आगामी बिहार विधानसभा निवडणुकांच्या मतदार यादीसंदर्भात मतदारांची बूथ निहाय्य किंवा विशेष गहन पुनरावृत्ती(Special Intensive Revision) करण्याच्या भारतीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिक मंगळवार, दि. ८ जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयात आठ विरोधी पक्षांनी दाखल केली आहे.
Read More
(16th Finance Commission praises Uttarakhand's financial management) उत्तराखंडला भेट दिलेल्या १६ व्या वित्त आयोगाने उत्तराखंडच्या आर्थिक व्यवस्थापनाची प्रशंसा केली आहे. आयोगाचे अध्यक्ष डॉ. अरविंद पनगरिया म्हणाले की, "जर कोणत्याही विकसनशील राज्यात संतुलित वित्तीय तूट असेल तर ती वाईट परिस्थिती नाही. हो, ही तूट वाढणार नाही याची काळजी घेणे महत्वाचे आहे."
UBT arvind sawant मातोश्रीच्या अंगणात जागा मिळावी, म्हणून उबाठा गटाचे पदाधिकारी तोंडाची निष्फळ वाफ दवडण्याची एकही संधी सोडत नाहीत. उद्धव ठाकरे यांच्या नजरेत हिरो ठरण्यासाठी आटापिटा करणारे हे लोक, जनतेच्या नजरेत मात्र झिरो ठरत आहेत हे का बरं त्यांच्या लक्षात येत नसेल? नाशिकमध्ये भगवान महावीर यांच्या जयंतीनिमित्त आलेल्या खा. अरविंद सावंत यांनी, भाजप आणि महायुतीवर आरोप करण्याच्या नावाखाली मुक्ताफळे उधळली.
प्रसारमाध्यमांमध्ये उबाठा गटाची भूमिका मांडण्यासाठी अधिकृत प्रवक्त्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून आलेल्या पत्रकाद्वारे ही माहिती देण्यात आली असून यात दोन जणांची मुख्य प्रवक्तेपदी तर सहा जणांची प्रवक्तेपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
उबाठा गटाला हिंदूत्वासोबतच हिंदूंचीही ॲलर्जी होत आहे. आज बाळासाहेब असते तर उबाठा गटाचे भाषण ऐकून त्यांना वेदना झाल्या असत्या, अशी टीका खासदार श्रीकांत शिंदे यांनी बुधवार, २ एप्रिल रोजी संसदेत केली. वक्फ सुधारणा विधेयकाबाबत उबाठा गटाने घेतलेल्या भूमिकेला त्यांनी उत्तर दिले.
तुम्ही काँग्रेसच्या नादी लागून बाळासाहेबांचे विचार विसरलात. सोनिया गांधी आणि राहूल गांधींनी वक्फ सुधारणा विधेयकाला विरोध करण्यासाठी आदेश दिले असतील आणि हे लोक काँग्रेसी विचारांचे गुलाम झाले आहेत, असा हल्लाबोल खासदार नरेश म्हस्के यांनी उबाठा गटावर केला. त्यांनी नवी दिल्लीत माध्यमांशी संवाद साधला.
Arvind Kejriwal दिल्ली विधानसभा निवडणूक २०२५ मध्ये आप सरकारला भाजपचे पराभवाची धुळ चारली आहे. त्यानंतर आता पंजाबचा नंबर असल्याचे बोलले जात आहे. अशातच आता आपचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांनी १३ मार्च रोजी शहीद जवानांच्या कार्यक्रमाला संबोधित केले होते. त्यावेळी बोलत असताना त्यांनी भाजपवर बेताल आणि निरर्थक टीका केल्या आहेत. भाजप सरकार ही ब्रिटीशांहूनही वाईट असल्याचे बेताल वक्तव्य त्यांनी केले. त्यानंतर त्यांनी तुरूंगात राहण्याचा अनुभव उपस्थितांना संबोधित केला आणि आपली तुलना इतर शहिदांशी केली.
( establishes Vichar Manch of Late BJP leader Arvind Pendse ) भाजपचे कष्टाळू नेते व माजी भाजप ठाणे जिल्हा संघटन मंत्री दिवंगत अरविंद पेंडसे यांच्या विचारांची आणि सामाजिक व राजकीय कार्याची आजच्या पिढीला ओळख करून देण्यासाठी व त्यांच्यासारखे कार्यकर्ते घडविण्यासाठी अरविंद पेंडसे विचार मंचाची स्थापना करण्यात आली आहे.
