पुण्यश्लोक अहिल्यादेवींचे चरित्र, काम, आणि कतृत्व वरचे माणसापर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांच्या जीवनावर बहुभाषिक चित्रपट तयार करणार, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. शनिवार, ३१ मे रोजी चौंडी येथे आयोजित पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती उत्सवात ते बोलत होते.
Read More
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती उत्सवाचे निमंत्रण राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना देण्यात आल्याची माहिती विधान परिषद सभापती प्रा. राम शिंदे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.
( Cabinet meeting today in Punyashloka Ahilyadevi birthplace ) पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त त्यांच्या जन्मगावी मंगळवार, दि. 6 मे रोजी राज्य मंत्रिमंडळ बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. चौंडी (जि. अहिल्यानगर) येथे या बैठकीसाठी जोरदार तयारी करण्यात आली असून, दीड एकर जागेवर ‘जर्मन हँगर’ प्रकारचा अग्निप्रतिबंधक मंडप उभारण्यात आला आहे.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त त्यांच्या जन्मगावी मंगळवार, दि. ६ मे रोजी राज्य मंत्रिमंडळ बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. चौंडी (जि. अहिल्यानगर) येथे या बैठकीसाठी जोरदार तयारी करण्यात आली असून, दीड एकर जागेवर ‘जर्मन हँगर’ प्रकारचा अग्निप्रतिबंधक मंडप उभारण्यात आला आहे.
शरद पवारांकडे सध्या फावला वेळ आहे. त्यामुळे त्यांनी या फावल्या वेळेत स्वत: दोन वर्षे बसून त्यांना हवा तसा इतिहास लिहावा, अशी खोचक टीका आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे. त्यांनी बुधवार, १६ एप्रिल रोजी माध्यमांशी संवाद साधला.
जन्म त्रिशताब्दी निमित्त पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या चर्चगेट स्थानकाजवळील पुतळ्याचे सुशोभीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बुधवार, ८ एप्रिल रोजी विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
Punyashlok Ahilyadevi Holkar भारतातील मंदिरांचा जीर्णोद्धार करणाऱ्या, सुराज्यासाठी विशेष प्रयत्न करणाऱ्या इतिहासाच्या पानातील एक नक्षत्र म्हणजे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर. देदीप्यमान ज्योती म्हणून अहिल्यादेवीचे नाव चिरस्थायी आहे." असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबाळे यांनी केले.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्म त्रिशताब्दी वर्षाचे औचित्य साधून, जागतिक महिलादिनी त्यांच्या अभिवादनाचा प्रस्ताव विधान परिषदेत मांडण्यात आला. विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी, यानिमित्ताने अहिल्यादेवींच्या आठवणी जाग्या केल्या. अहिल्यादेवींच्या माहेरचे ते नववे वंशज आहेत. त्यामुळे त्यांच्या भाषणाला, आत्मीयतेची जोड होती. त्या भाषणाचा सार पुढीलप्रमाणे,
आंतरराष्ट्रीय स्तरावर सामाजिक कार्य आणि वैचारिकतेसाठी स्वतःचा ठसा उमटवणार्या, तळोजा येथील डॉ. वर्षा चौरे. त्यांच्या विचारकार्याचा मागोवा घेणारा हा लेख...
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३००व्या जयंतीनिमित्त ‘सागरी सीमा मंचा’तर्फे वेसावे (वर्सोवा) ते धाकटी डहाणू अशी उत्तरेकडील किनारपट्टीवरील किल्ले, जलदुर्ग व बेटांवर परिक्रमा आयोजित करण्यात आली होती. दि. ९ ते दि. १२ जानेवारी या कालावधीत ही परिक्रमा ( Ocean Tour ) यशस्वीरित्या पार पडली. या परिक्रमेचा मागोवा या लेखात घेतला आहे.
अहिल्यानगर जिल्हा जसा काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या पराभवाने चर्चेत आला तसाच कर्जत जामखेड मतदारसंघातील शरद पवार यांचे नातू रोहित पवार आणि भाजप आमदार प्रा.राम शिंदे यांच्यात झालेल्या अटीतटीच्या सामान्यामुळेही चर्चेत आला होता. या अटीतटीच्या लढतीत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार रोहित पवार केवळ १२४३ मतांनी विजयी झाले. या निकालांचा अन्वयार्थ घेऊया.
(Ahilyadevi Holkar)ठाण्यातील उपवन घाटाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर नाव देण्यात आले असून याच लोकार्पण सोहळा नुकताच मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
(Punyashlok Ahilyadevi Bhavan) पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाने मानखुर्दमध्ये उभारण्यात येणाऱ्या वास्तूचे मंगळवार, दि. १५ ऑक्टोबर रोजी मंत्री मंगल प्रभात लोढा, आमदार गोपिचंद पडळकर यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. 'चिल्ड्रन अँड सोसायटी' संचालित औद्योगिक प्रशिक्षण केंद्रात 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी भवन' उभे राहणार आहे.
