Chinmay Krishna Das Prabhu बांगलादेशात सत्तापालटानंतर हिंदूंवरील अन्याय अत्याचार थांबायचे नाव घेत नाहीत. बांगलादेशात सध्या मोहम्मद युनूस यांचे अंतरिम सरकार आहे. काही दिवसांआधी बांगलादेशातील सरकारने इस्कॉन टेंपलचे साधू चिन्मय कृष्ण दास प्रभू यांना चितगाव येथील न्यायालयाने जामीन नाकारला. चिन्मय कृष्ण दास प्रभू हे चितगाव येथील पुंडरिक धामचे प्रमुख आहेत.
Read More
पुष्पा २ हा सिनेमा चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाल्यापासून रोज नवे विक्रम करतो आहे. प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारा पुष्पा मात्र आता चांगलाच अडचणीत येणार असल्याचे दिसते आहे. तेलंगणाच्या विधानसभेत बोलताना एआयएमआयएमचे आमदार अकबरुद्दीन ओवेसी यांनी अभिनेता अल्लू अर्जुनवर गंभीर आरोप केला आहे.
राज्यात विधानसभा निवडणुकीची धामधूम आहे. विरोधक आणि सत्ताधारी पक्षातील नेते एकमेकांवर आरोप करत आहेत. अशातच सध्या संभाजीनगर येथे एका बॅनरची चर्चा आहे. संभाजीनगर येथे भाजप विरूद्ध एमआयएममध्ये टक्कर आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बॅनरबाजी करत १५ मिनिटांचे शंभर टक्के मतदान करा असे उत्तर देण्यात आहे.
Akbaruddin Owaisi एमआयएम आमदार अकबरुद्दीन ओवैसी (Akbaruddin Owaisi) यांनी १५ मिनिटांचा संदर्भ देत उल्लेख केला. प्रचाराच्या वेळेचा संदर्भ देत ओवैसी म्हणाले की, १० वाजून ४५ मिनिटांची वेळ आहे, यामध्ये अजून १५ मिनिटे शिल्लक आहेत. यावेळी उपस्थितांना संबोधित करत असताना ते म्हणाले की, अरे जरा धीर धरा, १५ मिनिटे बाकी आहेत. ना ती आम्हाला सोडते ना ती मला सोडते, असे वक्तव्य अकबरुद्दीन ओवैसी यांनी केले. या वक्तव्यामुळे राज्यातील राजकारण तापणार असल्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणुकच्या पार्श्वभूमीवर ते छत्रपती संभाजीनगर
मध्य प्रदेशातील प्रभू श्रीराम मंदिरात तीन मुस्लिम व्यक्तींनी जबरदस्तीने नमाज पठण केल्याची घटना घडली आहे. रुस्तम, अकबर आणि बाबू खान अशी आरोपींची नावे असून त्यांचे वय हे ६५ ते ८५ दरम्यान आहे. पोलिसांनी या तिघांविरुद्ध एफआरआय नोंदवून त्यांना ताब्यात घेतले, मात्र नंतर त्यांना नोटीस देऊन सोडून देण्यात आले. ही घटना शनिवारी २६ ऑक्टोबर २०२४ घडली. हे कृत्य त्यांच्या धार्मिक भावना दुखावणारे असल्याचे सांगत स्थानिक हिंदू समुदायाने कठोर कारवाईची मागणी केली.
Stone Pelting Ganesh Murti उत्तर प्रदेशातील लखनऊ येथील गणेश मंडळावर अल्पवयीन कट्टरपंथींना मध्यस्ती करत गणेश मंडळांवर दगडफेक करण्यास सांगितले गेले. ही घटना १० सप्टेंबर रोजी घडली असून यावेळी काहींनी देवाच्या मूर्तीसमोरील कलश तोडल्याचे कृत्य केले. यावेळी कट्टरपंथींनी अल्लाहू अकबर अशा घोषणा दिल्या होत्या. यावेळी हिंदूंनी घडलेल्या घटनेविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलीस पुढील तपास सुरू आहे.