Sheesh Mahal दिल्ली विधानसभा नुकतीच पार पडली. त्यानंतर दिल्लीत भाजपने कमळ फुलवले. शीशमहलवरून (Sheesh Mahal) आपचे सर्वेसर्वा आणि माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना घेरण्यात आले होते. दिल्लीच्या निवडणुकीनंतरही शीशमहलचीच चर्चा आहे, भाजपचे मंत्री प्रवेश वर्मा यांनी शीशमहल बांधण्यासाठी केजरीवाल यांनी शासनाचा किती खर्च वापरला? असा प्रश्न उपस्थित केला. त्याच त्याचपार्श्वभूमीवर प्रवेश वर्मा यांनी अरविंद केजरीवाल यांच्या चौकशीची मागणी केली आहे.
Arvind Kejriwal आपचे सर्वेसर्वा आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा दिल्ली विधानसभेत पराभव झाला. त्यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ होणार असल्याची शक्यता नाकारता येणार नाही. अशातच शीशमहालच्या नूतनीकरणातील भ्रष्टाचार प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश केंद्राने दिले आहेत. अशातच आता मिळालेल्या माहितीनुसार, केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभागास या प्रकरणाची सविस्तर चौकशी केली असल्याचे आदेश १३ जानेवारी रोजी देण्यात आली.
शेवटी पापाचा घडा भरला. काही लोकांना काही काळ तुम्ही फसवू शकता, परंतु सर्व लोकांना सर्व काळ फसविता येत नाही. अब्राहम लिंकन यांचे हे वाक्य कुर्हाडीचे पाते बनून केजरीवाल यांच्या मानेवर पडले आहे. केजरीवाल प्रवृत्ती सांगते की, मतदारराजा तू सदैव जागा राहा. भूलथापांना फसू नकोस आणि स्वतःचा नाश करून घेऊ नकोस! म्हणून आपण विचार केला पाहिजे की, एक केजरीवाल पुरे झाले, आता दुसरा केजरीवाल निर्माण होऊ द्यायचा नाही.
Arvind Kejriwal नुकत्याच झालेल्या दिल्ली विधानसभा निवडणूक २०२५ मध्ये आपला पराभवाचा फटका बसला आहे. गेली दोन टर्म आपने दिल्लीत सत्ता मिळवली होती. मात्र आता दिल्लीकरांनी केजरीवालांच्या कामावर नाराजी दर्शवत भाजपला भरघोस मतदान करत भाजपला सत्तेवर बसण्याची संधी दिली. मात्र आता आम आदमी पक्ष हा एक्स हँडेल सोडण्यास तयार नसल्याचे दिसत आहे.
आम आदमी पक्षाच्या (आप) पंजाबमधील पक्षसंघटनेमध्ये असलेल्या असंतोषाच्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर आपप्रमुख अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीतील कपूरथला हाऊस येथे पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान, मंत्री आणि आमदारांची बैठक घेतली.
दिल्लीमधील अरविंद केजरीवाल यांच्या सत्ताकाळात अनेक घुसखोरांनी दिल्लीमध्ये स्वत:चे बस्तान बसवले. सरकारी कृपेने सर्व सुविधा मिळाल्याने या रोहिंग्या आणि बांगलादेशी मुसलमानांचे चांगलेच फावले. या घुसखोरांनी दिल्लीमध्ये आज सर्वत्र हातपाय पसरवले आहेत. त्यांच्या या घुसखोरीचे वास्तव मांडणारा अहवाल ‘जेएनयु’ने जाहीर केला, त्याचा मागोवा...
Arvind Kejriwal दिल्ली विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपने आपचा सुफडा साफ केला आहे. काही मुस्लिमबहुल मतदारसंघामध्ये दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपला भगवा फडकवण्यात यश आलंय. अशातच आता एका भाजप आमदाराने अरविंद केजरीवाल यांना पंजाबचे मुख्यमंत्री व्हायचे असल्याचा दावा केला. या प्रकरणी त्यांनी ट्विट केले.
आम आदमी पक्षाचे (AAP) राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल हे आज, मंगळवारी दिल्लीत पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान, राज्याचे मंत्री आणि आमदार यांच्यासोबत बैठक घेण्याची शक्यता आहे.
मद्यविक्रीचे दुकान काढून त्यात केलेल्या भ्रष्टाचारामुळे अरविंद केजरीवालांचा पराभव झाला, अशी प्रतिक्रिया जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिली आहे. दिल्ली विधानसभा निवडणूकीत भाजप सध्या विजयाच्या मार्गावर असून आम आदमी पक्ष पराभवाच्या छायेत आहे.
