‘सायकल चालवा, प्रदूषण टाळा’ असा संदेश देत, सायकलवरून १६ हजार किमी प्रवास करणार्या महेंद्र पोपट निकम यांच्याविषयी..
Read More
बीडच्या जिल्हा व सत्र न्यायालयात मस्सोजोग येथील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सुनावणी मंगळवार ३ जून रोजी पार पडली. यावेळी या घटनेतील मुख्य आरोपी वाल्मिक कराड याने मला मकोकातून दोषमुक्त करा, असा युक्तीवाद केला आहे. दरम्यान, सरकारी पक्षाचे वकील उज्वल निकम यांनी याबाबत महत्वपूर्ण माहिती दिली आहे.
बीड जिल्हा सत्र न्यायालयात मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सुनावणी पार पडली. यावेळी आरोपी वाल्मिक कराडची संपत्ती जप्त करण्याबाबत न्यायालयात अर्ज करण्यात आल्याची माहिती विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांनी दिली आहे.
(Santosh Deshmukh Case Hearing) संतोष देशमुख हत्या प्रकरणी आज दि. २६ मार्च रोजी बीड सत्र न्यायालयात जिल्हा न्यायाधीश व्यंकटेश पाटवदकर यांच्यासमोर सुनावणी पार पडली आहे. यावेळी सरकारी वकील उज्ज्वल निकम सुनावणीसाठी न्यायालयात हजर होते. तसेच या प्रकरणातील आरोपींना व्हिडिओ कॅान्फरन्सिंगच्या माध्यमातून सुनावणीसाठी बीड सत्र न्यायालयात हजर करण्यात आले होते.
( Santosh Deshmukh Case Hearing Updates ) संतोष देशमुख हत्या प्रकरणी बीडच्या सत्र न्यायालयात २६ मार्चला रोजी सुनावणी पार पडली. या प्रकरणातील आरोपींना व्हिडिओ कॅान्फरन्सिंगच्या माध्यमातून सुनावणीसाठी बीड सत्र न्यायालयात हजर करण्यात आले होते. जिल्हा न्यायाधीश व्यंकटेश पाटवदकर यांच्यासमोर युक्तिवाद करताना विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी केस आरोपनिश्चितीसाठी तयार असल्याचे म्हटले. यावर आरोपींच्या वकीलांनी युक्तिवाद करत आरोपनिश्चितीस विरोध दर्शवला आहे.
आमदार शेखर निकम यांची अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया
संपूर्ण राज्यभरात खळबळ उडालेल्या बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. या प्रकरणात सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबद्दलची माहिती दिली.
मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची तर बाळासाहेब कोल्हे यांची सहाय्यक विशेष सरकारी वकिल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानंतर आता उज्ज्वल निकम यांनी यावर पहिली प्रतिक्रिया दिली.
उज्वल निकम यांच्या नियूक्तीवर राजकारण करणे म्हणजे कुठेतरी गुन्हेगारांना मदत करण्यासारखे आहे. त्यामुळे त्यांच्या नियूक्तीवर कुणीही राजकारण करू नये, असे वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. शुक्रवार, १७ जानेवारी रोजी त्यांनी नागपूर येथे माध्यमांशी संवाद साधला.
(Adv. Ujjwal Nikam) कल्याण पूर्व परिसरात एका १२ वर्षीय मुलीची अत्याचार करून हत्या करण्यात आली आहे. या प्रकरणाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर दखल घेतली असून, पीडितेची बाजू मांडण्याची जबाबदारी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्यावर देण्यात आली आहे. तसेच ठाणे पोलीस आयुक्तांना ३० दिवसांत दोषारोपपत्र दाखल करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. पीडित मुलगी माझ्या मुलीसारखी आहे. त्यामुळे तिला न्याय मिळवून देण्याची जबाबदारी माझी आहे. दोषींना ४ महिन्यांत कठोर शिक्षा दिली जाईल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगित
मुंबई : विधानसभा निवडणुकीत विजयी झालेल्या उमेदवारांना विधिमंडळ सदस्यत्वाची शपथ देण्यासाठी दि. ७ डिसेंबर रोजीपासून विशेष अधिवेशन बोलावण्यात आले. मात्र, विविध पक्षांतील आठ आमदारांनी ( MLA ) निर्धारित वेळेत शपथ घेतली नसल्याचे समोर आले आहे. ते जोपर्यंत शपथ घेत नाहीत, तोपर्यंत त्यांना सभागृहाच्या कामकाजात सहभागी होता येणार नाही.
