मुंबई : “राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा शुद्ध, पवित्र आहे. त्यात कधी ‘मळ’ येऊ शकत नाही, त्यामुळे तो ‘विमल’ आहे. संघ स्वयंसेवक कसा असावा, याचे सर्वोत्तम उदाहरण म्हणजे बिमलजी केडिया. वयाची ६५ वर्षे त्यांनी निःस्वार्थ भावनेने संघसेवा केली. बिमलजी हे साधनेचा वस्तुपाठ आहेत,” असे प्रतिपादन सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत ( Dr. Mohanji Bhagwat ) यांनी सोमवार, दि. २५ नोव्हेंबर रोजी केले.
Read More
( Bimal kediya ) बिमलजी कामाच्या बाबतीत खूप आग्रही आहेत. एखाद्या गोष्टीसाठी ते कमालीचे आग्रही असू शकतात. त्यांनी कामासाठी आखलेल्या योजनेवर त्यांची पकड अत्यंत चिवट असते. पण, जसे जसे पर्यायी नेतृत्व तयार व्हायला लागते, तशी त्यांची ती पकड हळूहळू सुटायला लागते. काम नव्या पिढीच्या हातात देऊन ते पुढच्या कामाच्या शोधात निघालेले असतात. ही प्रक्रिया इतकी सहज आणि शांतपणे चाललेली असते, की ‘ड्रायव्हिंग सीट’वर असलेले बिमलजी ‘बॅक सीट’वर कधी जाऊन बसले, हेदेखील कळत नाही.
संघ काय आहे, हे सांगणारे शेकडो विद्वान देशामध्ये आहेत. ते संघाविषयी बंदिस्त खोलीत बसून त्यांना जो संघ वाटतो, ते ते मांडीत असतात. अशा सर्वांच्या लेखनासाठी एकच शब्द वापरायचा तर ‘भन्नाट’ असा वापरावा लागेल. ‘समरसता’ विषयीचा असाच एक लेख वाचण्यासाठी माझ्या मित्राने मला पाठविला. लेख वाचून ‘विकृत लेखनाचा सर्वोत्कृष्ट पुरस्कार लेखकाला दिला पाहिजे’ असे मला वाटले. माझ्या लेखाचा विषय ‘संघाविषयी भन्नाट लेखन करणारे’ असा नसून ‘संघ जगणारे बिमलजी केडिया’ ( Bimal ) हा आहे. असे हजार लेखक आणि त्यांची पुस्तके एकत्र केली आणि तरा
बिमल केडिया यांच्या आठवणी लिहिताना साधारण ४३ वर्षांपूर्वीच्या आठवणी जागृत झाल्या. आमचा पहिला परिचय झाला, तो ‘अखिल भारतीय विद्यार्थी परिषदे’च्या एका मोर्चादरम्यान. पोस्टर्स लावायचे होते, पण नेमका पोस्टर्स लावायचा गोंद राहिला होता. तेव्हा राजू पटवर्धनने सांगितलं की, “गोरेगावला बिमल यांचे कार्यालय आहे. तिथे संपर्क कर आणि गोंद मागवून घे.” स्वाभाविकपणे बिमल कोण, काही माहिती नव्हतं. सांगितल्याप्रमाणे मी फोन केला आणि म्हटलं, “बिमल से बात करनी हैं।” तर समोरून आवाज आला, “मीच बोलतोय. बिमल केडिया.” त्यांना म्हटलं, “मो
संघरचनेत काम करताना सगळ्यांनाच अनुभव येतो की, आपल्या कल्पनेतले आदर्श ( University ) हे संघ साहित्यातच सापडतात असे नाही, तर ते अनेक कार्यकर्त्यांच्या रूपाने सतत आपल्यासमवेत वावरत असतात. वर्तमान सामाजिक परिस्थितीचे भान ठेवून कामात योग्य व्यावसायिक दृष्टी (Professional Aproach) विकसित केल्यास, सर्व गोष्टींना न्याय देता येतो. वेळेचे योग्य नियोजन, त्याचे काटेकोर पालन आणि त्याच्या योग्य नोंदीसह समीक्षा, याआधारे प्रभावी कार्य करणे कोणालाही शक्य आहे, याचे मी अनुभवलेल्या अनेक उदाहरणांपैकी एक प्रमुख उदाहरण म्हणजे