दिल्लीतील विजयाने आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांचा बुरखा फाटला आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवार, ८ फेब्रुवारी रोजी दिली.
“दिल्लीत यंदा भाजपलाच बहुमत मिळेल,” असा अंदाज अॅक्सिस माय इंडिया च्या आणि ‘टुडेज चाणक्य’ या दोन मतदानोत्तर कल चाचण्यांमध्ये (एक्झिट पोल) गुरुवार, दि. ६ फेब्रुवारी रोजी समोर आला आहे.दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या मतदानाच्या दुसर्या दिवशी गुरुवारी ‘अॅक्सिस माय इंडिया’ आणि ‘टुडेज चाणक्य’ या संस्थांचे ‘एक्झिट पोल’ प्रसिद्ध झाले आहेत. या ‘एक्झिट पोल’मध्ये भाजपलाच बहुमत दाखविण्यात आले आहे, तर आपला सत्ता गमावावी लागणार असल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
केजरीवालांपासून दिल्ली दूर का गेली? Arvind Kejriwal
(AAP) दिल्ली विधानसभा निवडणुकीदरम्यान आम आदमी पक्षातर्फे (आप) वापरल्या जात असलेल्या दबावतंत्राचा केंद्रीय निवडणूक आयोगाने मंगळवार दि. ४ फेब्रुवारी रोजी तीव्र निषेध केला आहे.
Delhi Vidhansabha 2025 वाल्मिक समाज आणि वंचित महापंचायतच्या सदस्यांनी दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या (Delhi Vidhansabha 2025) पार्श्वभूमीवर आपविरोधात आंदोलन केले आहे. या निदर्शनादरम्यान, दिल्लीतील लेडी हार्डिंग हॉस्पिटलजवळून जात असलेल्या आपच्या निवडणूक प्रचार करणाऱ्या वाहनाची आंदोलकांनी तोडफोड आंदोलकांनी तोडफोड केली.
Delhi Assembly election दिल्लीच्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम आदमी पक्षाला खिंडार पडले आहे असे म्हटले तरीही वावगे ठरणार नाही. कारण आपच्या सात नेत्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत अखेरचा राम राम केला आहे. राजीनाम्यात त्रिलोकपुरीचे आमदार रोहित मेहरौलिया, कस्तुरबा नगरचे आमदार मदनलाल, जनकपुरीचे आमदार राजेश ऋषी आणि पालममधील भावना गौर यांचाही यामध्ये समावेश आहे.
Arvind Kejriwal हरियाणातील यमुना नदीमध्ये विषप्रयोग करण्यात आल्याचा दावा आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांनी केला. हरियाणा भाजपने हे सर्व कृत्य केल्याचा आरोप अरविंद केजरीवाल यांनी केला. याचपार्श्वभूमीवर आता हरियाणा न्यायालयाने केजरीवाल यांना न्यायालयामध्ये हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. हरियाणा सरकारने दाखल केलेल्या एका प्रकरणाबाबत हा आदेश देण्यात आला आहे.
Delhi Assembly Election 2025 आम आदमी पक्ष आणि भाजपमध्ये गलगितुरा रंगला आहे. काही दिवसांआधी भाजपचे आपले आश्वासनपर पत्र जारी केले. त्यानंतर आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री केजरीवाल यांनीही पत्रक जारी केले. त्या पत्रकामध्ये त्यांनी यमुना नदी साफ करण्याचे आश्वासन दिले. हे अश्वासन याआधी अनेकदा दिले होते. त्यावर अरविंद केजरीवाल यांनी हरियाणा भाजप सरकारच पाण्यात विष मिसळत असल्याने नदीचे पात्र साफ होत नसल्याचा निरर्थक तर्क लावला आहे.
नवी दिल्ली : वक्फ दुरुस्ती विधेयकावरील संयुक्त संसदीय समितीने (जेपीसी) बुधवारी मसुदा अहवाल आणि सुधारित सुधारित विधेयक ( JPC Accepts Revised Waqf Bill ) स्वीकारले. जेपीसी ३० जानेवारी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना अहवाल सादर करेल. तथापि, विरोधी पक्षाच्या नेत्यांनीही अहवालावर त्यांच्या असहमतीच्या नोंदी सादर केल्या आहेत.
