आपले मूल उच्च शिक्षणासाठी परदेशात आहे, ही बाब सामान्य घरातील पालकांसाठी निश्चितच अभिमानास्पद. आपल्या मुलांबाबत जितके कौतुक पालकांना वाटत असते, त्याहून जास्त त्यांना त्यांची काळजीही वाटत असते. कारण, वृत्तपत्रांमध्ये येणार्या निरनिराळ्या बातम्यांमुळे त्यांना तसे वाटणे स्वाभाविकच. अशातच नुकतेच किर्गिझस्तानच्या बिश्केकमध्ये शिकणार्या स्थानिक आणि परदेशी विद्यार्थ्यांमध्ये हाणामारी झाल्याचे वृत्त समोर आले. यामुळे, केवळ भारतच नाही, तर पाकिस्तानमधील विद्यार्थ्यांचे पालकही सध्या प्रचंड चिंतेत आहेत. आपल्या मुलांना
Read More
मुंबईतील वाढते हवा प्रदूषण सध्या एक मोठा चिंतेचा विषय बनला असून दिवसेंदिवस मुंबईतील प्रदूषण वाढत आहे. नुकताच एका प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार जगातील सर्वात प्रदूषित शहरांच्या यादीत मुंबई शहर हे दुसऱ्या क्रमांकावर असून पाकिस्तानातील लाहोर हे जगातील सर्वात जास्त प्रदूषित शहर आहे. २९ जानेवारी ते ८ फेब्रुवारी दरम्यानची ही आकडेवारी असून देशातही मुंबई प्रदूषणाच्या बाबतीत पहिल्या स्थानावर आहे.
बिश्केकला जे काही घडत आहे आणि पुढे जपानला जे घडणार आहे, ते भारताच्या संयत व सकारात्मक परदेशनीतीचेच फलित आहे.
दहशतवाद पोसणार्यांची आर्थिक नाकेबंदी करा