पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी ६० वर्षांपूर्वी मांडलेला ‘लोकमत परिष्कारा’चा विचार आजही प्रासंगिक आहे. किंबहुना हा समाजोत्थानाचा मार्ग आहे. या मार्गावर धोरणात्मक मार्गक्रमण केल्यास येत्या काळात भारत गतिमान प्रगती साधेल,” असा विश्वास राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी गुरुवार, दि. २४ एप्रिल रोजी व्यक्त केला. रुईया महाविद्यालयात दि. २२ ते दि. २५ एप्रिल २०२५ रोजी दरम्यान आयोजित ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय एकात्म मानवदर्शन हीरक महोत्सवा’त ते बोलत होते.
Read More
भारतातील सगळ्यात मोठी सिंचन कंपनी आणि शेतीव्यवसायात अग्रेसर जैन उद्योग समूहाची वाघूर-असोदा शाखा कालवा आणि असोदा वितरण दाब पाईप वितरणासह महाराष्ट्रातील आणखी एका ‘फ्युचर रेडी मायक्रो इरिगेशन प्रोजेक्ट’ साठी निवड करण्यात आली आहे.