Anand Sharma

'वचनपूर्ती न केल्यास भाजपचे जनआंदोलन'

विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांचा सरकारला इशारा

Read More

महाराष्ट्र राज्य दुष्काळमुक्त करण्याचा महत्वाकांक्षी प्रकल्प

महाराष्ट्र राज्य हे त्यातल्या बऱ्याच विभागांमध्ये पावसाची कमतरता आणि पाण्याचे दुर्भिक्ष असलेला प्रदेश म्हणून प्रसिद्ध आहे. एका बाजूला ठाणे आणि मुंबईसकटचा कोकण प्रांत आहे जिकडे वर्षाचे सरासरी पर्जन्यमान हे २५००-३००० मिमी असते. कोल्हापूरसारखा पश्चिम महाराष्ट्राचा प्रदेश आहे, जिथे वार्षिक पर्जन्यमान हे १०७० मिमी असते. महाबळेश्वरसारख्या प्रसिद्ध उंचावरच्या ठिकाणी पाऊस ५८२० मिमी असतो. (या वर्षी तिथे ७०५० मिमी इतका पाऊस पडला.) आणि एका बाजूला मराठवाडा, विदर्भ, आणि उत्तर महाराष्ट्रासारखी क्षेत्र आहेत, जिथे अनुक्रम

Read More

'हर घर को नल से जल' योजना : प्रत्येक घराला नळाद्वारे पाणी पुरवठा

मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली माहिती

Read More

महाराष्ट्राच्या माथ्यावरून दुष्काळाचा डाग पुसणार! :मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

राज्यात शेती व शेती संलग्न कामांसाठी दीड लाख कोटींचा निधी खर्च

Read More

दुष्काळावर मात : सरकार राज्यात कृत्रिम पाऊस पाडणार

राज्यात उद्‌भवलेल्या तीव्र दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी पाण्याच्या उपलब्धतेसाठी आवश्यक त्या सर्व तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असून पर्जन्यवाढीसाठी एरियल क्लाऊड सीडिंगची (Arial Cloud Seeding) उपाययोजना करून कृत्रिमरित्या पाऊस पाडण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. राज्यात कमी पाऊस पडल्याने यंदा दुष्काळी परिस्थ‍िती असून बहुतांशी भागांमध्ये पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली आहे. अशा वेळी पर्जन्यमानात वाढ होणे आवश्यक आहे. त्यासाठी शासनाच्या पातळीवर विविध

Read More

दुष्काळाबाबत राज ठाकरेंनी राष्ट्रवादीला जाब विचारावा : शिवसेनेचे प्रत्युत्तर

दुष्काळी कामांवरून प्रश्न उपस्थित करणार्‍या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना शिवसेनेने प्रत्युत्तर दिले आहे. “जलसिंचन झाले तरी दुष्काळ कसा? हा प्रश्न राज ठाकरे यांनी सध्या ते ज्यांच्या मांडीला मांडी लावून बसले आहेत त्या राष्ट्रवादीला विचारावा,” असे विधानपरिषदेतील शिवसेनेचे गटनेते अनिल परब यांनी सांगितले. राज ठाकरे यांनी सोमवारी ठाण्यात दुष्काळावरून राज्य सरकारवर हल्ला चढवला होता. २९ हजार गावात दुष्काळ जाहीर झाला, मग सिंचनाबाबत काय कामे केली असा प्रश्न राज यांनी उपस्थित केला होता.

Read More

दोन घोट पाण्यासाठी दोन किमीची चढाई

नामपाड्यात पाण्यासाठी जीवाशी खेळ

Read More

शरद पवार करताहेत दुष्काळाचे राजकारण

महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची टीका

Read More

धक्कादायक : मुंबईत जुलैपर्यंत पुरेल एवढाच पाणीसाठा

पाणी कपात न करण्याचा निर्णय

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121