काँग्रेस पक्ष आणि त्यांची मुस्लीम तुष्टीकरणाची धोरणे हा विषय देशासाठी नवीन नाहीच. एकीकडे हिंदूंना सर्वधर्मसमभावाने वागण्यासाठी बाध्य करणार्या काँग्रेसला, गेल्या पाऊणशे वर्षांत मुस्लिमांच्या गळी सर्वधर्मसमभावाचे तत्त्व उतरवण्यात अपयशच आले. मुख्य प्रवाहात आणण्यासाठी अनेक खैरातींचे वाटप करून सुद्धा, भारतातील मुस्लीम काही केल्या सर्वधर्मसमभाव न्यायाने वागण्यास तयार नाही, हे आजची परिस्थिती.
Read More