एक परिचित आवाज, बोलण्याची एक विशिष्ट पद्धत, आवाजात आपलेपणा आणि त्याचवेळी एक नैतिक अधिकार! बिमल यांच्याबाबत माझ्यासारख्या अनेकांना हा अनुभव आला असेल. फोनवरील संभाषणादरम्यान कधीही अधिकारवाणीत ते बोलले नाहीत किंवा कोणत्याही गोष्टीबद्दल कधीही रागावले नाहीत. प्रत्येक व्यक्तीची ओळख आणि व्यक्तिमत्त्व ( Volunteer ) ) घडवण्यात अनेकांचे योगदान असते. जीवनाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर आपल्या मदतीला, आपल्याला मार्गदर्शन करायला जी जी व्यक्ती संपर्कात येते, तिचा त्या व्यक्तीच्या जीवनावर खूप मोठा प्रभाव पडतो. उलट अनेक गोष्टी
माझे बंधू कै. बाळ पडळकर आणि नंदिनी वहिनी... दोघे पार्ले टिळक मराठी शाळेमध्ये गणित आणि इंग्रजीचे शिक्षक होते आणि संघाशी जोडलेले होते. अमेरिकेहून तीन छोट्या मुलांसह कायमचे परत आल्यावर त्यांच्या प्रेरणेने आम्ही पार्ल्यात स्थायिक होण्याचे ठरवले. अर्थात, मुले शाळेत आणि आम्ही पार्ल्यात रमलो आणि पुरे पार्लेकर झालो, हे सांगणे नकोच. संघाशी जोडलेल्या मोहिदेकर यांच्या घरी आम्हाला कोजागिरीच्या रात्री मसाला दूध कार्यक्रमाला बोलावले आणि खूप ओळखी झाल्या. माझे पती डॉ. नितू मांडके पुण्यातील ‘ज्ञानप्रबोधिनी’शी लहानपणापासून ज
बिमलजींचा महानगरात योजनाबद्ध नियमित प्रवास सुरु झाला. दर महिन्यात महानगर बैठक होत असे. एखादी बैठक बिमलजींच्या ( Bimalji Kediya ) घरीसुद्धा होत असे. त्यामुळे एका गृहस्थी कार्यकर्त्याचा परिचय होऊ लागला. कार्यकर्त्याने आपली दिनचर्या ठरवावी. त्यातून परिवारासाठी, नोकरी-व्यवसायासाठी आणि संघकामासाठी किती वेळ देता येईल, याचे नीट नियोजन करावे. आपल्या जबाबदारीचे महत्त्व आणि कार्यक्षेत्राचा विस्तार ध्यानात घेऊन वेळेचे नियोजन कसे करावे, हे बिमलजींकडून शिकावे. प्रत्येक बैठकीतून बिमलजींच्या कार्यकौशल्याच्या एका-एका पैलूच
नेमकेपणाने सांगता येत नाही, पण माझा आणि बिमलजींचा परिचय २००३ सालच्या सुमारास झाला असावा. मला ‘विश्व हिंदू परिषदे’च्या जबाबदारीतून नुकतेच मोकळे करण्यात आले होते. त्यादरम्यान शालेय विद्यार्थ्यांसाठी नैतिक शिक्षणाचे काम सुरू केले होते. काही तात्विक मतभेदांमुळे परिषदेच्या अधिकार्यांचा त्याला विरोध होता. अशा स्थितीत हे काम कसे उभे राहणार? परिवारातील एका संस्थेचा विरोध असताना, अन्य कोण याला सहकार्य करणार? स्वतंत्र ट्रस्ट स्थापन करायचा, तर त्याचे ट्रस्टी कोणाला करायचे? अशा एक ना अनेक प्रश्नांनी डोक्याचा भुगा होण्
रोटरी क्लब ऑफ डाऊनटाऊन सीलँडच्या माध्यमातून कुलाबा येथील सोमाणी गार्डन येथे दि.१ जुलै रोजी वृक्षारोपण कार्यक्रम राबवण्यात आला. तसेच वृक्षारोपणानंतर वृक्षसंवर्धनावर प्रबोधन करणाऱ्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी क्लबचे अध्यक्ष डॉ. अरुण सावंत, डॉ. सरोज वर्मा,अजय कासोटा,डॉ. बिमल मल्होत्रा यांच्यासह वरिष्ठ सदस्य नंदकिशोर बाफना, दर्शन चड्डा, बँकिम खोणा, पिशू मन सुखानी, सुग्रा, तसेच तरुण रोट्रॅक्ट सदस्य यांच्या हस्ते वृक्षरोपण करण्यात आले. यासाठी मुंबई महानगरपालिकेने रोटरी क्लब ऑफ डाऊनटाऊन सीलँडला वृ
वाडा, विक्रमगड, जव्हार तालुक्यातील ४२ गावांमध्ये आंबा, काजू आणि पेरूच्या उच्च प्रतीची २० हजार ,१८६ झाडे रविवारी लावण्यात आली.