जम्मू-कश्मीरमधील पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी स्वीकारणाऱ्या पाकिस्तानस्थित लष्कर-ए-तैयबाची संघटना द रेसिस्टन्स फ्रंटला (टीआरएफ) अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने परदेशी दहशतवादी संघटना (एफटीओ) व विशेष नामांकित जागतिक दहशतवादी (एसडीजीटी) म्हणून घोषित केले आहे. भारताच्या परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी अमेरिकेच्या या निर्णयाचे स्वागत करत तो भारत-अमेरिका दहशतवादविरोधी सहकार्याचा ठोस पुरावा असल्याचे म्हटले आहे.
Read More
नवी दिल्ली : जम्मू – कश्मीरमधील राज्य तपास यंत्रणेने (एसआयए) ( SIA ) ‘काश्मीर फाईट’ नावाच्या कुप्रसिद्ध सोशल मीडिया हँडलमागील प्रमुख कार्यकर्त्यांविरुद्ध आरोपपत्र दाखल केले आहे.
मध्य-पूर्वेतील वाढलेली अशांतता ही जगाची चिंता वाढवणारी ठरली आहे. तिसर्या महायुद्धाच्या आशंकेने जग भयभीत झाले आहे. संपूर्ण जगाला तेलपुरवठा आखाती देशांमधून होतो. तो विस्कळीत झाला, तर जगभरात महागाई भडकेल आणि त्याचा थेट फटका वाढीच्या दरावर होईल. म्हणूनच, तेथे शांतता प्रस्थापित होणे हे अत्यंत गरजेचे आहे.
ओडिशा पोलिसांच्या स्पेशल टास्क फोर्सने (एसटीएफ) शुक्रवारी (१५ डिसेंबर २०२३) सय्यद इशान बुखारी या काश्मीरमधील वॉन्टेड गुन्हेगाराला जाजपूर येथून अटक केली. पोलिसांनी बुखारी कडून अनेक संशयास्पद कागदपत्रे जप्त केली आहेत. पंतप्रधान कार्यालयातील डॉक्टर असल्याचा दावा करणाऱ्या आरोपीचे पाकिस्तानशिवाय देशातील अनेक अतिरेकी संघटनांशी संबंध असल्याचे सांगण्यात येत आहे. ईशान बुखारीने अनेक मुलींना लग्नाचे आमिष दाखवून फसवल्याची माहितीही समोर आली आहे.
‘हिज्बुत तहरीर’ या दहशतवादी संघटनेचे नाव पुन्हा भारतीय प्रसारमाध्यमांमध्ये झळकताना दिसते. पूर्वी अगदी तुरळक वेळा चर्चेत येणारी ही दहशतवादी संघटना पुन्हा एकदा आपले अस्तित्व दाखवू लागली आहे. जॉर्डन येथे स्थापन झालेली ही संघटना आता भारतात दहशतवादी कारवायांमध्ये गुंतलेली दिसते. पण, म्हणतात ना दहशतवादाला देशांच्या सीमांचे बंधन नसते. अशा या दहशतवादी कारवायांत बळी जातो, तो सर्वसामान्य जनतेचा. कारण, दहशतवाद हा अखिल मानवतेचा शत्रूच. म्हणूनच सगळ्यांनी एकत्रितपणे दहशतवादाला विरोध केला पाहिजे आणि त्यासाठी ‘हिज्बुत तहरी
इस्रायल-पॅलेस्टाईन संघर्षात ‘हमास’ या दहशतवादी संघटनेने डाव साधत इस्रायलवर नृशंस हल्ला चढवला. त्यात हजारांच्या वर निरपराध नागरिक मारले गेले, तर तब्बल २०० जणांना ‘हमास’ने ओलीस ठेवले. ‘हमास’च्या दहशतवाद्यांनी निरपराधांवर केलेले अमानुष अत्याचार अवघ्या जगाने बघितले.
इस्त्रायल आणि हमासमधील युद्ध दिवसेंदिवस अधिकाधिक तीव्र होत आहे. या संघर्षाची ठिणगी दिवसागणिक भडकताना दिसत आहे. हमास या युद्धात दररोज असंख्य निष्पापांचा बळी घेताना दिसत असून यातच आता दक्षिण इस्रायलमधील केफर अझातील किबुत्झमध्ये लहान मुलांचे आणि ननजात बालकांचे शिरच्छेद केलेले मृतदेह सापडले आहेत. दरम्यान. हमासच्या इस्लामिक दहशतवाद्यांनी लहान मुलांचा शिरच्छेद केला असल्याचे इस्त्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांच्या प्रवक्त्याने स्पष्टे केले आहे.
