दोन दिवस पडलेल्या मुसळधार पावसाने नाशिक शहरासह जिल्ह्यातील काही भागांत उसंत घेतली आहे. त्यामुळे विस्कळीत झालेले जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत आहे. पावसाने विश्रांती घेतल्यामुळे बहुसंख्य धरणांमधील विसर्ग कमी करण्यात आला आहे. दोन दिवस जिल्ह्यात सर्वदूर अतिवृष्टी झाल्यानंतर मंगळवार, दि. 6 ऑगस्ट रोजी पावसाने विश्रांती घेतली.
Read More