मुंबई महानगरपालिकेत आता प्रशासकीय राजवट असली तरी पालिकेत सत्ताधारी असलेली शिवसेना मात्र ‘फेरीवालामुक्त मुंबई’चे स्वप्न सत्यात आणू शकली नाही. तेव्हा, केवळ फेरीवाला धोरण कागदोपत्री आखणे पुरेसे नसून त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करणे हेच मुंबईसह इतर शहरांच्या स्वच्छतेसाठी, मोकळ्या पदपथांसाठी आवश्यक आहे.
Read More