Antioch

हिंदुत्वाच्या गाभ्यातच विश्वकल्याण समाविष्ट आहे, सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांचे प्रतिपादन

मुंबई : “हिंदुत्वाच्या गाभ्यातच विश्व कल्याण समाविष्ट आहे. आज जो काही विकास झाला, तो अपूर्णच राहिला आहे. किंबहुना, धर्म आणि राजकारणाच्या बाबतीतही धर्म आणि राजकारण या संकल्पनेला व्यवसाय बनवले गेले. संपूर्ण जग नास्तिक आणि आस्तिक अशा दोन विचारधारांमध्ये विभागले गेले. पुढे ते संघर्षाचा विषयही बनले. संसाधने अमर्यादित झाली, पण मार्ग सापडला नाही. त्यामुळे जग भारताकडे आध्यात्मिक शांतीच्या आशेने पाहात आहे,” असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत ( Mohanji Bhagwat ) यांनी केले.

Read More

गोतस्करी रोखण्यासाठी गेलेल्या बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांवर हल्ला!

मध्य प्रदेशातील दमोहमध्ये बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांवर गोवंश तस्करांनी हल्ला केल्याची घटना घडली आहे. बजरंग दलाचे कार्यकर्त्यांना ज्या कंटेनरमध्ये तस्करी झाल्याचा संशय होता. तो कंटेनर ताब्यात घेण्यासाठी गेल्यावर हल्ला झाल्याचा आरोप आहे. या हल्ल्यात हिंदू संघटनेचे तीन कार्यकर्ते जखमी झाले. या प्रकरणाची माहिती मिळताच हिंदू संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्यात गोंधळ घातला. २० ते २५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस पथके छापे टाकत आहेत. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. ही घटना दि.१९ फेब्रुव

Read More

आरोग्यावर व्याख्यान देताना प्राध्यापकाचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन!

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (आयआयटी, कानपूर) येथील वरिष्ठ प्राध्यापक समीर खांडेकर यांचे महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांच्या कार्यक्रमात आरोग्यावर व्याख्यान देताना हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ही घटना घडली तेव्हा ते एका माजी विद्यार्थ्यांच्या कार्यक्रमाला संबोधित करत होते. त्याचे शेवटचे शब्द होते, "तुमच्या तब्येतीची काळजी घ्या...." भाषणादरम्यान स्टेजवर पडल्यानंतर त्यांना रुग्णालयात नेण्यात आले, तेथे त्यांचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले. समीर खांडेकर हे ज्येष्ठ शास्त्रज्ञ होते आणि त्यांच्या न

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121