“ज्याप्रमाणे आम्ही आपल्या वाडवडिलांचें स्मरण कायम ठेवून त्याच्या योगें आपल्या घराण्याचा पूर्वापार चालत आलेला लौकीक राखण्याचे एक साधन करून ठेवितो, तद्वतंच राष्ट्रांतील महापुरुषांचे स्मरण हे राष्ट्रीयत्व कायम राहण्यास एक चांगले साधन आहे.” - लोकमान्य टिळक (केसरी, २८ एप्रिल १८९६)
Read More
पद्मविभूषण श्रीमंत शिवशाहीर बाबासाहेब उपाख्य मोरेश्वर बळवंत पुरंदरे यांच्या संकल्पनेतून किंबहुना त्यांच्या उत्तुंग भव्य अशा स्वप्नांची पूर्तता करणारा हा शिवसृष्टी प्रकल्प म्हणजे भावी पिढयासाठी प्रेरणास्थान ठरणार आहे. त्याबाबत घेतलेला हा आढावा.... पद्मविभूषण श्रीमंत शिवशाहीर बाबासाहेब उपाख्य मोरेश्वर बळवंत पुरंदरे यांच्या संकल्पनेतून किंबहुना त्यांच्या उत्तुंग भव्य अशा स्वप्नांची पूर्तता करणारा हा शिवसृष्टी प्रकल्प म्हणजे भावी पिढयासाठी प्रेरणास्थान ठरणार आहे. त्याबाबत घेतलेला हा आढावा....
"पुरंदरे यांनी दिलेल्या माहितीनुसार जेम्स लेन याने छत्रपती शिवाजी महाराजांविषयी गलिच्छ मजकूर लिहिला. त्यामुळे मला पुरंदरे यांच्यावर टीका करणे योग्य वाटते." असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बुधवारी (दि. १३ एप्रिल) घेतलेल्या पत्रकार परिषदेत केले.
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना पुण्यातील १२५ संस्थांतर्फे आदरांजली
श्रीमंत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्याबद्दल १४ नोव्हेंबरच्या रात्री प्रकृती चिंताजनक असल्याची बातमी आली. मन मानायला तयार नव्हते. पण, कुठेतरी नकळत वाटलं की सगळं पुन्हा पूर्ववत होईल. पण, दि. १५ नोव्हेंबर सोमवार कार्तिकी एकादशीला सकाळी बातमी आली की ब्रह्म मुहूर्तावर पहाटे ५ वाजून ७ मिनिटांनी बाबासाहेबांचे वैकुंठागमन झाले. इतिहासपुरुषाचे जाणे मन सुन्न करून गेले. विचारांचे काहूर मनात दाटून आले. त्याला शब्दबद्ध करण्याचा केलेला हा प्रयत्न...
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचा व माझा प्रथम जवळून संबंध आला तो सन २००५ साली, ‘शिवसृष्टी’ प्रकल्पाच्या निमित्ताने. निमित्त होते
ज्येष्ठ इतिहास संशोधक, पद्मविभूषण, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे नुकतेच महानिर्वाण झाले. त्यानिमित्त त्यांच्यावरील अधिकृत चरित्रग्रंथ ‘बेलभंडारा’चे लेखक, ज्येष्ठ पत्रकार डॉ. सागर देशपांडे यांचे हे मनोगत...
जी वार्ता कधीच ऐकायची इच्छा नव्हती,ती अखेर आली;आपण साकाररुपात आमच्यामध्ये नसल्याची. काहीच सुचत नाहीये. 'काय लिहू, शब्दच संपले' अशीच अवस्था तुमच्यावर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाची झाली आहे. पण तरीही थोडा धीर करून, सतत वाहणाऱ्या अश्रूंना रोखण्याचा विफल प्रयत्न करत,डोळ्यांसमोर तयार झालेल्या अश्रूंच्या पडद्यातून कशीबशी वाट काढत,थरथरत्या हातानेच मी तुम्हाला हे पत्र लिहितेय.
स्वतंत्र महाराष्ट्रातल्या जवळपास सगळ्याच पिढ्या बाबासाहेबांचं शिवचरित्र ऐकत लहानाच्या मोठ्या झाल्या. काल बाबा गेल्यानंतर सोशल मिडीयावर माझ्या बहुतांश तरुण अभ्यासक, इतिहासप्रेमी मित्रांनी बाबासाहेबांबद्दल भरभरून लिहिलेलं दिसलं, हे लिहिणारे सगळे आजच्या पिढीतले, एक गोष्ट जाणवली, बाबासाहेब गेले ते आम्हा तरुणांच्या हाती शिवचरित्र देऊन ! तरुण मुलामुलींनी ज्या भक्तिभावाने त्यांच्याबद्दल लिहील त्यातून जाणवलं की ह्या १००वर्षांच्या शिवशाहीराचे शब्द आजच्या तरुणांच्याही मनातही घर करून बसले आहेत. मलाही त्यांना भेटायचं अ
राज्यात २८८ जागांसाठीच्या एकूण ३ हजार २३७ उमेदवारांचे भवितव्य मतपेट्यांमध्ये बंद झाले. मतदानाचा टक्का तितकासा वाढला नसला तरीही काही व्यक्तींनी आपल्या कृतीतून समाजापुढे आदर्श निर्माण केला आहे. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी पर्वती येथील मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला. वयाच्या ९७ व्या वर्षी पुरंदरे यांनी मतदान केंद्रावर जात आपले कर्तव्य पार पाडले. मतदारांनी मोठ्या संख्येने बाहेर पडून मतदान केले पाहिजे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले होते. मतदान करणे ही एक वेगळी अनुभूती असते, असे मत त्यांनी यावेळी व्यक
गेल्या काही वर्षांपासून स्वार्थासाठी इतिहासाचा वापर करणाऱ्या मंडळींनी शिव-शंभुचरित्राचे विकृतीकरण करण्याचा सपाटा लावला.