Delhi Vidhansabha Election दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काल परवा केंद्रीय गृहमंत्री आणि भाजप नेते अमित शाह यांनी भाजपने केलेल्या कामकाजाचा आढावा वाचून दाखवला. तसेच निवडणुकीच्या तोंडावर दिल्लीकरांच्या समोर आपली आश्वासने मांडली आहेत. यानंतर आता दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी १५ हमीपत्रांची घोषणा केली आहे. यामध्ये सलग तिसऱ्यांदा यमुना साफ सफाईचे आश्वासन त्यांनी दिल्लीकरांना दिले आहे. यावर एका नेटकऱ्याने आता स्वत:साठी आणखी एक मोठा शीशमहल बांधा, असे म्हणत केजरीवाल यांच्यावर मिश्की
(AAP Manifesto Delhi Elections 2025) दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोमवार, दि. २७ जानेवारी रोजी आम आदमी पक्षाचे (आप) प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीतील मध्यमवर्गीय लोकांना आकर्षित करण्यासाठी १५ हमी दिल्या आहेत.
Delhi Vidhansabha 2025 निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप- आम आदमी पक्ष आमने सामने सभा घेत टीका-टीप्पणी करत आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून यमुना नदी स्वच्छ करण्याबाबत केजरीवाल आश्वासन देत आहेत. त्यांनी पुन्हा यमुना नदी स्वच्छ करणार असल्याचे आश्वासन दिले आहे. नदी स्वच्छतेसाठी अकार्यक्षम असून त्यांनी अपयशाचे खापर भाजपवर फोडले आहे. हरियाणा सरकारने यमुना नदीचे पाणी अशुद्ध केल्याचा दावा केला आहे.
Amit Shah दिल्ली विधानसभा निवडणुकीबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी भाजपचे ठराव पत्र ३.० जारी केले आहे. यावेळी त्यांनी ठरावपत्राबाबत भाष्य केले. ठराव हा एक विश्वास आहे. आमची पोकळ आश्वासने नाहीत. १ लाख ८ हजार लोक आणि ६ हजार गटांच्या सूचनांवर हे ठराव पत्र तयार करण्यात आले. यानंतर आता अमित शाह यांनी दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांच्यावर टीकेची तोफ डागली आहे. ते म्हणाले की, अरविंद केजरीवाल हे खोट्या आश्वासनांचा पाऊस पाडतात. नंतर आपण निष्पाप असल्याचे
Delhi Assembly Election 2025 दिल्लीत थंड हवामानासह आता विधानसभा निवडणुकीचे वातावरण आहे. येत्या ५ फेब्रुवारीला विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. अशातच प्रतिस्पर्धी एकमेकांवर आरोप प्रत्योराप करत आहेत. प्रचार सुरू असून याच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सभा दणाणून सोडली आहे. यावेळी त्यांनी आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांच्यावर हल्ला चढवला आहे. अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीला कचऱ्याचा डबा {डसेटबिन) बनवल्याचा आरोप केला आहे.
निवडणुकीच्या काळात आश्वासनांची खैरात करणे ही एक गोष्ट झाली. पण, खोटारडेपणा करणे, ही गंभीर बाब मानली पाहिजे. खोट्या आश्वासनांमुळे मतदारांची दिशाभूल केली जाऊ शकते. तीन वेळा सत्तेत आलेल्या केजरीवाल ( Arvind Kejriwal ) यांच्या खोट्या आश्वासनांना जनता आता विटली आहे. त्यातच दिल्लीत योगी आदित्यनाथ यांच्या प्रचारामुळे आपला पराभव दिसू लागल्यामुळे हादरलेले, केजरीवाल आता भाजपवर खोटे आरोप करीत आहेत. Arvind Kejriwal's car attacked आपल्यावर हल्ला झाल्याची खोटीच अफवा उठवून, ते सहानुभूती मिळविण्याच्या प्रयत्नात आहेत.
Delhi Vidhansabha 2025 अरविंद केजरीवाल हे नवी दिल्ली मतदारसंघातून २० हजार मतांनी पराभूत होतील, असा दावा आता दिल्लीचे भाजप उमेदवार परवेश शर्मा यांनी केला. त्यांनी कागदोपत्री हा दावा केला आहे. संबंधित कागदपत्रातून त्यांनी अरविंद केजरीवाल यांना प्रचारासाठी दिल्लीच्या लोकांच्या दाराशी जाऊन प्रचार करावा लागेल असे त्यांनी कागदावर नमूद केले आहे.
माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर विदेशात ‘न्यू ईयर’ साजरे करण्यासाठी रवाना झालेले राहुल गांधी नुकतेच मायदेशी परतले. मग कुणी तरी त्यांना दिल्लीची निवडणूक तोंडावर आहे, आपण जागे व्हायला पाहिजे बरे, असे हलवलेले दिसते. विदेश दौर्याचा सगळा शीण अद्याप गेलेला नसतानाही, मग रडतखडत राहुल गांधींनी राजकीय तोफ डागायला घेतली. निवडणुका दिल्ली विधानसभेच्या म्हटल्यावर, सत्ताधार्यांवर तुटून पडण्याचा चंगच त्यांनी बांधला. मग काय, एका दगडात दोन पक्षी मारण्यासाठी राहुल गांधी चक्क मोदी आणि केजरीवाल यांची तुलनाच करुन
Arvind Kejriwal दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मद्य घोटाळ्याशी निगडीत मनी लाँड्रिंग प्रकरणामध्ये आम आदमी पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल आणि माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या अडचणीमध्ये वाढ होऊ लागली आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने अरविंद केजरीवाल आणि मनोज सिसोदियावर मद्य घोटाळ्याप्रकरणी संबंधित मनी लाँड्रिंगमध्ये सहभागाबद्दल प्रतिबंधक कायद्यांतर्गत अंतर्गत खटला चालवण्याची अंमलबजावणी केली आहे. याप्रकरणाचा हवाला एका वृत्तसंस्थेने बुधवारी दिला आहे.
delhi vidhansabha कोणता पक्ष विजयी होईल, याचा अंदाज बांधणे कठीण झाले आहे. या तीन पायांच्या शर्यतीत सध्या जरी, आम आदमी पक्ष पुढे दिसत असला, तरी आम आदमी पक्षासाठी ही निवडणूक जिंकणे ही अशक्यप्राय गोष्ट ठरणार आहे. ‘आप’ची जागा भाजप घेईल की काँग्रेस, इतकाच आता प्रश्न आहे.
आम आदमी पक्षाचे ( AAP ) सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीमधील झोपडपट्टीवासीयांवरील गत दहा वर्षांतील गुन्हे मागे घेण्याचा मुद्दा उपस्थित करत, अन्यथा “मी निवडणूकच लढवणार नाही,” असे विधान केले आहे. निवडणूक जवळ आली की, नवे मुद्दे काढणे, स्वतःला पीडित दाखवून लोकांची सहानुभूती मिळवण्यासाठी नौटंकी करणे, हे केजरीवाल यांचे नेहमीचे राजकारण झाले आहे, त्यात नावीन्य असे काहीच नाही. केजरीवाल यांना आलेल्या झोपडपट्टीवासीयांच्या पुळक्यामागचे राजकीय गणित समजून घेणेही गरजेचे आहे. दिल्लीमधील झोपडपट्टी हा एक मोठा मतपेटीचा
दिल्ली विधानसभेच्या निवडणुकांचे बिगुल वाजले असून, प्रचारसभा, दौरे यांना उधाण आलं आहे. दिल्लीमध्ये आम आदमी पक्ष, काँग्रेस, भाजप अशी तिरंगी लढत होणार असल्याची चर्चा आहे. अशातच आता केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी अरविंद केजरीवाल यांच्यावर टीका करत म्हटले की आज अण्णा हजारे यांनी दिल्लीतील लोकांपेक्षा जास्त पश्चाताप होत असेल केजरीवालांनी अण्णांसारख्या संत माणसाला पुढे आणून सत्ता हस्तगत केली. या केजरीवालांनी इतका भ्रष्टाचार केला की त्यांनी देशातील सर्व सरकारांचे रेकॉर्ड मोडले.
आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांच्या शीशमहालचा घोटाळा समोर आल्यानंतर, अनेक धक्कादायक गोष्टींचे खुलासे समोर येत आहेत. कॅगच्या अहवालानुसार दिल्ली सरकारच्या कथित मद्द घोटाळ्यामुळे सरकारच्या २ हजार कोटी रूपयांचे नुकसान झाले. या मद्द घोटाळ्यामुळे आम आदमी पक्षाच्या अनेक नेत्यांना तुरूंगवास भोगावा लागला. खुद्द अरविंद केजरीवाल यांनी त्यांच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला. सदर धोरण ज्यावेळेस न्यायालयीन अडचणींमध्ये सापडले, त्यावेळेस रद्द करण्यात आले.
