नर्मदा नदीकाठी ओंकारेश्वर तीर्थस्थानाजवळ आद्य शंकराचार्यांची १०८ फुटी धातूत घडवलेल्या मूर्तीचे नुकतेच लोकार्पण झाले. ही मूर्ती ज्यांनी घडवली, ते महाराष्ट्रातील सोलापूर येथील भगवान रामपुरे यांच्याविषयी...
Read More
आज २६ फेब्रुवारी... स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकरांनी याच दिवशी १९६६ साली प्रायोपवेशन करून मुंबई येथे देह ठेवला. म्हणूनच या दिवसाला ‘आत्मार्पण दिन’ असेही संबोधले जाते. परंतु, सावरकरांच्या ‘आत्मार्पणा’लाही ‘आत्महत्या’ असे सरसकट संबोधून आजही पुरोगामी कंपूतून याविषयी अपप्रचार अन् समाजात गैरसमज पसरविण्याचे उद्योग केले जातात. तेव्हा, नेमके सावरकर यांचे ‘आत्मार्पणा’विषयीचे विचार त्यांच्याच शब्दांत जाणून घेण्यासाठी थोडे मागे जावे लागेल. ‘केसरी-मराठा’ संस्थेच्या मालकीचे असलेल्या ‘सह्याद्री’ या मासिकात १९६४ साली, म्
दक्षिण भारतातल्या केशवानंद भारती या नावाच्या एका मठाधिपतींचं नुकतेच मंगळुरू येथे निधन झालं. त्यानिमित्ताने त्यांच्याच नावाने परिचित असणाऱ्या केशवानंद भारती खटल्याची थोडक्यात माहिती करुन देणारा हा लेख...