयोगाच्या सक्षमीकरणासाठी ठोस पावले उचलण्याची गरज विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी मंगळवार, ३ जून रोजी अधोरेखित केली. डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवन येथे महिला आयोगाच्या कार्यपद्धती, मार्गदर्शक तत्त्वे आणि कार्यान्वयनातील अडचणींचा आढावा घेण्यासाठी एक विशेष बैठक पार पडली. यावेळी त्या बोलत होत्या.
Read More
महिलांच्या न्यायासाठी राज्य सरकारने महिला आयोग आपल्या दारी हा अनोखा उपक्रम सुरु केला आहे. मंगळवार, १५ एप्रिलपासून महाराष्ट्र राज्य महिला आयोगाचा तीन दिवसांचा पुणे जिल्हा दौरा सुरु करण्यात आला आहे. दरम्यान, 'महिला आयोग आपल्या दारी' या उपक्रमा अंतर्गत पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयात जनसुनावणी घेण्यात आली.
(Tanisha Bhise Death Case) पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये पैशांमुळे योग्य वेळेत उपचार न मिळाल्याने गर्भवती महिलेच्या मृत्यूप्रकरणी सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. याप्रकरणी आता महिला आयोगाचे अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी भिसे कुटुंबाची भेट घेतली आहे. भिसे कुटुंबाकडून डॉ. घैसास यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
सुप्रिया सुळे या फेक नरेटिव्ह कंपनीच्या डायरेक्टर आहेत, असा खोचक टोला महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी लगावला आहे. त्यांनी आपल्या 'X' अकाऊंटवर पोस्ट करत सुप्रिया सुळेंवर निशाणा साधला.
वसई मध्ये प्रेम प्रकरणातून झालेल्या हत्या प्रकरणात आता राज्य महिला आयोगाने दखल घेतली आहे. यावर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी प्रतिक्रिया दिली. ही घटना माणूसकीला काळीमा फासणारी असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच आरोपीवर कठोर कारवाई करण्याचा सुचना दिल्याचेही त्यांनी सांगितले.
राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते नवाब मलिक यांना जामीन मंजूर झाला आहे. दोन महिन्यांच्या जामीनावर नवाब मलिक बाहेर आहेत. राष्ट्रवादीत दोन गट पडल्यानंतर मलिक कोणत्या गटात सामील होणार, याकडे सर्वांचे लक्ष आहे. यातच आता अजित पवार गटातील काही नेते नेते नवाब मलिकांच्या भेटीला गेले आहेत.
अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, रुपाली चाकणकर यांनी मंगळवारी सकाळी नवाब मलिकांच्या कुर्ला येथील निवासस्थानी भेट घेत त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. या भेटीत मलिकांना अजित पवारांच्या गटासोबत येण्याचा प्रस्तावही देण्यात आल्याची चर्चा आहे. दरम्यान, मलिकांच्या सुटकेनंतर राष्ट्रवादीचे दोन्ही गट ऍक्टिव्ह झाले असून त्यांना आपल्या गटात घेण्यासाठी दोन्ही गटांकडून हालचाली सुरु झाल्या आहेत.
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्या फेसबुक पेजवर अश्लिल कमेंट करुन विनयभंग केल्याप्रकरणी सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुणे शहर सायबर पोलिसांनी फेसबुक आणि युट्युब वापरकर्त्या सात आरोपीं विरोधात भारतीय दंड संहिता कलम ३५६ अ, ५०९, माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० कलम ६७ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार ६ जुलै आणि ८ जुलै रोजी ऑनलाईन घडला.
राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी बंड करत फडणवीस-शिंदे सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर अजित पवार गट आणि शरद पवार गटातील दोन्ही नेते आमनेसामने आले आहेत. दरम्यान दि. ५ जुलै रोजी वांद्रे येथील एमईटी कॉलेच्या मैदानावर अजित पवार गटाच्या बैठकीला सुरूवात होणार आहे. त्याचवेळी रुपाली चाकणकर एमईटी कॉलेज येथे दाखल झाल्या आहेत. यावेळी माध्यमांशी बोलताना रुपाली चाकणकर म्हणाल्या की, पवार यांनी घेतलेला निर्णय योग्यच आहे. त्यामुळे हे सांगण्यासाठीच आम्ही येथे आलो आहोत. मात्र शरद पवार हे आमचे आदर्श होते आण
राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी बंड करत फडणवीस-शिंदे सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर अजित पवार गट आणि शरद पवार गटातील दोन्ही नेते आमनेसामने आले. मात्र त्याचवेळी खासदार संजय राऊतांनी एक सवाल उपस्थित केला आहे. राऊत म्हणाले की, "महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होणार होते. त्यावेळी एकनाथ शिंदेंचे नाव मुख्यमंत्री पदासाठी चर्चात होते.त्यावेळी अजितदादा म्हणाले होते की, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार असतील तर अशा ज्युनिअर माणसासोबत काम करणार नाही. त्याच्यासोबत काम करणे आम्हाला कठिण जाईल.", असे विध
सरकारने विधवा महिलांना गंगा भागिरथी असं बोलण्याचा निर्णय घेतल्याची बातमी सध्या चर्चेत असताना महिला आणि बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणावर खुलासा केला आहे. “जी काही नावं आली आहेत ती नावं चर्चेसाठी पाठवली आहेत. याबाबत काही निर्णय झाला नाही. माझा पुढाकार नाही. महिला आयोगाने पुढाकार घेतला. त्यांनी चार नावं सूचवली आणि आणखी काही लोकांनी नावं सूचवली. तेच नावं मी विभागाला चर्चेसाठी पाठवली.” असं लोढा यांनी सांगितलं आहे.
गेल्या काही दिवसांपासुन अभिनेत्री उर्फी जावेद आणि भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांच्यातील वादाला उधाण आल्याचे दिसत आहे. चित्रा वाघ यांनी राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांना ही विकृती हद्दपार करण्यावरून टीका केली आहे. चित्रा वाघ यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्यावरही निशाणा साधला आहे.
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी राज्य महिला आयोग अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना पत्र लिहून खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात प्रतिक्रीया देताना वापरलेल्या ग्रामीण म्हणीबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे.
नुकतेच विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांच्या भावी राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशावर त्यांचे नाव न घेता केलेल्या टीकेचे, वापरलेल्या संदर्भाचे चुकीच्या पद्धतीने अवलोकन केले गेले. त्यावरुन नाहक राजकीय वादही रंगवण्यात आला. परंतु, असे असले तरी सध्या संदर्भहीन राजकारणाचे फुटलेले पेव पाहता, राजकीय विचारवंतांना ‘राजकारणातील सांस्कृतिक संदर्भांचे दारिद्य्र’ यावर मात्र चर्चा करावीशी वाटत नाहीच.
महाविकास आघाडी सरकरविरोधात बोलले म्हणून धमकावणं, राष्ट्रवादीच्या महिला नेत्या रुपाली चाकणकर यांनी नवनीत राणा यांच्या खासदारकीचा राजीनामा द्यावा अशी मागणी केलीये, ही मागणी का ? नवनीत राणा यांची चूक नेमकी काय ? आणि आरोप फेटाळून लावताना शिवसेनेचे खासदार अरविंद सावंतांनी केलेली वक्तव्य बरोबर आहेत ?
मुख्यमंत्र्यांबद्दल अनुद्गार काढले, याहीपेक्षा पोलिओग्रस्तांसाठी विकृत विधान केले, याबद्दल रूपाली चाकणकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा जाहीर निषेध!