दिल्ली विधानसभा निवडणूकीत अरविंद केजरीवाल जिंकतील, असा दावा काँग्रेसचे जेष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. तसेच काँग्रेस आणि आम आदमी पक्ष दिल्ली विधानसभा स्वतंत्र लढवणार असल्याचे संकेतही त्यांनी दिले.
(Delhi Assembly Elections 2025) दिल्ली विधानसभेची घोषणा झाली असून पुढील महिन्याभरात दिल्लीला नवा मुख्यमंत्री मिळणार आहे. यंदाची दिल्लीच्या सत्तेची खरी लढाई ही गेल्या १२ वर्षांपासून सत्तेत असलेला आम आदमी पक्ष (आप) आणि भाजप यांच्यामध्येच आहे.
सामान्य जनतेच्या आणि शोषितांच्या सेवेसाठी सत्ता राबविणारे नेते जनतेच्या पैशाची लूट करीत स्वत: किती विलासी जीवन जगतात, याची अनेक उदाहरणे इतिहासात आहेत. पण, लोकशाहीत अशी लूट होऊ शकत नाही, हा गैरसमजही केजरीवाल यांनी दूर केला. ‘कॅग’च्या ताज्या अहवालात त्यांच्या शीशमहालावर ( Sheesh Mahal ) ३३ कोटी रुपयांची उधळण केल्याचे सिद्ध झाले आहे.
Narendra Modi दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Narendra Modi) यांची खिल्ली उडवत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शीशमहल या मुद्द्यावरून टीका केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, मला शीशमहाल बांधता आला असता, मात्र मी गोरगरिबांसाठी घरे बांधली असे म्हणत त्यांनी केजरीवाल यांना उपरोधिक टोला लगावत धारेवर धरले आहे. ते दि: ३ जानेवारी रोजी दिल्लीच्या दौऱ्यावर असताना एका सभेत त्यांनी केजरीवाल यांना धारेवर धरले आहे.
(AAP) गेल्या दहा वर्षांपासून दिल्लीत आम आदमी पक्षाचे सरकार आहे. मात्र, आप सरकार आणि माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीच्या शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा ठपका केंद्रीय कृषीमंत्री शिवराज चौहान यांनी ठेवला आहे.
नवी दिल्ली : खोटी आश्वासने देणे आणि सरड्याप्रमाणे रंग बदलणे हेच दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि आम आदमी पक्षाचे (आप) वैशिष्ट्य आहे, असा टोला भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि खासदार सुधांशू त्रिवेदी ( Sudhanshu trivedi ) यांनी बुधवारी पत्रकारपरिषदेत लगावला आहे.
रेवडी वाटपाचा बादशहा’ असलेल्या ‘आप’चे संयोजक अरविंद केजरीवालांनी ( Arvind Kejriwal ) नवीन योजनेची घोषणा करीत दिल्लीच्या सरकारी तिजोरीवरच जणू ‘सर्जिकल स्ट्राईक’ केला आहे. कालच केजरीवालांनी मंदिरातील पुजारी आणि गुरुद्वारातील ग्रंथींसाठी ‘पुजारी ग्रंथी सन्मान योजना’ जाहीर केली. या योजनेअंतर्गत मंदिरातील पुजारी आणि गुरुद्वारांमधील ग्रंथींना मासिक १८ हजार भत्ता देण्याची तरतूद करण्यात आली आहे. एवढेच नाही तर आजपासून म्हणजेच दि. ३१ डिसेंबरपासून या योजनेसाठीची नोंदणीदेखील सुरु होणार असल्याची घोषणा त्यांनी केली. ‘आप’
दिल्ली विधानसभेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आम आदमी पक्षाच्या अरविंद केजरीवालांनी नवीन डाव टाकायाला सुरूवात केली आहे. माध्यमांशी बोलताना केजरीवाल म्हणाले की लोकांनी मला मतदान केले नाही, तरी सुद्धा मी यमुना नदी स्वच्छ करणार आहे असे केजरीवाल म्हणाले. मी राजकारणात केवळ मतपेटीच्या राजकारणासाठी आलो नसून,आता कुठे मला राजकारण कळायाला लागले आहे. असे प्रतिपादन केजरीवाल यांनी केले आहे.
नवी दिल्ली : “दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल ( AAP ) यांना ‘अॅण्टी नॅशनल’ म्हणणार्या काँग्रेसने २४ तासांत माफी मागावी, अथवा त्यांची ‘इंडी’ आघाडीतून हकालपट्टी घडवू,” असा इशारा दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांनी गुरुवार, दि. २६ डिसेंबर रोजी दिला आहे.