जम्मू-काश्मीर रिकॉन्सिलिएशन फ्रंटचे अध्यक्ष संदीप मावा यांनी श्रीनगरमधील हुर्रियत कार्यालयाच्या गेटवर तिरंगा फडकवला आहे. मावा यांनी फुटीरतावादी गट असलेल्या ऑल पार्टी हुर्रियत कॉन्फरन्स (एपीएचसी) च्या गेटवर दोन राष्ट्रध्वज लावले आहेत.भारताचा ७५ वं स्वातंत्र्य दिन दि. १५ ऑगस्ट रोजी देशभरात साजरा केला जाईल.
Read More
इस्लामिक सहकार्य संघटनेकडून होणाऱ्या इस्लामाबाद येथील परिषदेसाठी काश्मीर मधील फुटीरतावादी हुर्रियत कॉन्फरन्सला आमंत्रण देण्यात आले आहे. संघटनेच्या या भारत विरोधी भूमिकेबद्दल भारताने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे
बेकायदा कारवाया प्रतिबंधक कायद्याअन्वये (यूएपीए) हुर्रियत कॉन्फरन्सच्या सर्व संघटनांवर कारवाईचे संकेत
दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी दोन सरकारी कर्मचाऱ्यांना जम्मू-काश्मीर प्रशाशनाने दणका दिला आहे. कारागृह उपाधिक्षक फिरोज अहमद लोन आणि बीजबेहाडाच्या गर्ल्स हायर सेकंडरी शाळेचे मुख्याध्याक जावेद अहमद शाह,यांना दहशतवाद्यांशी संबंध ठेवल्याबद्दल बडतर्फ करण्यात आली असून कलम ३११(२) अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे.
आज इमॅन्युएल मॅक्रॉन इस्लाम जगावरील संकट असल्याचे म्हणताना दिसतात, उद्या त्यांच्या शेजारच्या देशांचे राष्ट्रप्रमुखही याच निष्कर्षावर येतील. तेव्हा मात्र, धर्माच्या नावाखाली चाललेले इस्लामी कट्टरपंथीयांचे सर्वच धंदे थांबतील, तसेच कितीही बिकट परिस्थितीत असला तरी कोणत्याही इस्लामी शरणार्थ्याला कोणीही आपल्या देशात प्रवेश देणार नाही.
आपल्याच फुटीरतावादी सहकार्यांवर धार्मिक शिकवणुकीचा चुकीचा अर्थ लावल्याचा गिलानीने केलेला आरोप म्हणजे ‘सौ चुहे खा के बिल्ली चली हज को’ या प्रकारातला आहे. त्यात केंद्र सरकारला ‘हुर्रियत’चे नवे नेतृत्वही कसे नेस्तनाबूत करता येईल, याची काळजी घ्यावी लागणार आहे.
हुर्रियत कॉन्फरन्स (जी) चे अध्यक्ष सय्यद अली शाह गिलानी यांच्या निधनाची अफवा
एकीकडे आधी काश्मीरमधील फुटीरतावादी नेत्यांशी चर्चा करायची आणि त्यानंतर भारताच्या अंतर्गत कारभारात हस्तक्षेप करण्याची मुळीच इच्छा नाही, असं वक्तव्य पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह महम्मद कुरेशी यांनी केलं.
काश्मीरमध्ये भारतीय सेनेच्या जवानांना चकमकीच्या काळात मागून धोंडे मारणारे दगडफेके आणि इथे शहरी भागातल्या नक्षली व जिहादी विरोधातल्या कायदेशीर कारवाईत अडथळे उभे करणाऱ्यात नेमका काय फरक आहे?
काश्मिरी जनतेनी आजचा दिवस संपूर्ण राज्यामध्ये 'काळा दिवस' म्हणून पाळावा आणि सर्व ठिकाणी कडकडीत बंद पाळावा, असे आवाहन हुरियत कॉन्फरन्सने केले आहे.