श्रीलंका आणि पाकिस्तान यांच्यात हैदराबाद येथे विश्वचषकाचा सामना खेळविला गेला. या सामन्यात पाकिस्तानने श्रीलंकेचा ६ विकेट्सने पराभव केला. या सामन्यानंतर बोलताना मोहम्मद रिझवानने त्यातही प्रार्थना केली. हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर झालेल्या सामन्यादरम्यान पाकिस्तानच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करण्यात आली होती. तर मोहम्मद रिझवानने हैदराबादच्या मैदानावर प्रार्थना केल्याचे समोर आले आहे.
या हल्ल्यामुळे इस्रायलची खपली काढली असून, जगभरातील ज्यू लोकांच्या मनात दुसर्या महायुद्धादरम्यान करण्यात आलेल्या नरसंहाराच्या आठवणी जाग्या केल्या आहेत. इस्रायलमध्ये हल्ल्यात सुमारे एक हजार माणसं मारली जाणं म्हणजे भारतात सव्वा लाख माणसं मारली जाण्यासारखं आहे. त्यामुळे इस्रायलने या हल्ल्याकडे दहशतवाद म्हणून न पाहता युद्धाची घोषणा केली.
निरपराध इस्रायली नागरिकांची कत्तल करणार्या आणि त्यानंतर त्यांच्या मृतदेहांचीही विटंबना करणार्या ‘हमास’ या नरपशूंच्या संघटनेला पाठिंबा देऊन आपण मतपेढीच्या राजकारणापलीकडे विचारच करूच शकत नाही, हे काँग्रेसने सिद्ध केले आहे. सनातन धर्माविरोधात विधाने करणार्यांविरोधात मूग गिळून बसलेल्या काँग्रेसकडून यापेक्षा वेगळी अपेक्षा नाहीच. मुस्लिमांच्या मतांची बेगमी करण्याचे काँग्रेसचे हे धोरण म्हणजे मृतांच्या टाळूवरील लोणी खाण्यासारखेच!
इराणसारखी मुस्लीम राष्ट्रे या हल्ल्याचे समर्थन करीत आहेत. दहशतवादास पाठिंबा देणार्या आणि त्यांना सर्वप्रकारची मदत करणार्या देशांचाही बंदोबस्त करायला हवा. आपल्या शत्रूचे नाक कसे ठेचायचे, हे इस्रायलला पुरेपूर ठाऊक आहे.
इस्रायलवरील ‘हमास’च्या दहशतवादी हल्ल्यानंतर काही मुस्लीम राष्ट्रांत फटाके फोडून आनंदोत्सव साजरा केला गेला, तर इकडे उत्तर प्रदेशातील अलीगढ मुस्लीम विद्यापीठात इस्रायलविरोधी घोषणाबाजी करुन ‘हमास’च्या समर्थनाचे नारे लागले. ‘हमास’च्या क्रूर हिंसाचारानंतर देशविदेशातील मुस्लीम उम्माला आलेली ही उबळ ही समस्त जगासाठीएक धोक्याची घंटाच म्हणावी लागेल.
शनिवारी सकाळी गाझा पट्टीतून इस्रायलच्या अनेक निवासी भागांवर हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात अश्कलोन आणि तेल अवीव या दोन शहरांवर अनेक रॉकेट डागण्यात आले आहेत. या हल्ल्यामुळे संपुर्ण इस्रायल हादरले असून सगळीकडे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मानवतेच्या दृष्टिकोनातून तिसर्या जगातील गरीब आणि पीडित लोकांना आपल्या देशात आश्रय देण्याचा चांगुलपणा आता युरोपीय देशांच्या अंगाशी येऊ लागला आहे. हे आश्रित आता मूळ रहिवाशांसाठीच उपद्रवकारक ठरू लागले आहेत. विशेष म्हणजे, या युरोपियन देशांतील लोकशाही व्यवस्थेने दिलेले हक्क आणि लाभ उपभोगून हे शरणार्थी आता त्याच देशांवर आपली संस्कृती लादण्याचा प्रयत्न करीत आहेत. फ्रान्सनंतर आता ब्रिटनमध्येही तसेच चित्र दिसून येते.
