‘अखंड भारता’चे नव्या संसदेत स्थापन केलेले भित्तीचित्र देशांतर्गत तसेच मित्रराष्ट्रांची काळजी वाढवणारे खरंतर अजिबात नाही. कारण, याबाबत भारताने आपली भूमिका स्पष्ट केली आहेच. नेपाळने ती समजून घेतली, पण पाकची ती समजून घेण्याची मुळी कुवतच नाही, हेच यावरुन पुनश्च सिद्ध झाले आहे.
Read More