"आदिवासी समाज आजही विकासाच्या दृष्टीने विशेषतः शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात मागे आहे, हे स्पष्टपणे दिसून येते. त्यामुळे त्यांच्यासाठी अधिक काम करण्याची गरज आहे. शहरांमध्ये राहणाऱ्या प्रभावशाली लोकांनी यामध्ये पुढे येऊन सहकार्य करावे.", असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी केले.
Read More