देशातील विशिष्ट धर्माचे धार्मिक शिक्षण देणारे मदरसे हे शैक्षणिक कार्य करण्याचे सोडून दहशतवाद्यांच्या विचारसरणीची प्रचार - प्रसार केंद्रे म्हणून काम करतात हे पुन्हा एकदा सिद्ध झाले. आसाम राज्यातील बोंगईगाव जिल्ह्यातील असेच दहशतवाद्यांचे केंद्र म्हणून काम करणारा मदरसा आसाम सरकारने भुईसपाट केला
बांगलादेश सीमेलगतच्या आसामचे पोलीस महानिरीक्षक ज्योती महंता यांनी राज्यातील विविध इस्लामी संस्थांच्या प्रमुखांची नुकतीच भेट घेत दहशतवादी मॉड्युलचा भांडाफोड करण्यासाठी सहकार्य करण्याचा आग्रह केला
दहशतवाद्यांनी पुन्हा एकदा काश्मीरी पंडितांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. जम्मू काश्मीर मधील शोपीयान मध्ये दहशतवाद्यांकडून दोन काश्मिरी पंडितांची हत्या करण्यात आली आहे
भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांच्या हत्येची सुपारी घेणाऱ्या जैश - ए - मोहम्मद आणि तहरीक - ए - तालिबानचा अतिरेकी मोहम्मद नदीमला दहशतवाद विरोधी पथकाने शुक्रवारी उत्तर प्रदेशच्या सहारणपूर येथून अटक केली आहे
अतिरेकी संघटनांना निधी पुरविणे (टेरर फंडिंग) च्या प्रकरणात संशयित असलेल्या जुनेद मोहम्मद या तरुणाच्या एटीएसच्या पथकाने येथील दापोडी परिसरातून मुसक्या आवळल्या असून त्यास न्यायालयाने ३ जून पर्यंत कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
काँग्रेसच्या माजी आमदाराचा मुलावर संशय जम्मू काश्मीरमध्ये सक्रीय दहशतवादी संघटना आयएसला केरळहून फंडींग मिळत असल्याचा धक्कादायक खुलासा एनआयएनं केला आहे. विशेष म्हणजे या प्रकरणात काँग्रेसच्या नेत्याचा हात असल्याचाही संशय व्यक्त केला जात आहे. केरळ ISIS मॉडेल प्रकरणात तपासानंतर राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) काश्मिर आणि कर्नाटकमध्ये छापे टाकले. त्यात ISIS समर्थक दहशतवादी संघटना जम्मू काश्मीरमध्ये इस्लामिक स्टेट संस्थाना निधी पुरवत असल्याचे उघड झाले आहे.
अमेरिका, युरोपीय महासंघ, संयुक्त राष्ट्रांपासून इस्लामिक सहकार्य संस्थेपर्यंत अनेकांकडून हे युद्ध थांबावे, यासाठी प्रयत्न चालले असले तरी जोपर्यंत ‘हमास’ ठरवत नाही आणि इस्रायल ‘हमास’चे लष्करी तळ उद्ध्वस्त करत नाही, तोपर्यंत ते थांबण्याची शक्यता नाही.
पिनारायी विजयन यांनी आपल्या पोस्टमध्ये केलेली दुरुस्ती त्याचाच दाखला म्हणावा लागेल, कारण ते कट्टरपंथीयांच्या दबावाला घाबरले व अशा घाबरट मुख्यमंत्र्यांना आपल्या राज्यातील महिलेची हत्या करणार्यांचा व्यवस्थित निषेधही करता आला नाही. हीच गोष्ट काँग्रेस नेते ओमान चांडी यांनाही लागू होते आणि त्यांनी असे का केले, तर फक्त मुस्लिमांच्या गठ्ठा मतपेटीपायी!
संघटनेचा सर्वाधिक प्रभाव असणार्या ‘रुमियाह’ (पूर्वीचे नाव ‘दाबिक’) या डिजिटल नियतकालिकाचा वापर केला जातो. या नियतकालिकाद्वारे ‘इसिस’ आपले कथित तत्त्वज्ञान आणि संपूर्ण जगावर इस्लामचे राज्य स्थापित करण्यासाठी काय करणे आवश्यक आहे, याचा प्रचार करते.
अहवालात म्हटल्यानुसार, अरकान आर्मीद्वारे चीन पश्चिम म्यानमारद्वारे भारताच्या बाजूने असलेल्या सीमेवरील भागात आपले वास्तव्य वाढवू पागत आहे. दक्षिण आशियात भारताला कमजोर करू पाहत आहे. यासाठी म्यानमारमध्ये भारताचा प्रभाव रोखणे गरजेचे आहे.
विविध दहशतवादी संघटना, आयएसआय, पाकिस्तान किंवा चीनसारखे कुरापतखोर शेजारी भोवताली असताना डॉ. मोहनजी भागवत यांचे संबोधन निश्चितच महत्त्वाचे ठरते. तसेच त्यावर केंद्र सरकार नक्कीच योग्य ती कार्यवाही करेल, याची खात्रीही त्यांच्या आतापर्यंतच्या कर्तृत्वावरून पटते.
२१ मोस्ट वाँटेड दहशतवाद्यांना ए++ श्रेणीत ठेवण्यात आले आहे. या दहशतवाद्यांवर १२ लाखांचे इनाम आहे.