मुंबई : ‘विवेक पार्क फाऊंडेशन’द्वारा संचालित ‘पॉलिसी अॅडव्होकसी रिसर्च सेंटर’ (पार्क) तर्फे नुकताच तयार करण्यात आलेला पॉक्सो कायदा, २०१२च्या ( POCSO Act ) सद्यस्थिती आणि आवश्यक जनजागृतीविषयीचा सविस्तर अहवाल ‘पद्मश्री’ अॅड. उज्ज्वल निकम यांना आज पार्कचे संस्थापक-संचालक किरण शेलार यांनी सोमवार, दि. १८ नोव्हेंबर रोजी सादर केला. यावेळी पार्कच्या मुग्धा महाबळ-वहाळकर, अॅड. नियती शेंडगे आदी उपस्थित होत्या. ‘लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण कायदा २०१२’ अर्थात पॉक्सो कायद्याबाबत आज समाजात असलेल्या जागृतीबाब
Ujjwal Nikam वर्षाताई गायकवाड यांनी गेल्या बारा वर्षांमध्ये काही काम केले नाहीतरीही चालेल, मात्र ज्यांचा तुम्ही पराभव केला. ते तुमच्याविरोधात गेल्या पाच वर्षे काम करत होते, असे प्रतिपदन कट्टरपंथीने केले आहे. नुकतीच लोकसभा निवडणूक पार पडली. त्या निवडणुकीत काँग्रेस खासदार वर्षा गायकवा़ड विरूद्ध शिवसेना नेते आणि वकील उज्ज्वल निकम यांच्यात लढत झाली होती. या लढतीनंतरचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Badlapur School Sexual Case बदलापूरात झालेल्या मुलींवर लैंगिक अत्याचाराप्रकरणी (Badlapur School Sexual Case) देशातील प्रतिष्ठित वकील उज्ज्वल निकम पीडितेची बाजू मांडण्यासाठी न्यायालायत प्रतिनिधीत्व करणार आहे. देशाच्या एनडीए सरकारने लहान मुलींवर झालेल्या लैंगिक आत्याचाराविरोधात उज्ज्वल निकम लहान मुली आणि त्यांच्या कुटुंबाला न्याय मिळवून देणार आहेत. याप्रकरणाने राज्यभरात संतापाची लाट आहे. यामुळे आंदोलकांनी बदलापूर लोकल रेल्वेरूळावर ठिय्या दर्शवला आहे. याप्रकरणात २०० हून अधिक आंदोकांवर गुन्हे दाखल केले आहेत.
देशाच्या विकास, समृद्धी आणि संपन्नतेचं आमचं व्हिजन
भाजपने आयत्यावेळी उज्ज्वल निकम यांच्यासारखा आश्वासक चेहरा रिंगणात उतरवल्यामुळे काँग्रेस आधीच टेन्शनमध्ये असताना, उत्तर मध्य मुंबईत 'एमआयएम'च्या एन्ट्रीमुळे त्यांची डोकेदुखी आणखी वाढली आहे. दिग्गजांनी साथ सोडल्यानंतर केवळ मुस्लिम मतांचा आधार होता. आता त्यांचेही विभाजन होणार असल्याने काँग्रेसच्या चाकातील हवाच निघून गेली आहे.
मी राजकारणात आल्याने काँग्रेसच्या पायाखालची वाळू सरकली आहे, अशी टीका जेष्ठ कायदेतज्ज्ञ आणि मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघाचे महायूतीचे उमेदवार उज्वल निकम यांनी केली आहे. उज्वल निकम शुक्रवारी शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी ते टीव्ही ९ मराठी या वृत्तवाहिनीशी बोलत होते.
जेष्ठ वकील उज्वल निकम यांनी आपल्या विशेष सरकारी वकील पदाचा राजीनामा दिल्याचे सांगण्यात येत आहे. उज्वल निकम यावेळी लोकसभेच्या रिंगणात उतरले आहेत. त्यांना महायूतीकडून भाजपने उत्तर मध्य मुंबई लोकसभेची उमेदवारी दिली आहे.
उज्वल निकम यांच्या उमेदवारीबाबत प्रकाश आंबेडकरांनी मोठं वक्तव्य केलं आहे. उज्वल निकम यांच्यावर कुणीही आक्षेप घेऊ शकत नाही. त्यांच्यामुळे लोकांना एक चॉईस मिळतो, असं वक्तव्य प्रकाश आंबेडकरांनी केलं आहे. त्यामुळे काँग्रेसच्या उमेदवार वर्षा गायकवाड यांना हा मोठा धक्का मानला जात आहे.
लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर महायूतीने आणखी एका उमेदवाराच्या नावाची घोषणा केली आहे. महायूतीने मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातून आपला उमेदवार जाहीर केला. याठिकाणी जेष्ठ कायदेतज्ज्ञ उज्ज्वल निकम यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात आली आहे.
आईवडील आजही रोजंदारीवर शेतमजूर. अशात केवळ नशिबाला नावे ठेवत, रडत न बसता जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर पोलीस उपनिरीक्षक पदाला गवसणी घालणार्या धुळ्यातील दीपक निकम यांची ही यशोगाथा...
‘निरामय हेल्थ फाऊंडेशन’च्या माध्यमातून वस्तीपातळीवरील गरजू रुग्णांपर्यंत आरोग्य सेवा पोहोचवणार्या विक्रोळीच्या डॉ. क्षमा दीपक निकम. त्यांच्या कार्याचा घेतलेला मागोवा...
ड्रग्स माफिया ललित पाटील याला बुधवारी (१८ ऑक्टो.) बंगळुरूमधून अटक करण्यात आली आहे. साकीनाका पोलिसांनी कोर्टात हजर केल्यानंतर त्याला सोमवारपर्यंत कोठडी सुनावली आहे. दरम्यान, ललित पाटीलची चौकशी सुरु आहे. ललित पाटील पैशाच्या जोरावर हॉस्पिटलमधील कर्मचारी आणि पोलिसांना मॅनेज करत असल्याचं त्याच्या चौकशीतून उघड झालं आहे. ससूनमधील मुक्काम वाढवण्यासाठी डॉक्टर आणि पोलिसांना तो सातत्याने पैसे देत होता. ललित पाटील ससून रुग्णालयातून ड्रग्ज सिंडिकेट चालवत होता आणि ससूनच्या बाहेर जाऊन बैठका घ्यायचा अशी माहिती ललितने पोलिस
कोकण रेल्वे मार्गावर मुंबई ते मडगाव दरम्यान हायस्पीड वंदे भारत रेल्वे सुरू झाली आहे, पण या रेल्वेला रत्नागिरी जिल्ह्यातील रत्नागिरी व खेड अशा दोनच ठिकाणी थांबा आहे. चिपळूण हे रत्नागिरी जिल्ह्याचे मध्यवर्ती व महत्त्वाचे ठिकाण असल्याने चिपळूण येथे वंदे भारत रेल्वेला थांबा मिळावा, यासाठी आमदार शेखर निकम यांनी सोमवारी (31 जुलै) सकाळी दिल्ली येथे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची भेट घेतली.
राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांच्या बंडानंतर पक्षात उभी फूट पडली असतानाच पक्षाच्या आमदारांकडून नवनवे आरोप प्रत्यारोप करताना दिसून येत आहेत. त्यातच आता माझ्यासोबत नाही आलात तर माझे दरवाजे बंद, असे मी कोणालाही म्हणणार नाही, असा टोला राष्ट्रवादीचे चिपळूण मतदारसंघाचे आमदार शेखर निकम यांनी माजी आ. रमेश कदम यांना लगावला. राष्ट्रवादी पक्षात अजित पवार गट आणि शरद पवार गट या राजकीय द्वंद्वात नेतेमंडळी अडकल्याचे सध्याचे चित्र आहे.
विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी सहकार्य करणे, हे राष्ट्रीय कार्य असल्याचे विचार ‘बोरिवली विचार मंच’च्या कार्यकर्त्यांनी मांडलेे. नुकतेच ’बोरिवली विचार मंच’तर्फे सुविद्या प्रसारक संघ विद्यालय, बोरिवली (पश्चिम) परांजपे नगर, वझीरा नाका, येथील ४१ गरजू विद्यार्थ्यांना शाळेसाठी बॅग्स, कंपास आणि वह्या देण्यात आल्या. त्यावेळी त्यांनी हे विचार व्यक्त केले.
महाराष्ट्रातील मालेगावमधील एका महाविद्यालयात करिअर मार्गदर्शन सेमिनारच्या नावाखाली इस्लामिक धडे शिकवल्याची घटना उघडकीस आली आहे. हे महाविद्यालय माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पक्षाशी संबंधित एका नेत्याचे आहे. दि. ११ जून रोजी झालेल्या या वादग्रस्त कार्यक्रमाची पोलीस चौकशी करत आहेत. महाविद्यालयाच्या प्राचार्याला निलंबित करण्यात आले आहे.
