विविध पुरस्कार आणि सन्मान मिळवणारे रत्नाकर गुरुजी आजच्या तरुणाईला संदेश देताना, समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो, तेव्हा काळ-वेळ व पैसा-अडका याचा विचार न करता, मदतीसाठी धावून जाण्याचा सल्ला देतात. अशा या तीन चाकावरील समाजसेवी रत्नाकराला दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या शुभेच्छा!
Read More