सध्या अमेरिकेकडून मिळालेल्या ‘युएसएड’चे प्रकरण देशात चांगलेच चर्चेत असून, यानिमित्ताने परदेशी माध्यमांतून मिळणार्या निधींच्या गैरवापराचा प्रश्नही केंद्रस्थानी आला आहे. याच पार्श्वभूमीवर छत्तीसगढचे मुख्यमंत्री विष्णू देव साय यांनीही परदेशी निधी धर्मांतरणासाठी वापरल्याचा संशय असणार्या ‘एनजीओं’वर कारवाईचा बडगा उगारण्याचा इशारा दिला आहे.
Read More
केंद्र सरकारने सत्तेत आल्यावर नक्षलवादाच्या विरोधात आघाडी उघडत समाजकंटकांना जेरबंद करण्याची मोहीम हाती घेतली आहे. अशातच आता छत्तीसगडच्या बस्तर येथील नारायणपूर आणि दंतेवाडा भागातील सीमांजवळ ४ जानेवारीच्या रात्री सुरक्षा रक्षकांना ४ नक्षलवाद्यांना संपवण्यात यश आले आहे. पोलीस आणि नक्षलवादी यांच्यात झालेल्या चकमकीत एका सुरक्षा अधिकाऱ्याचा दुर्देवी मृत्यू झाला आहे.
(Chhattisgarh) महाराष्ट्रातील लाडकी बहीण योजनेप्रमाणेच छत्तीसगडमध्येही महतारी वंदन योजना सुरु आहे. मात्र काहीजण या योजनांचा चुकीच्या पद्धतीने वापर करताना दिसतात. दरम्यान एका काँग्रेस नेत्याने चक्क अभिनेत्री सनी लिओनीच्या नावाने या योजनेतून पैसे उकळल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
नक्षलवाद आणि शहरी नक्षलवाद यांच्यावर थेट भाष्य करणारा आणि छत्तीसगडमधल्या बस्तरमधील माओवादाचे भयाण सत्य मांडणारा ‘बस्तर : द नक्सल स्टोरी’ (Bastar : The Naxal Story) हा चित्रपट आज १५ मार्च २०२४ रोजी प्रदर्शित झाला. नुकताच या चित्रपटाचा प्रिमिअर पुण्यात झाला, तो पाहिल्यानंतर अभिनेते अजय पुरकर यांनी व्हिडिओ शेअर करत भारतातील प्रत्येक नागरिकांना ‘बस्तर : द नक्सल स्टोरी’ (Bastar : The Naxal Story) चित्रपट पाहण्याचे आवाहन केले आहे. तसेच, “आपल्याच देशाला आतुन लागलेली जी किड आहे त्यांच्या सणसणीत कानाखाली मारणारा हा
छत्तीसगढमधील नक्षलवाद, माओवाद यावर प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेणारा आणि तेथील भयाण वास्तव प्रेक्षकांसमोर मांडणारा वास्तववादी चित्रपट ‘बस्तर: द नक्सल स्टोरी’ (Bastar The Naxal Story) लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने द केरला स्टोरी नंतर पुन्हा एकदा विपुल शाह, सुदिप्तो सेन आणि अभिनेत्री अदा शर्मा एकत्रित येत आपल्याच देशातील एक क्रुर सत्य प्रेक्षकांसमोर मांडणार आहेत. ‘बस्तर: द नक्सल स्टोरी’ (Bastar The Naxal Story) या चित्रपटात अदा शर्मा हिने आयजी ऑफिसर नीरजा माधवन (Bastar The Naxal Story) हि
प्रेक्षकांनी चित्रपटगृहात खुर्चीशी खिळून राहण्यासाठी त्यांना दमदार कथा, तगडं कास्टिंग आणि गुंतवून ठेवणारे संगीत असले ती रसिक प्रेक्षक तो थरारपट किंवा ससपेन्स चित्रपट उचलून धरतो. प्रेक्षकांना काय पाहायला आवडतं याचा अंदाज एकदा दिग्दर्शक आणि कलाकारांना आला की चित्रपट यशस्वी होण्यासाठीचा मार्ग नक्कीच मोकळा होता. हिंदी चित्रपटसृष्टीत बायोपिक, प्रेमपट, विनोदीपट या सगळ्यांच्या यादीत थ्रिलर (Thriller Bollywood Movie), ससपेन्स (Suspense movies) चित्रपटांची मार्च महिन्यात रांग लागली आहे. जाणून घेऊयात मार्च महिन्यात भ
नुकतीच ९ आणि १० सप्टेंबर रोजी दिल्ली येथे जी-20 बैठक पार पडली. यात अनेक देशांतील प्रतिनिधींनी हजेरी लावली होती. जी-20 परिषदेदरम्यान, भारतीय संस्कृती, कला, खानपान, पोशाख इत्यादी अनेक गोष्टींची परदेशी पाहुण्यांना ओळख करून देण्यात आली.
छत्तीसगडमधील बस्तर येथे नक्षलवादी यांचा रहिवास असल्याने त्यांना शोधण्यासाठी तसेच पकडण्यासाठी आता पहिल्यांदाच सीआरपीएफच्या महिला सज्ज करण्यात येणार आहे.
'देशातील 'लाल' दहशतवादासंबंधी नागरिकांमध्ये आता अत्यंत वेगाने जागृती होऊ लागली आहे, अशी प्रतिक्रिया पोलिसांनी यावेळी दिली.