द केरला स्टोरी या चित्रपटाची बदनामी करणे, मुंब्य्राचे आमदार जितेंद्र आव्हांड यांना चांगलेच भोवले आहे. ठाण्यात पत्रकार परिषद घेवुन हा सिनेमा खोट्या गोष्टीवर आधारीत असल्याच्या वावड्या उठवुन सिनेमाच्या निर्मात्याला फाशी देण्याची तसेच देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी आव्हाडांनी केली होती. याप्रकरणी ठाण्यातील वर्तकनगर पोलीस ठाण्यात फौ.दं.प्र.सं. कलम १५५ नुसार आव्हाडावर अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पक्षाध्यक्षपद सोडण्याबाबत निर्णय जाहीर केल्यानंतर त्याचे पडसाद पुण्यातही उमटले आहेत. शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्यासह पदाधिकार्यांनी आपले राजीनामे दिले आहेत. पवार यांनी हा निर्णय मागे घ्यावा अशी विनंती या सर्वांनी केली आहे. पक्षाच्या कार्यालयासमोर ठिय्या मांडत कार्यकर्त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
“आशाताईंचे साहित्य निर्मळ गंगेइतकी पवित्र आहे. त्यांच्या जगण्याला जसे आध्यात्मिक अधिष्ठान आहे, तसेच त्यांच्या लिखाणातही संत वाङ्मयाचे, अध्यात्माचे भक्कम अधिष्ठान आहे. आशाताईंनी लिहिलेले साहित्य केवळ विरंगुळा म्हणून नव्हे, तर अत्यंत जबाबदारीने वाचण्याचे साहित्य आहे. वाचकांनी त्यासाठी आधी स्वत:च्या मनाची तयारी करून वाचल्यास त्याचा अर्थगर्भ समजतो. त्यासाठी भारतीय तत्वज्ञान, अध्यात्म याची तोंडओळख वाचकाला असावी लागते, तेव्हाच आशाताईंचे साहित्य सुंदर जीवनानुभूती देते,” असे प्रतिपादन ज्येष्ठ नाटककार महेश एलकुंचवार
‘तू संग मेरे’ असं म्हणत अभिनेता विशाल निकमने आपल्या प्रेमाची खुलेआम कबुली दिली आहे.
नाशिक जवळील चामरलेणी डोंगर पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे.
अंतरीचा उजळवूया दीप स्वयंदिपा मीनाक्षी निकम यावर्षीचा ‘केशवसृष्टी पुरस्कार’ अपंग विकास बहुउद्देशीय संस्था संचलित ‘स्वयंदीप निवासी केंद्रा’च्या प्रमुख मीनाक्षी निकम यांना जाहीर झाला आहे. दि. १३ नोव्हेंबर रोजी मुंबईतील विलेपार्ले येथील राजपुरिया सभागृहात सांयकाळी ६ वाजता हा पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला आहे. त्यानिमित्त मीनाक्षी निकम यांच्या कर्तृत्वशील आणि प्रेरणादायी आयुष्याचा घेतलेला मागोवा.
राज्य सरकारने महायुती सरकारच्या काळातील बड्या नेत्यांच्या आणि मंत्र्यांच्या सुरक्षेत मोठी कपात केली आहे. सुडाचे राजकारण आणि कोत्या मनाच्या निर्बुद्ध सरकारकडून दुसरी अपेक्षा नाही,
सुप्रसिद्ध सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या जीवनावर तयार होणार चित्रपट
वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथील जळीत प्रकरणाचा खटला जलदगती न्यायालयात चालवला जाणार असून ज्येष्ठ विधिज्ञ अॅड. उज्ज्वल निकम हे सरकारच्या वतीने पीडितेची बाजू मांडणार आहेत.
योगामधील अनेक उपक्रमांमुळे, तिच्या फिटनेस रुटीनमुळे आणि डान्स रिऍलिटी शोमुळे सतत चर्चेत असणारी बॉलिवूडमधील एक प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टी कुंद्रा ही तब्ब्ल १३ वर्षांनी पुन्हा एकदा चित्रपटात झळकणार आहे.
विशेष सरकारी वकील अॅड. उज्ज्वल निकम ह्यांनी सोमवारी दुपारी 12 वाजता अडावद पोलीस स्टेशनला सदिच्छा भेट दिली. यावेळी अॅड. निकम यांनी पोलीस व पत्रकारांशी संवाद साधत दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या.
ग्रामीण भारताच्या उदयाच्या विविध पैलूंचा उहापोह करणारी ‘न्यू इंडिया कॉन्क्लेव्ह’ जुलैच्या पहिल्या आठवड्यात नवी दिल्ली येथे Y4D फाउंडेशन या स्वयंसेवी संघटनेतर्फे अवनी फाउंडेशन आणि आगाखान रूरल सपोर्ट प्रोग्राम (इंडिया) यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात येणार आहे.