(Punyashlok Ahilya Bhavan) मुंबई उपनगर जिल्ह्यात उभारल्या जाणाऱ्या भारतातील पहिल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी भवनाचा भूमिपूजन सोहळा मानखुर्द येथील चिल्ड्रन एड सोसायटी संचालित औद्योगिक प्रशिक्षण केंद्रात संपन्न झाला. कॅबिनेट मंत्री आणि मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांच्यामार्फत मुंबई उपनगर जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून, सदर भवन उभारण्यात येणार आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या आणि भारतातील पहिल्या अहिल्याभवनात मुंबई उपनगरातील महिला आणि बालविकास विभागाची विविध कार्यालये एकाच छताखाली येणार आहेत
(Punyashlok Ahilyadevi Holkar Mahila Startup Yojana 2024)पीएम विश्वकर्मा योजनेच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पीएम विश्वकर्मा योजनेच्या लाभार्थ्यांना आयडी कार्ड, प्रमाणपत्र, स्किल प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. अमरावती येथील पीएम मित्र पार्कचे ई-भूमिपूजन, १००० आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र व पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर महिला स्टार्टअप योजना या राज्य शासनाच्या दोन योजनांचा शुभारंभ देखील याप्रसंगी करण्यात आला. यावेळी राज्यपाल डॉ. सी. पी.
"धर्म म्हणजे त्याग, सेवा, समर्पण. हे तीन गुण स्त्रियांमध्ये जन्मतःच तयार झालेले असतात. मात्र पुरुषांनी हे गुण आत्मसात करण्याची खरी आवश्यकता आहे. असे झाल्यास देशाची ५०% लोकसंख्या निश्चितच सुखी होईल. प्रत्येकाने समरसतेच्या भावनेने कार्य केल्यास उन्नत समाज तयार होईल आणि भारताचे विश्वगुरू होण्याचे स्वप्न पूर्ण होईल.", असे प्रतिपादन विवेकानंद एज्युकेशन सोसायटीज इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अँड रिसर्च, चेंबुर चे संचालक प्रा. डॉ. सतीश मोढ यांनी केले.
भारतीय इतिहास हा अनेक घटकांचा व घटनांचा समाहार आहे. इतिहास समजून घेत असताना, आपण विविध कालखंड, त्यातील चांगल्या व वाईट व्यक्ती, त्यांचे योगदान, त्यांच्याशी संबंधित कथा, वस्तू व वास्तू इ. गोष्टींचे चित्रकोडे समजून घेण्याचा प्रयत्न करत असतो. भारतात अनेक राजवंश उदयास आले. काहींनी अनेक युद्धांतून आपल्या राज्याच्या सीमा विस्तारल्या, तर काहींनी आपल्या राज्याचे व प्रजेचे रक्षण केले. 18व्या शतकात मराठ्यांनीदेखील हेच केले. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्याचे स्वप्न, भारतात मराठा साम्राज्य उभारून पूर्ण केले
भगवान श्रीकृष्णाची जन्मभूमी असलेल्या मथुरेचा आणि होळकरांचा फार जुना संबंध. सुभेदार मल्हारराव होळकर यांनी स्थापन केलेल्या होळकर राजघराण्याचे पूर्वज मथुरेजवळच्या धनगावचे रहिवासी होते. तेथून ते चित्तोड-मुंगी-पैठण करत, दक्षिणेत आले. पुढे त्यांच्या घराण्यात शूरवीर, पराक्रमी पुरूष देवगिरीचे यादव तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात दाखल झाले असावे. होळकरांनी आपल्या घराण्यांची वंशावळ लिहून घेताना, वंशावळीत मथुरेचा उल्लेखही केलेला आढळतो. त्यानिमित्ताने मथुरा आणि होळकर घराण्याच्या ऋणानुबंधांवर प्रकाश टाकणारा हा
मराठवाड्यातील प्रसिद्ध धार्मिक स्थळ आणि बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या परळी येथील प्रभू वैद्यनाथ ज्योतिर्लिंग मंदिर विकासासाठी २८६.६८ कोटी रुपयांच्या आराखड्यास मंजुरी देण्यात आली आहे. सोमवार, दि. ९ ऑक्टोबर रोजी मुंबई येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या शिखर समितीच्या बैठकीत परळी येथील वैद्यनाथ तीर्थक्षेत्र विकासाच्या २८६.६८ कोटींच्या सुधारित आराखड्यास मान्यता देण्यात आली आहे.
अहिल्यादेवींनी आपल्या राज्यातील लोकांना जाती किंवा धर्माच्या नावाखाली अस्पृश्यता पाळण्यावर बंदी घातली आणि सर्वांना समान शिकवण दिली. आपल्या स्वतःच्या मुलीचा आंतरजातीय विवाह करून स्वतःच्या घरापासून त्यांनी सुधारणेची सुरूवात केली.
माणकोजी शिंदे-पाटील यांची अहिल्या नावाची ही मुलगी लहानपणापासूनच धाडसी होती. तसेच राज्यकर्त्यांना आवश्यक असणारे सर्व गुण तिच्याजवळ लहानपणापासूनच होते.
ति सभागृह ६२ लक्ष ५३ हजार ४०० रुपये या प्रमाणे एकूण रूपये २२ कोटी ५१ लाख २२ हजार ४०० एवढ्या खर्चास शासन निर्णयाद्वारे प्रशासकीय मान्यता देण्यात आली.