तेलंगणात चक्क २१ कुत्र्यांना गोळ्या घालून ठार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सदर घटनेचा तपास तेलंगण पोलिसांकडून करण्यात येत असून या गोळीबारात ५ कुत्रेही जखमी झाले आहेत. दरम्यान, या घटनेच्या दिवशीच स्थानिक आमदार अकबरूद्दीन औवेसी यांनी भटक्या कुत्र्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी विधानसभेत भाषण केले होते.
चाणक्यपुरी भागातील इस्त्राइलच्या दुतावासाजवळ मोकळ्या स्थितीत असलेल्या एका प्लॉटमध्ये स्फोट झाल्याची घटना २६ डिसेंबर २०२३ च्या संध्याकाळी घडली. स्फोटानंतर दिल्ली पोलिसांनी घटनास्थळ गाठले आणि येथून एक पत्र जप्त केले. त्यात जिहाद, अल्ला हू अकबर आणि गाझामध्ये सुरू असलेल्या युद्धाचा उल्लेख आहे. स्फोटाची माहिती मिळताच दिल्ली पोलीस बॉम्बशोधक पथक आणि फॉरेन्सिक टीमसह घटनास्थळी पोहोचले.
’दीप’ रागाच्या गायनाने राजा विक्रमादित्याच्या अंगाचा विलक्षण तर नव्हेच; पण साधा दाहसुद्धा झाला नव्हता. तो दाह शांत करण्याकरिता त्याला कोणत्या राजकुमारीच्या मेघ रागाची आवश्यकता नव्हती. मियाँ तानसेनने ‘दीपक’ राग गायिला; पण त्यात त्याच्या देहाचा अतिशय दाह झाला. तो दाह त्याच्या कोण्या प्रेयसीने मेघ राग गाऊन पर्जन्याने शांत केला, असे म्हणतात. राजा विक्रमादित्याचा ‘दीपक’ राग गायनाने अंगाचा मुळीच दाह झाला नाही. लेखकाचाही असाच स्वतःचा थोडा अनुभव आहे. मग राजा विक्रमादित्याचा ‘दीपक’ राग कोणता? तो खरा की खोटा?
नॅशनल कॉन्फरन्सच्या एका खासदाराला भारतीय राज्यघटनेशी एकनिष्ठ राहण्याची आणि काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग असल्याचे मान्य करणारी शपथ घेणारे प्रतिज्ञापत्र सादर करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाला द्यावा लागावा, यावरून त्या राजकीय पक्षाची मानसिकता काय आहे, त्याची कल्पना येते. आता हा पक्ष आणि त्याचे नेते अब्दुल्ला हे ‘संविधान वाचविण्यासाठी’ विरोधी पक्षांच्या ‘इंडिया’ या गटात सहभागी झाले आहेत, हा क्रूर विनोदच म्हणावा लागेल.
भारतीय राज्यघटनेतील कलम ३७० रद्द करण्याला आव्हान देणारे याचिकाकर्ते आणि नॅशनल कॉन्फरन्सचे लोकसभा खासदार अकबर लोन यांना सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी भारतीय राज्यघटनेशी निष्ठेची शपथ घेण्याचे सांगून जम्मू – काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे, असे प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
हिंदी चित्रपटसृष्टीचे सुप्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांनी बुधवार दि. २ ऑगस्ट रोजी रायगड जिल्ह्यातील कर्जत-चौकफाटा येथे त्यांनीच उभारलेल्या एन.डी. स्टुडिओत गळफास घेत त्यांनी आत्महत्या केली. आहे. त्यांच्या निधनामुळे चित्रपटसृष्टी हादरली आहे. दरम्यान, या एनडी स्टुडिओवर जप्तीची टांगती तलवार होती. दरम्यान देसाई यांनी आत्महत्या का केली? असा प्रश्न उपस्थित होत असताना देसाईंवर मोठे कर्ज होते असे वृत्त समोर येत आहे.
हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांचे बुधवार दि. २ ऑगस्ट रोजी निधन झाले. कर्जत येथे त्यांनी उभारलेल्या एन.डी स्टुडिओमध्ये त्यांनी गळफास घेत आत्महत्या केली. ‘लगान’, ‘स्वदेस’, ‘जोधा अकबर’ अगदी अलिकडचा ‘पानिपत’ अशा अनेक चित्रपटांचे त्यांनी कलादिग्दर्शन केले होते. जे. जे. स्कूल ऑफ आर्ट आणि रहेजा स्कूल ऑफ आर्ट्समधून शिक्षण घेतलेल्या नितीन देसाईंनी दादासाहेब फाळके चित्रपटनगरीतून काम करण्यास सुरुवात केली. नितीश रॉय या प्रसिध्द कलादिग्दर्शकाच्या हाताखाली त्यांनी पहिल्यांदा १९८७ स
भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना धमकी दिल्याप्रकरणी धक्कादायक माहिती समोर आली आहे. बेळगाव तुरुंगात बंद असलेला दहशतवादी संघटनेचा सदस्य अकबर पाशा याच्या सांगण्यावरूनच जयेश कांथा उर्फ शाकीरनं गडकरी यांच्या कार्यालयात धमकीचा फोन केल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी नागपूर पोलीस अधिक चौकशी करणार आहेत.
‘इन्स्टाग्राम’ या समाजमाध्यमावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी आक्षेपार्ह मजकूर, छायाचित्र प्रसारित होत असल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच समोर आला आहे. याप्रकरणी शिवसेनेच्या नंदुरबार जिल्हा संपर्क संघटक पर्णिता पोंक्षे यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे ठाण्यातील कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शरद पवार कायमच आपला मराठी बाणा आणि अभिमान दाखवत असतात. आपण कायम धर्मनिरपेक्ष कसे आहोत हे दाखवत ते फिरत असतात. ही एवढी सगळी मेहनत करून सुद्धा त्यांचे खरं प्रेम कुणावर आहे हे दिसून येतं. आणि कधीकधी असं पोटातलं ओठावर आल्याशिवाय राहत नाही
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रेषित मोहम्मद यांच्यावरील वादग्रस्त विधानामुळे अडचणीत सापडलेल्या नुपूर शर्मांचे समर्थन केले आहे. शर्मा यांची बाजू घेताना "नुपूर शर्मा जे बोलल्या होत्या, झाकीर नाईकनेही तेच सांगितले होते". "पण नाईकने माफी मागावी अशी कोणीही मागणी केलेली नव्हती", असे विधानकरून त्यानंतर राज ठाकरे यांनी एआयएमआयएमचे आमदार अकबरुद्दीन ओवेसी यांच्यावर ठाकरी भाषेत तोफ डागली.
जन्नत अलिमा हिने जे द्वेष पसरविणारे, स्फोटक भाषण केले, ते लक्षात घेता तिला राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली अटक करावी, अशी मागणी हिंदू मुन्ननीचे नेते कुत्रलानाथन यांनी केली आहे. जन्नत अलिमा हिच्या स्फोटक भाषणाबद्दल हिंदू मुन्ननीच्या या नेत्याने पोलिसांमध्ये तक्रारही नोंदविली आहे. ‘एसडीपीआय’ने नुपूर शर्मा हिचा आणि निदर्शकांविरुद्ध कडक कारवाई केल्याबद्दल योगी आदित्यनाथ यांचा निषेध करण्यासाठी या सभेचे आयोजन केले होते. त्यावेळी अलिमा हिने ही धमकी दिली.
''कुत्ता भी ना पेशाब करेगा औरंगजेब की पेहेचानपर'', असं म्हणत, महाराष्ट्र विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांच्यावर निशाणा साधला. "असदुद्दीन ओवेसी जाऊन औरंगजेबला त्याच्या थडग्यावर श्रद्धांजली वाहतात याची त्यांना लाज वाटली पाहिजे.
आपण या देशाचे राज्यकर्ते होतो आणि ब्रिटिशांनी हा देश आपल्या ताब्यातून घेतला आहे, त्यामुळे आपणच त्याच्यावर राज्य करण्याच्या लायकीचे आहोत, अशी ही विकृत मानसिकता आहे. झाकीर नाईक वगैरे सारखे धर्मांध ही भावना जोपासायला मदत करतात आणि संजय राऊतांसारखे बिनबुडाचे लोक त्यातून आपल्या राजकीय पोळ्या भाजत राहातात.
