नवी दिल्ली येथे दि. ५ आणि ६ ऑक्टोबर, अशी दोनदिवसीय दहशतवादविरोधी परिषद पार पडली. या परिषदेचे आयोजन राष्ट्रीय तपास यंत्रणा(एनआयए)ने केले होते व या परिषदेचे उद्घाटन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करताना अमित शाह यांनी दहशतवादाविरोधी शून्य सहिष्णूता धोरणावर भर दिला. भारताच्या सुरक्षा यंत्रणांनी दहशतवाद्यांच्या बाबतीत (ruthless) ‘निर्दयी’ बनून दहशतवादविरोधी धोरण चोखपणे अमलात आणवे, जेणेकरून नव्या दहशतवादी संघटना निर्माणच होणार नाही, असे त्यांनी म्हटले. त्यानिमित्ताने या
Read More