जम्मू-काश्मीरला आता काही विशेषाधिकार राहिले नाहीत, हे त्यांच्या लक्षात येत नाही किंवा लक्षात येऊनही ते वेड पांघरून पेडगावला जात आहेत. देशातील बदलते वारे लक्षात घेऊन गुलाम नबी आझाद यांनी, ‘कलम ३७०’ आता पुन्हा येऊ शकत नाही, असे जे वक्तव्य केले त्यापासून काही बोध घेण्याची अब्दुल्ला आणि ‘गुपकार गँग’ची तयारी दिसत नाही. फारूख अब्दुल्ला यांच्यासारख्या नेत्यांचे शेपूट वाकडे ते वाकडेच असल्याचे दिसून येत आहे.
Read More