सीबीआयच्या न्यायालयाने सोहराबुद्दीन प्रकरणातील बावीसही आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. हा निकाल सेक्युलर विचारवंतांच्या मनासारखा लागलेला नाही आणि म्हणून त्यांची न्यायालयावर आडून तिरंदाजी सुरू आहे. अमित शाह यांना या प्रकरणावरून बदनाम करण्याचा, या सेक्युलर मंडळींचा मनसुबा होता. ही एक संधी सेक्युलरांच्या हातून निघून गेली आहे. याचा हा हताश राग आहे.
Read More