Ashram

वनवासींच्या सर्वांगीण उन्नतीसाठी झटणारे वनवासी कल्याण आश्रम

१९५२ साली सुरू झालेली ‘वनवासी कल्याण आश्रम’ या सेवाभावी चळवळीची यात्रा आता ७० वर्षांची झाली आहे. एका अर्थाने अमृत महोत्सवी वर्षाच्या दिशेने ‘वनवासी कल्याण आश्रम’ची वाटचाल आता सुरू झाली आहे, असे म्हणावे लागेल. सर्वार्थाने उपेक्षित राहिलेल्या, आपल्याच हिंदू धर्माचे अभिन्न घटक असलेल्या वनवासी, जनजाती समाजाच्या सर्वांगीण उन्नतीच्या दिशेने चालू असलेला हा प्रवास म्हटला, तर थक्क करणारा तर आहेच. पण, या देशाच्या एका समाज घटकाला त्याचे आत्मभान आणि गौरवशाली वारसा पुन्हा प्राप्त करून देण्यासाठी चालू असलेला, हा प्रवास त

Read More

वनवासी कल्याण आश्रमाचे राष्ट्रीय अध्यक्ष जगदेवरामजी उरांव यांचे निधन

कल्याण आश्रमाच्या इतिहासाचा साक्षीदार हरपला

Read More

पालघर साधूंच्या निर्घृण हत्येचा वनवासी कल्याण आश्रमाकडून धिक्कार

कम्युनिस्ट व ख्रिश्चन मिशनऱ्यांच्या कारवाया कारणीभूत ठरल्याचा आरोप

Read More

संघ संस्कारातून परिवर्तन लक्ष्मी नारायण जोशी विद्यार्थी आश्रम

सद्गुण आणि पावित्र्य यातून चिरकाल टिकणारा आनंद मिळतो, हे खरे आहे. तसेच मुलांवर जसे संस्कार घडवू तसे ते घडतात, याची प्रचिती आली रत्नागिरी जिल्ह्यातील, दापोली तालुक्यापासून २८ किमी अंतरावर वसलेल्या कोळथरेवासीयांना. कारण, येथील 'लक्ष्मी नारायण जोशी विद्यार्थी आश्रम.' या आश्रमामध्ये येणारे बहुतांशी गरजू विद्यार्थी, तर काही कौटुंबिक-सामाजिक परिस्थितीने गांजलेले. त्यात पालकांनी हतबल होऊन, परिस्थितीपुढे हात टेकून आपल्या पाल्यांना या विद्यार्थी आश्रमात पाठवलेले.स्थानिक, पंचक्रोशीतीलच नव्हे, तर कोकणासह मुंबई-पुण्यास

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121