ओवेसींना चांगलेच माहित आहे की जरी ते औरंगजेबाच्या कबरीसमोर नतमस्तक झाले तरी ते महाराष्ट्रात उजळ माथ्याने फिरु शकतील, राज्यातील सत्ताधारी शिवसेनेचे हिंदुत्व हे नामर्दांचे हिंदुत्व आहे" अशा शब्दांत भाजप आमदार नितेश राणे यांनी अकबरुद्दीन ओवेसींच्या औरंगजेबाच्या कबरी समोर नतमस्तक होण्यावरून सरकारला फटकारले आहे
एमआयएमचे आमदार अकबरुद्दीन ओवेसी हे त्यांच्या औरंगाबाद दौऱ्यात औरंगजेबाच्या कबरीसमोर नतमस्तक झाले. अकबरुद्दीन सध्या औरंगाबाद दौऱ्यावर आहे. याच दौऱ्याची सुरुरवात त्यांनी औरंगजेबाच्या चरणी नतमस्तक होऊन केली आहे
"खुलदाबादमध्ये अनेक महापुरुषांच्या दर्गा आहेत. त्याचप्रमाणे औरंगजेबाचीही आहे. इथे कोणीही आलं तरी ते औरंगजेबाच्या कबरीचं दर्शन घ्यायला अवश्य जातात. त्यामुळे यातून वेगळा अर्थ काढायची काही गरज नाही.", असे एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांचे म्हणणे आहे. एमआयएम तेलंगणाचे आमदार अकबरुद्दीन ओवैसी गुरुवारी (दि. १२ मे) खुलदाबाद येथे असलेल्या औरंगजेबच्या कंबरीचे दर्शन घेण्यासाठी गेले असता त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते.
‘मोडेन पण वाकणार नाही’ हा बाणा जीवनभर जपून, महाराणा प्रतापांनी अकबराचे मांडलिकत्व कधीच पत्करलं नाही. सरदार मानसिंहसह अनेक सरदार हे महाराणा प्रताप यांच्याशी बोलणी करण्यासाठी अकबराने पाठविले. परंतु, सर्वच जण आल्या वाटेनं खाली हात परतले. अशा अकबरालाही धडकी भरवणार्या महाराणा प्रताप यांचा जन्म ९ मे, १५४० रोजी कुंभलगड येथे झाला अन् हिंदुत्वाचा रक्षणकर्ता, क्रांतिसूर्यच जणू उदयास आला
इस्लाम सोडल्यानंतर अवघ्या महिन्याभरात मल्याळम दिग्दर्शक अली अकबर यांनी आता अधिकृतपणे हिंदू धर्म स्वीकारला आहे. १० डिसेंबर रोजी अली अकबरने घोषणा केली होती की तो इस्लाम सोडत आहे आणि यापुढे त्याला रामसिंहन म्हणून ओळखले जाईल. गुरुवारी त्यांनी औपचारिकपणे धर्मपरिवर्तन केल्याची घोषणा करण्यात आली.
मल्याळम दिग्दर्शक अली अकबर आणि त्यांच्या पत्नीने इस्लामचा त्याग करत हिंदू धर्म स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे.
धर्मनिरपेक्षतेच्या आडून हिंदूंच्या विरोधात षड्यंत्रे रचली जात होती, पण आता त्याचा पर्दाफाश करण्यापर्यंत देशातले दर्शक पोहोचले आहेत. हिंदूंना बदनाम करणार्यांच्या चेहर्यावरचा बुरखा फाडला जात असून त्यांना त्यांची जागाही दाखवली जात आहे. त्याची आताच्या काळातील निवडक उदाहरणे पाहिली तरी हे नेमके कसे सुरु आहे, हे समजू शकेल.
आपल्यामागे फिरणारे समर्थक जसेच्या तसे सांभाळून ठेवायचे तर त्यांच्या मना-मेंदूत प्रामुख्याने हिंदूंबद्दल द्वेष भिनवणे, हे एमआयएमचे नि त्याच्या म्होरक्यांचे पहिले व एकमेव काम! जेणेकरून मुस्लीम समाज केवळ धार्मिक विद्वेषातच आकंठ बुडालेला राहावा, विकासाची दारे त्याच्यासाठी कधीही उघडली जाऊ नये नि त्यातूनच तो आपल्यामागे गुलामासारखा फिरत राहावा, ही यांची मानसिकता.
