Beef Ban आसाम भाजप सरकारने गोमांसवर बंदी घातली आहे. मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी ४ डिसेंबर २०२४ रोजी याची घोषणा केली. ते म्हणाले की, राज्यातील रेस्टॉरंट आणि हॉटेलमध्ये गोमांसवर बंदी घालण्यात आली आहे. सार्वजनिक ठिकाणी गोमांसचा वापर करू शकत नाही, असा निर्णय घेण्यात आला आहे. यावेळी ते म्हणाले की, याआधी मंदिराच्या ५ किलोमीटरच्या अंतरावर गोमांस खाण्यास बंदी होती, मात्र आता संपूर्ण राज्यात त्याची अंमलबजावणी याप्रकरणात व्यप्ती वाढवली जात आहे.
Read More
महाराष्ट्र सरकारने नुकताच गोरक्षेचा मुद्दा हाती घेतला असून राज्यात लवकरच गो सेवा आयोगाची स्थापना करण्याचे राज्य सरकारकडून निश्चित करण्यात आले आहे. सध्या सुरु असलेल्या विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात गुरुवार, दि. २३ मार्च रोजी खात्याचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी या संदर्भात महाराष्ट्र गो सेवा आयोग विधेयक विधानसभेत सादर केले आहे.
‘आसाम गुरे संरक्षण विधेयक, २०२०’ राज्य विधानसभेत सादर