गोवा म्हटले की समुकिनारे, मद्यपानाच्या पार्ट्या ते चर्चेस अशी मोठीच यादी निघते. गोव्याच्या पर्यटनामध्ये गेली कित्येक दशके याच सर्व ठिकाणांना जाणीवपूर्वक प्रसिद्ध करण्यात आले. मात्र, या सगळ्यापलीकडे परकीय आक्रमकांच्या विध्वंसाचा ढळढळीत पुरावा असलेली आणि भारतीय राजांच्या स्थापत्यकलेचा उत्तम नमुना असलेली अनेक मंदिरे आजही गोव्याच्या हिंदुत्वाची साक्ष देत उभी आहेत. गोव्यातील अनेक मंदिरांचा आढावा घेताना समुद्रापलीकडील गोवा शोधण्याचा हा प्रयत्न...
Read More
मुरुड-जंजिरा : तीन दिवसांच्या सलग सुट्टीमुळे तसेच दहावी , बारावीच्या परीक्षा संपल्यामुळे आणि मुंबई,ठाणे, पुण्यासारख्या शहरातील वाढलेल्या तापमानामतून थोडासा दिलासा मिळावा या हेतूने मुरुड तालुक्यातील विविध ठिकाणच्या समुद्र किनाऱ्यावर पर्यटकांची मोठी गर्दी झाली असून त्यापैकी अनेक पर्यटकांनी संकष्टी चतुर्थी निमित्त पहाटे पासूनच नांदगावच्या प्रसिद्ध श्री सिद्धिविनायक मंदिरात दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती.स्थानिक ग्रामस्थ भक्त देखील मोठया प्रमाणांत दिसून आले.
मुरूड जंजिरा: सलग जोडून आलेली तीन दिवसांची सुट्टी आणि पर्यटनाचा हंगाम सुरू झाल्या ने राज्यातील पर्यटकांची पावले कोकणातील समुद्रकिनारे आणि जलदुर्ग पाहण्यासाठी वळली असून हाजारोंच्या संख्येने पर्यटक दाखल झाल्याचे ठिकठिकाणी माहिती घेताना कळत आहे.मुरूड चा ऐतिहासीक प्रसिद्ध जंजिरा जलदुर्ग पर्यटकांच्या तुडुंब हजेरीने भरून गेल्याचे शनिवारी दिसून आले.राजपुरी जेट्टी आणि खोरा बंदर जेट्टीवर जंजिऱ्यात जाण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी शनिवारी सकाळ पासून दिसत होती.पदमजलदुर्ग पाहण्यासाठी देखील मुरूड किनाऱ्यावरून यांत्रिक
जागतिक पर्यावरण व्यवस्थेत महासागरांची भूमिका निश्चितच महत्त्वाची आहे. जलचक्राचे होणारे व्यवस्थापन हे केवळ अन् केवळ महासागरांवर अवलंबून आहे. विविध उद्योग, दळणवळण, पर्यटन यात सागर व सागर किनारे यांचे महत्त्व वेगळे विशद करण्याची नक्कीच आवश्यकता नाही.
मुंबईतल्या समुद्रकिनार्यांपैकी वांद्रे (पश्चिम) भागातील चिंबई आणि वारिंगपाडा तसेच मार्वे किनारपट्टीच्या स्वच्छतेसाठी ११ कोटी, २१ लाख, ५८ हजार रुपयांहून अधिक रक्कम खर्च करण्यात येणार आहे.
जुहू किनाऱ्यावर सोमवारी पहाटे मासेमारीच्या जाळ्यात अडकलेल्या दोन सागरी कासवांना स्थानिक मच्छीमार आणि नागरिकांनी जीवदान दिले.