Badruddin Ajmal

दहशतवादाची नांगी ठेचण्यासाठी आवश्यक तो निर्णय घ्या

दहशतवादाची नांगी ठेचण्यासाठी केंद्र सरकारने आवश्यक को निर्णय घ्यावा. सर्व विरोधी पक्ष सरकारसोबत उभे आहेत,” अशी ग्वाही विरोधी पक्षांनी सर्वपक्षीय बैठकीत मोदी सरकारला दिली आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी मोदी सरकार सज्ज झाले आहे. हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारतर्फे गुरुवार, दि. २४ एप्रिल रोजी सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीच्या अध्यक्षस्थानी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह होते. त्याचप्रमाणे सरकारतर्फे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय आरोग्यमंत्री आणि भाज

Read More

मुंबई तरुण भारत विशेष: घरबसल्या मतदान करून निवडणूकींचा चेहरामोहरा बदलण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स व ब्लॉकचेनचा वापर का करू नये?

मुंबई तरुण भारत विशेष: घरबसल्या मतदान करून निवडणूकींचा चेहरामोहरा बदलण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स व ब्लॉकचेनचा वापर का करू नये?

Read More

'ईआययू'चा अहवाल प्रसिध्द; जाणून घ्या सर्वात चांगले शहर कोणते

मुंबई : 'इकॉनॉमिक इंटेलिजन्स युनिट'कडून एक सर्व्ह करण्यात आला असून त्यांनी जगातील जगण्यायोग्य आणि अयोग्य शहरांची यादी प्रसिध्द केली आहे. जगातील वाईट शहरांच्या यादीत सीरियातील दमास्कस हे शहर पहिल्या क्रमांकावर आहे. जगातील १७३ देशांच्या यादीत ढाका , कराची, हरारे आणि कीव ही शहरे यादीत पहिल्या दहा शहरांमध्ये आहेत. तसेच, जगातील राहण्यायोग्य शहरांच्या यादीत व्हिएन्ना आणि ऑस्ट्रियाला जगण्यासाठी सर्वोत्तम शहर म्हणून घोषित करण्यात आले आहे. कोपनहेगन, मेलबर्न आणि सिडनी तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर आहे. १७२ देशांच्या

Read More

हनुमान जयंती उत्सव - राज्यात निमलष्करी दल बोलवण्याचे निर्देश

नवी दिल्ली : राज्यात हनुमान जयंती उत्सव अतिशय शांततेत पार पडावा, यासाठी केंद्र सरकारची मदत घ्यावी आणि निमलष्करी दलांची तैनाती करावी; असे निर्देश कोलकाता उच्च न्यायालयाने बुधवारी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना दिले आहेत. त्याचप्रमाणे शिवपूर येथे श्रीरामनवमीच्या दिवशी झालेला हिंसाचार पूर्व नियोजित असल्याचेही न्यायालयाने म्हटले आहे. प. बंगालमध्ये श्रीरामनवमी शोभायात्रांवर हल्ले करण्यात येऊन दंगली घडविण्यात आल्या होत्या. त्याविरोधात विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी कोलकाता उच्च न्यायालयात याचिक

Read More

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर तब्बल 247 कोटींचे हेरॉईन जप्त,

आतापर्यंतच्या इतिहासातील सर्वात मोठी कारवाई

Read More

माओवाद नष्ट करण्यासाठी ‘ऑपरेशन प्रहार-३’

देशातील माओवादावर आता केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आपलं लक्ष्य केंद्रित केलं आहे. सध्याच्या माओवाद्यांविरोधातील अभियानावर ते नाराज आहेत. माओवाद्यांची समस्या समूळ नष्ट करण्यासाठी नवी योजना त्यांनी आखली आहे. यासाठी त्यांनी माओवाद्यांचे अड्डे संपवू शकत नसलेल्या सुरक्षा दलांची माहिती मागविली आहे. गृहमंत्र्यांच्या आढावा बैठकीत केंद्रीय पॅरामिलिटरी फोर्स, केंद्रीय गुप्तचर यंत्रणा आणि पाच राज्यांतील सरकारी अधिकार्‍यांचा समावेश होता. बिहार, झारखंड आणि महाराष्ट्रात येत्या उन्हाळ्यापर्यंत माओवाद्यांच्या बालेकिल्

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121