नुकताच देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने शेकडो वर्षांपासूनचा अयोध्येतील श्रीरामजन्मभूमीचा वाद निकालात काढला. परंतु, तेव्हापासून ओवेसी बंधूंच्या तोंडातून त्या विरोधात वक्तव्ये येत गेली, ती अर्थातच न्यायालयीन निवाड्याचा सन्मान करणारी अजिबातच नव्हती.
दिल्लीतील सर्वात चर्चिली जाणारी वस्तू म्हणजे महाराष्ट्र सदन. यानंतरच आता दिल्लीतील अकबर रोडवर गुजरात भवनची नवी आकर्षक वास्तू उभारण्यात आली आहे. विशेष म्हणजे ही वस्तू अवघ्या २ वर्षात उभारण्यात आली आहे. २ सप्टेंबर रोजी गणेशचतुर्थीला पंतप्रधान मोदींच्या हस्ते या वास्तूचे उदघाटन करण्यात येणार आहे.
इंटरनॅशनल नार्कोटिक्स कंट्रोल बोर्डाच्या (INCB) सदस्यपदी भारताच्या जगजित पोवाडीया यांची फेरनिवड झाली
'मी टू' प्रकरणात माजी केंद्रीय मंत्री एम.जे.अकबर यांच्याविरोधातील आरोप सिद्ध न झाल्याने पत्रकार प्रिया रमानी यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. एम.जे.अकबर यांनी या प्रकरणी मानहानीचा खटला दाखल करत प्रिया रमानी यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती.
नॅशनल कॉन्फरन्सचे नेते मोहम्मद अकबर लोन पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. पाकिस्तान जिंदाबादचे नारे लावल्याचे त्यांचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्याप्रमाणात व्हायरल होत आहेत
अभिनेता जॉन अब्राहमच्या ‘RAW- रोमियो अकबर वॉल्टर’ या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धादरम्यानच्या कालखंड या सिनेमात दाखवण्यात आला आहे.
पप्पू पॉलिस्टर यांना १९९० मधील 'स्वॉर्ड ऑफ टिपू सुलतान'च्या भूमिकेसाठी मिळाला होता राष्ट्रीय पुरस्कार
बलुचिस्तानच्या स्वातंत्र्यासाठी करण्यात आलेल्या सशस्त्र संघर्षाला प्रदीर्घ इतिहासही आहे. अब्दुल करीम आगा खान यांच्यापासून ते नवाब अकबर खान बुगती यांच्यापर्यंत या संघर्षाच्या नायकांनी इथे महत्त्वपूर्ण भूमिका निभावली.
तेलंगणा विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान प्रचार करत असताना ओवेसी बंधूंची जीभ घसरली आहे. एमआयएमचे खासदार असदद्दुीन ओवेसी यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर टीका केली होती. मात्र, अकबरुद्दीन ओवेसी यांनी प्रक्षोभक भाषण देत थेट पंतप्रधानांबद्दल अपशब्द काढल्याने सर्व स्तरातून संताप व्यक्त करण्यात येत आहे.
नरेंंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून केंद्र सरकारने गरीब आणि उपेक्षित जनताच विकासाच्या केंद्रस्थानी ठेवून कार्यक्रम आखले गेल्याचे त्यांनी सांगितले.
मुघल राज्याची स्थापना होण्यापूर्वी बाबर काबूलचा प्रशासक होता. त्याचे वडील उमर शेख मिर्जा फरगणा प्रांताचे प्रशासक होते. उमर शेख मिर्जा हे तैमूरचे पाचवे तर आई चंगेज खानाच्या मंगोल वंशाची १४ वी वंशज होती.
संयुक्त राष्ट्रातील कायमचे भारतीय राजदूत सय्यद अकबरुद्दिन यांचे ट्वीटर हॅन्डल तुर्की आणि पाकिस्तानी हॅकर्सद्वारे हॅक केले गेले होते.