Abhishekbachhan

१७ व्या दिवशी मनोज जरांगेंनी उपोषण सोडलं; म्हणाले,'आपल्या दोघांना मिळून मराठ्यांना आरक्षण द्यायचे’

गेल्या १७ दिवसांपासून मनोज जरांगे पाटील हे आंतरवाली सराटी येथे उपोषणाला बसले होते. मात्र काही मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन शिथिल करण्याचा निर्णय घेतला होता. पण, आज मुख्यमंत्र्यांच्या भेटीनवंतर मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेण्याचा निर्णय घेतला. यावेळी पाटील म्हणाले की, शेवटी मुख्यमंत्री शिंदेना उपोषण स्थळी मी आणूनच दाखवलं. मुळात कुणाच्या सांगण्यावरून मी आंदोलन करत नाही. मात्र मराठ्यांना आरक्षण दिल्याशिवाय शांत बसणार नाही. आणि धाडसी निर्णय घेण्याची क्षमता फक्त शिंदेंमध्येच आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्या

Read More

इर्शाळवाडी दुर्घटनेमुळे कसाऱ्यातील लोकांमध्ये भीतीचे वातावरण

इर्शाळवाडी दुर्घटनेनंतर अति पर्जन्यवृष्टीचा धाक, मनात असलेली धाकधूक आणि रात्रभर कोसळणाऱ्या पावसाने उडालेली झोप अशा कारणांनी सध्या सर्वत्र टेकड्यांवर वसलेल्या लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यात शहापूर तालुक्यातील कसारा गावाच्या रहिवाशांनादेखील या भीतीने ग्रासले आहे. शुक्रवारी सकाळी देऊळवाडी विभागातील रहिवासी रामचंद्र गुंडू भगत यांच्या घरावर भलामोठा दगड आल्याची घटना घडली. दगड इतक्या वेगाने आला की, थेट घराची भिंत तोडून घरात शिरला. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी संकट आजही घोंघावत आह

Read More

तलाठी भरतीप्रक्रियेला मुदतवाढ; राज्य शासनाचा निर्णय

राज्य शासनाकडून तलाठी पदासाठी भरतीप्रक्रिया राबविण्यात येत असून अनेक इच्छुक उमेदवारांना सर्व्हरमुळे अडथळा होत आहे. त्यामुळे राज्य सरकारकडून यासंदर्भात मोठा निर्णय घेण्यात आला असून या भरतीप्रक्रियेला मुदतवाढ देण्यात आली आहे. याचा फायदा राज्यातील तलाठी भरतीप्रक्रियेसाठी इच्छुक उमेदवारांना होणार आहे. दरम्यान, राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी यासंदर्भात विधानसभेत मागणी केली होती. यावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, आपण यासंदर्भात महसूलमंत्र्यांशी बोलून तोडगा काढू, तसेच, याआधी एकदा मुदतव

Read More

सरकारी शेतजमिनींवर उभी रहाणार लॉजिस्टिक पार्क!

मुंबई : राज्यात आता सरकारी शेतजमिनींवर लॉजिस्टिक पार्क्स उभी करण्याच्या दृष्टिकोनातून शासन पातळीवर हालचाली सुरु झाल्या असून राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी यासंदर्भात बैठकदेखील घेतली. दरम्यान, राज्य शेती महामंडळाकडे मोठ्या प्रमाणात शेत जमिनी असून या जमिनींची मोजणी तीन महिन्यांत रोव्हर्सद्वारे करण्याचे आदेश त्यांनी यावेळी दिले. तसेच, महामार्ग, रस्त्यांची सुविधा असेल त्या राज्य शेती महामंडळाच्या जमिनीवर लॉजिस्टिक पार्क, ड्राय पोर्ट उभे करण्यासाठी तज्ज्ञ कंपन्यांमार्फत आराखडा तयार करण्याच्या स

Read More

मुंबईतील इमारतींच्या रखडलेल्या पुनर्विकास प्रकल्पांना गती देणार : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : मुंबईतील इमारतींच्या पुनर्विकास प्रकल्पांना गती देणार असून यासाठी आवश्यकता भासल्यास प्रचलित नियमांत बदल करण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिली. गोरेगांव येथील नेस्को मैदानावर आयोजित गृहनिर्माण सहकारी संस्थांच्या परिषदेत ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सर्वोत्कृष्ट गृहनिर्माण सहकारी संस्था पुरस्कार -२०२३ प्रदान करण्यात आले. याप्रसंगी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, खासदार गोपाळ शेट्टी, आमदार प्रवीण दरेकर , मुंबई गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळाचे (म्हाडाचे ) मु

Read More

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून गारपीट नुकसानीची पाहणी

मुंबई :- अहमदनगर आणि धाराशिव जिल्ह्यातील क्षेत्राला गारपीट आणि अवकाळी पावसाने झोडपून काढले आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सलग दुसऱ्या दिवशी राज्यातील गारपीट नुकसानीची पाहणी करत बळीराजाला धीर देण्याचा प्रयत्न केला आहे. अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील वनकुटे गावात ९ एप्रिल रोजी वादळी वारा, गारपीटीसह ढगफुटीसदृश पावसाने झालेल्या नुकसानीची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाऊन पाहणी केली. यावेळी उपस्थित शेतकऱ्यांशी संवाद साधून सरकार तुमच्या पाठीशी ठामपणे उभे असून पंचनामे पूर्ण

Read More

भूखंड वाटप प्रकरणे ही बाळासाहेब थोरात महसूल मंत्री असतानाच!

गायरान जमिनींवरील वादांवरुन सुरू असलेल्या विरोधकांच्या गोंधळाला आता सत्ताधाऱ्यांनीही उत्तर दिलं आहे. राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार व अन्न आणि औषध प्रशासन मंत्री संजय राठोड या दोघांच्या राजीनाम्यावर विरोधक ठाम आहेत. या सर्वांनी विधीमंडळांच्या पायऱ्यांवर भजन किर्तन करत आंदोलन सुरू केले आहे. काही आमदारांनी फुगड्या घालत सरकारचा विरोध केला आहे. या पार्श्वभूमीवर महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनीही प्रतिक्रीया दिली आहे. गायरान जमिनींवरील प्रकरण बाहेर काढली तर हे आंदोलन करणारे अर्धेहून अधिक लोकं गायब होत

Read More

'मराठा आरक्षणाच्या स्थगितीला राज्य सरकारचा हलगर्जीपणाच जबाबदार'

सर्वोच्च न्यायालयात खटला सुरू असताना, चांगले वकिल का दिले नाहीत ?

Read More

बाळासाहेबांच्या काळात धारदार अग्रलेखांची परंपरा होती : आत्तासारखी लाचारी नव्हती!

राधाकृष्ण विखेपाटील यांची संजय राऊतांवर टीका

Read More

राज्य मंत्रिमंडळ विस्तार योग्यच! : न्यायालय

विखे, क्षीरसागर, महातेकरांना न्यायालयाचा दिलासा

Read More

राज्यात काँग्रेसचा एकही आमदार निवडून येणार नाही : विखेपाटील

गृहनिर्माण मंत्र्यांचे सुतोवाच

Read More

महाआघाडीला मोठे खिंडार : राधाकृष्ण विखे पाटील यांचा भाजप प्रवेश निश्चित

राधाकृष्ण विखे पाटील आणि विजयसिंह मोहिते पाटील यांचा भाजपप्रवेश निश्चित झाला आहे.

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121