कृष्णाखोर्यातील अन्यायाच्या विरोधात झुंज देणारा एक क्रांतिकारक नायक म्हणजे बापू बिरु वाटेगावकर होय. बापूचा संघर्ष एका विशिष्ट जातीविरूद्ध नव्हता, तर तो समाजप्रधान व्यवस्थेतील अन्यायी समाजरचनेविरूद्ध होता. त्यामुळे ते लोकविलक्षण क्रांतिकारक नायक ठरतात, असा संदेश डॉ. विठ्ठल बापूजी ठोंबरे यांनी आपल्या ‘कृष्णाकाठचं भयपर्व’ या कादंबरीद्वारे दिला आहे.
Read More